अण्णा भाऊ साठे

  1. संस्मरण : ऐसे थे अण्णा भाऊ साठे (पहला भाग)
  2. प्रमुख पाश्चात्य राजकीय विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे : वैचारिक साम्य आणि भेद
  3. शाहीर अण्णा भाऊ साठे
  4. विश्वसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि रशिया
  5. अण्णा भाऊ साठे चित्रमय ग्रंथ पूर्णत्वास
  6. अण्णाभाऊ साठे खर्‍या अर्थाने लोकलेखक होते!
  7. अण्णा भाऊ साठे
  8. संस्मरण : ऐसे थे अण्णा भाऊ साठे (पहला भाग)
  9. अण्णाभाऊ साठे खर्‍या अर्थाने लोकलेखक होते!
  10. अण्णा भाऊ साठे चित्रमय ग्रंथ पूर्णत्वास


Download: अण्णा भाऊ साठे
Size: 51.1 MB

संस्मरण : ऐसे थे अण्णा भाऊ साठे (पहला भाग)

संस्मरण : ऐसे थे अण्णा भाऊ साठे (पहला भाग) तब अण्णा भाऊ ने कहा था– “दलितों की शक्ति के आधार पर ही यह दुनिया चलती है। उनकी मेहनत और यश प्राप्ति पर मेरा विश्वास है। उन्हें असफल बनाना मुझे पसंद नहीं है। ऐसा करने में मुझे डर लगता है। यह धरती शेषनाग के फन पर टिकी हुई नहीं है, बल्कि दलितों ने इसे अपनी हथेली पर झेल रखा है।” पढ़ें, प्रो. गंगाधर पानतावणे के संस्मरण का पहला भाग प्रस्तुत संस्मरण “अण्णा भाऊ साठे गौरवग्रंथ, संपादक : चंद्रकांत वानखेडे, अण्णा भाऊ साठे साहित्य एवं कला अकादमी, नागपुर” में मराठी में संकलित है। इसे हिंदी में डॉ. सोनकांबळे पिराजी मनोहर ने अनूदित किया है। अण्णा भाऊ साठे (1 अगस्त, 1920 – 18 जुलाई, 1969) पर विशेष तारीख थी 18 जुलाई, 1969 जब आकाशवाणी से यह समाचार प्रसारित किया गया कि अण्णा भाऊ साठे अब नहीं रहे। यह खबर सुनकर मैं स्तब्ध हो गया और कुछ क्षण के लिए ऐसा लगा कि महाराष्ट्र के सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र का व्यक्तित्व स्मृति शेष हो गया हो। अस्पृश्य समाज की वास्तविकता का परिचय कराने वाले क्रांतिकारी शायर को मन ही मन याद कर रहा था तब उनके साथ बिताई हुई शाम का स्मरण हुआ। नागपुर के युवा दलित लेखकों की ‘साहित्यिक चर्चा संस्था’ की ओर से अण्णा भाऊ के ‘मराठी शायरी वाङ्मय’ विषय पर व्याख्यान का आयोजन किया गया था। इसका उद्देश्य यही था कि अण्णा भाऊ नई पीढ़ी के दलित लेखकों को मार्गदर्शन दें एवं उन्हें प्रेरित करें। उन्हें देखने-सुनने के लिए बहुत बड़ी संख्या में लोग आए हुए थे। सांवले रंग और घुंघराले बाल वाले अण्णा भाऊ बंगाली कुर्ता पहनकर आए। सभी लोगों ने तालियों के साथ उनका स्वागत किया था। लोग उन्हें अपना समझते थे। उस दिन उनका व्याख्यान सारगर्भित रहा। वे अपने व्याख्...

प्रमुख पाश्चात्य राजकीय विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे : वैचारिक साम्य आणि भेद

साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयीन, सामाजिक, राजकीय जीवनांचे मूल्यमापन करणारे लिखाण अलीकडे होऊ लागलेले आहे. त्यांच्या सर्व साहित्यकृती अजोड आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्याच्या आधारे विशद केलेले तत्वज्ञान, रेखाटलेले विचार हे नुसतेच आधुनिक विचारांशी सुसंगत नव्हते, तर पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांनी मांडलेल्या विचारांच्या पुढच्या पल्ल्याकडे मार्गक्रमण करणारे होते. त्यामुळे अण्णा भाऊंचे विचार कालसापेक्ष न ठरता ते कालानुरूप जी स्थित्यंतरे घडून येतात, त्यावर प्रभाव पाडून त्यानुरूप मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा देणारे अमूर्त दीपस्तंभ ठरतात. ‘जिथे शासनकर्ते अज्ञानी व स्वार्थी असतात, तिथे जनतेला दुःख व दारिद्य्र भोगावे लागते’ असे प्लेटोने प्रतिवादित केले आहे. राज्याची सर्वश्रेष्ठ सत्ता ज्या पालकवर्गाकडे हाती असते, तो वर्ग भ्रष्ट व सत्तापिपासू होऊ नये म्हणून त्यांना तसे होण्यास प्रवृत्त करणार्या कारणांचा तो शोध घेतो. मानवी मन प्रभावकेंद्री असते, त्याला कनक-कामिनी यांचा मोह असतो. या मोहपाशाला हा वर्ग अडकल्यास आपल्या ध्येयापासून तो विचलित होईल, या भीतीपोटी प्लेटोने संपत्ती व स्त्रियांच्या साम्यवादाची क्रांतिकारक कल्पना मांडली. मात्र, राजकर्त्यांकडे विशेष अवधान केंद्रीत करणारा प्लेटो मात्र भांडवलदार सत्ता संपन्न त्याच्या साहित्यात व सत्तेवर प्रभाव पाडणार्या वर्गाला विसरतो. मात्र, अण्णा भाऊ म्हणतात, “ज्याप्रमाणे दुसर्याकडे अपार जमीन असल्याने माझी जमीनदारी चालू शकत नाही, त्याप्रमाणे दुसर्याकडे हत्यार असल्याने तुझी बंडखोरीही शक्य नाही! म्हणून मी म्हणतो, जसे दुसर्यांच्या दारिद्य्रात माझे ऐश्वर्य उठून दिसू शकते, म्हणजेच प्रस्थापित भांडवलदार वर्ग येथील दारिद...

शाहीर अण्णा भाऊ साठे

Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity. Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links. If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them. Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.

विश्वसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि रशिया

समाज सुधारक, लोककवी, लेखक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची दि. १ ऑगस्ट रोजी जयंती. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात तोपर्यंत उपेक्षित राहिलेल्या समाजातील व्यक्तींची कथा आलेली आहे. त्यांनी अनेक पोवाडेही लिहिले, तसेच त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि येत्या काळात होणार्‍या कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख... कामगारांच्या-कष्टकर्‍यांच्या कष्टाचे खर्‍या अर्थाने चित्रण करणार्‍या आणि महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार असणार्‍या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २०१९ साली संपूर्ण महाराष्ट्रासह जगात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम झाले. मुंबई ही अण्णा भाऊंची कर्मभूमी राहिली आहे आणि सांगलीमधील वारणेच्या तीरावरील वाटेगाव ही त्यांची जन्मभूमी राहिली आहे. यामुळेच वाटेगावप्रमाणेच मुंबईचेसुद्धा एक वेगळेच महत्त्व अण्णा भाऊंच्या जीवनामध्ये राहतं. २०१९ साली अनेक ठिकाणी झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठाने रशियामध्ये मॉस्को येथे पुश्किन विद्यापीठाबरोबर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती, तीसुद्धा जागतिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाची अशी परिषद होती. मुंबई विद्यापीठाच्या पुढाकारामुळेच हे कार्यक्रम होऊ शकले आहेत. अण्णा भाऊंनी आपलं काही लिखाण रशियाबद्दल केलेले आहे, त्यामध्येसुद्धा स्टालिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि अण्णा भाऊंच्या रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या अनेक कथा आणि कादंबर्‍या यांचा समावेश आहे. यामुळे अण्णा भाऊ रशियामध्येसुद्धा प्रसिद्ध झाले होते. ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ येथे मुंबई विद्यापीठाच्या मा...

अण्णा भाऊ साठे चित्रमय ग्रंथ पूर्णत्वास

मुंबई - ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्रग्रंथ साधने प्रकाशन समितीकडून अण्णा भाऊ साठे यांच्या चित्रमय ग्रंथाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अण्णा भाऊ साठे यांची दुर्मिळ हस्तलिखिते, पत्रव्यवहार, बालमित्रांसोबतची छायाचित्रे, चळवळीतील छायाचित्रांचा मोठा संग्रह पहिल्यांदाच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत. समितीच्या सदस्यांकडून अण्णा भाऊ साठे यांच्या चित्रमय ग्रंथाचे आणि त्यासोबतच ३० कादंबरी आणि कथांचा एक खंड, त्यांचे पुनर्मुद्रण करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती, पण ते छपाईला देण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ठाकरे सरकार कोसळल्याने कामकाज रखडले. नवीन सरकार आल्यानंतर त्याचे काय होईल, असा प्रश्न काही सदस्यांना सतावत असल्याचे सांगण्यात आले. ठाकरे सरकारच्या काळात समितीची पुनर्रचना करण्यात आली होती; मात्र मागील काळात समितीला योग्य साधने उपलब्ध होऊ शकली नसल्याने या काळात नव्याने एकही ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही. दुसरीकडे या समितीकडून अण्णा भाऊ साठे यांच्या ३२ कादंबऱ्या आणि कथा ऑडिओ स्वरूपात तयार करण्यात आल्या आहेत; तर काहींचे काम ६० टक्क्यांहून जास्त पूर्ण झाले आहे. कादंबऱ्यांमध्ये ‘फकिरा‘, ‘चिखलातील कमळ'', ‘वारणेचा वाघ'', ‘वैर'' आदींचा समावेश आहे; तर उर्वरित कथाही ऑडिओ स्वरूपात तयार होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समितीचे सदस्य डॉ. शरद गायकवाड यांनी दिली. आमच्या कार्यकाळात सुरवातीला सात खंड काढण्यासाठीची आखणी करण्यात आली होती. त्यातील दोन खंड आम्ही काढले. मागील दोन वर्षांत काही खंड निघणे अपेक्षित होते; मात्र ते आले नाहीत. समितीच्या कार्यालयाचाही मोठा प्रश्न आहे. शिवाय कर्मचारी वर्गही नाही. यामुळे सरकारने आता तरी समितीसाठी गांभिर्याने विचार करून तिची फेररचना करावी. - ...

अण्णाभाऊ साठे खर्‍या अर्थाने लोकलेखक होते!

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डायमंड पब्लिकेशन्स यांच्या वतीने ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ हा अभिवादन ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यातील एका लेखाचा हा संपादित अंश... ............................................................................................................................................. अण्णा भाऊसाठे हे लोकशाहीर म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. लोकशाहीर हे बिरूद त्यांच्या नावामागे नेहमीसाठीच चिकटलेले आहे. जसा शाहिरीने त्यांना गौरव प्राप्त करून दिला, तसे त्यांनी शाहिरीला वैभव प्राप्त करून दिले. महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णाभाऊंनी ती परंपरा अधिक उन्नत, परिणत व संपन्न केली. अण्णा भाऊसाठे, द. ना. गव्हाणकर आणि अमर शेख या तिघांनी मराठी शाहिरीवर कळस चढवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर या तीन शाहिरांनी आपल्या बुलंद आवाजांनी सबंध आकाशच पेटवून दिले होते. अण्णाभाऊंचा जो हात डफावर पडला, त्याच हाताने त्यांनी पोवाडे लिहिले. आपल्या प्रज्ञा-प्रतिभेने त्यांनी काळाच्या छातीवर महाराष्ट्राच्या अस्मितेची लेणी खोदली. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांचे प्रेम होते. मराठी भाषेचा त्यांना सार्थ अभिमान होता. मराठी संस्कृतीवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. ‘‘महाराष्ट्र मायभू अमुची | मराठी भाषिकांची | संत महंतांची | ज्ञानवंतांना जन्म देणार | नररत्नांचे दिव्य भांडार | समरधिर जिथे घेत अवतार ॥ जी ॥’’ अण्णाभाऊंना मराठी माणसाच्या गाथा गाण्यात धन्यता वाटत होती. ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा त्यांचा प्रदीर्घ पोवाडा महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास आहे. अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे लिहिले व गायिले. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली ...

अण्णा भाऊ साठे

तुकाराम भाऊराव साठे जन्म नाव तुकाराम भाऊराव साठे टोपणनाव अण्णा भाऊ साठे जन्म वाटेगाव, मृत्यू शिक्षण अशिक्षित राष्ट्रीयत्व धर्म हिंदू कार्यक्षेत्र लेखक, साहित्यिक भाषा मराठी साहित्य प्रकार शाहिर, कथा, कादंबरीकार चळवळ प्रसिद्ध साहित्यकृती प्रभाव वडील भाऊराव साठे आई वालुबाई साठे पत्नी कोंडाबाई साठे जयवंता साठे अपत्ये मधुकर, शांता आणि शकुंतला तुकाराम भाऊराव साठे ( अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. वैयक्तिक जीवन अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी राजकारण साठे पहिल्यांदा साठे यांनी त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व लेखन साहित्य साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये साठेंच्या मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे.. साठेंनी लिहिलेली पुस्तके • अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५) • अण्णा भाऊ साठे: प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले) • अमृत • आघात • आबी (कथासंग्रह) • आवडी (कादंबरी) • इनामदार (नाटक, १९५८) • कापऱ्या चोर (लोकनाट्य) • कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह) • खुळंवाडा (कथासंग्रह) • गजाआड (कथासंग्रह) • गुऱ्हाळ • गुलाम (कादंबरी) • चंदन (कादंबरी) • चिखलातील कम...

संस्मरण : ऐसे थे अण्णा भाऊ साठे (पहला भाग)

संस्मरण : ऐसे थे अण्णा भाऊ साठे (पहला भाग) तब अण्णा भाऊ ने कहा था– “दलितों की शक्ति के आधार पर ही यह दुनिया चलती है। उनकी मेहनत और यश प्राप्ति पर मेरा विश्वास है। उन्हें असफल बनाना मुझे पसंद नहीं है। ऐसा करने में मुझे डर लगता है। यह धरती शेषनाग के फन पर टिकी हुई नहीं है, बल्कि दलितों ने इसे अपनी हथेली पर झेल रखा है।” पढ़ें, प्रो. गंगाधर पानतावणे के संस्मरण का पहला भाग प्रस्तुत संस्मरण “अण्णा भाऊ साठे गौरवग्रंथ, संपादक : चंद्रकांत वानखेडे, अण्णा भाऊ साठे साहित्य एवं कला अकादमी, नागपुर” में मराठी में संकलित है। इसे हिंदी में डॉ. सोनकांबळे पिराजी मनोहर ने अनूदित किया है। अण्णा भाऊ साठे (1 अगस्त, 1920 – 18 जुलाई, 1969) पर विशेष तारीख थी 18 जुलाई, 1969 जब आकाशवाणी से यह समाचार प्रसारित किया गया कि अण्णा भाऊ साठे अब नहीं रहे। यह खबर सुनकर मैं स्तब्ध हो गया और कुछ क्षण के लिए ऐसा लगा कि महाराष्ट्र के सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र का व्यक्तित्व स्मृति शेष हो गया हो। अस्पृश्य समाज की वास्तविकता का परिचय कराने वाले क्रांतिकारी शायर को मन ही मन याद कर रहा था तब उनके साथ बिताई हुई शाम का स्मरण हुआ। नागपुर के युवा दलित लेखकों की ‘साहित्यिक चर्चा संस्था’ की ओर से अण्णा भाऊ के ‘मराठी शायरी वाङ्मय’ विषय पर व्याख्यान का आयोजन किया गया था। इसका उद्देश्य यही था कि अण्णा भाऊ नई पीढ़ी के दलित लेखकों को मार्गदर्शन दें एवं उन्हें प्रेरित करें। उन्हें देखने-सुनने के लिए बहुत बड़ी संख्या में लोग आए हुए थे। सांवले रंग और घुंघराले बाल वाले अण्णा भाऊ बंगाली कुर्ता पहनकर आए। सभी लोगों ने तालियों के साथ उनका स्वागत किया था। लोग उन्हें अपना समझते थे। उस दिन उनका व्याख्यान सारगर्भित रहा। वे अपने व्याख्...

अण्णाभाऊ साठे खर्‍या अर्थाने लोकलेखक होते!

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डायमंड पब्लिकेशन्स यांच्या वतीने ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ हा अभिवादन ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यातील एका लेखाचा हा संपादित अंश... ............................................................................................................................................. अण्णा भाऊसाठे हे लोकशाहीर म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. लोकशाहीर हे बिरूद त्यांच्या नावामागे नेहमीसाठीच चिकटलेले आहे. जसा शाहिरीने त्यांना गौरव प्राप्त करून दिला, तसे त्यांनी शाहिरीला वैभव प्राप्त करून दिले. महाराष्ट्राची शाहिरी परंपरा प्रदीर्घ व समृद्ध आहे. अण्णाभाऊंनी ती परंपरा अधिक उन्नत, परिणत व संपन्न केली. अण्णा भाऊसाठे, द. ना. गव्हाणकर आणि अमर शेख या तिघांनी मराठी शाहिरीवर कळस चढवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर या तीन शाहिरांनी आपल्या बुलंद आवाजांनी सबंध आकाशच पेटवून दिले होते. अण्णाभाऊंचा जो हात डफावर पडला, त्याच हाताने त्यांनी पोवाडे लिहिले. आपल्या प्रज्ञा-प्रतिभेने त्यांनी काळाच्या छातीवर महाराष्ट्राच्या अस्मितेची लेणी खोदली. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांचे प्रेम होते. मराठी भाषेचा त्यांना सार्थ अभिमान होता. मराठी संस्कृतीवर त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. ‘‘महाराष्ट्र मायभू अमुची | मराठी भाषिकांची | संत महंतांची | ज्ञानवंतांना जन्म देणार | नररत्नांचे दिव्य भांडार | समरधिर जिथे घेत अवतार ॥ जी ॥’’ अण्णाभाऊंना मराठी माणसाच्या गाथा गाण्यात धन्यता वाटत होती. ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा त्यांचा प्रदीर्घ पोवाडा महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास आहे. अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे लिहिले व गायिले. त्यांची शाहिरी ही त्यांच्या हातातली ...

अण्णा भाऊ साठे चित्रमय ग्रंथ पूर्णत्वास

मुंबई - ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्रग्रंथ साधने प्रकाशन समितीकडून अण्णा भाऊ साठे यांच्या चित्रमय ग्रंथाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अण्णा भाऊ साठे यांची दुर्मिळ हस्तलिखिते, पत्रव्यवहार, बालमित्रांसोबतची छायाचित्रे, चळवळीतील छायाचित्रांचा मोठा संग्रह पहिल्यांदाच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत. समितीच्या सदस्यांकडून अण्णा भाऊ साठे यांच्या चित्रमय ग्रंथाचे आणि त्यासोबतच ३० कादंबरी आणि कथांचा एक खंड, त्यांचे पुनर्मुद्रण करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती, पण ते छपाईला देण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ठाकरे सरकार कोसळल्याने कामकाज रखडले. नवीन सरकार आल्यानंतर त्याचे काय होईल, असा प्रश्न काही सदस्यांना सतावत असल्याचे सांगण्यात आले. ठाकरे सरकारच्या काळात समितीची पुनर्रचना करण्यात आली होती; मात्र मागील काळात समितीला योग्य साधने उपलब्ध होऊ शकली नसल्याने या काळात नव्याने एकही ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही. दुसरीकडे या समितीकडून अण्णा भाऊ साठे यांच्या ३२ कादंबऱ्या आणि कथा ऑडिओ स्वरूपात तयार करण्यात आल्या आहेत; तर काहींचे काम ६० टक्क्यांहून जास्त पूर्ण झाले आहे. कादंबऱ्यांमध्ये ‘फकिरा‘, ‘चिखलातील कमळ'', ‘वारणेचा वाघ'', ‘वैर'' आदींचा समावेश आहे; तर उर्वरित कथाही ऑडिओ स्वरूपात तयार होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समितीचे सदस्य डॉ. शरद गायकवाड यांनी दिली. आमच्या कार्यकाळात सुरवातीला सात खंड काढण्यासाठीची आखणी करण्यात आली होती. त्यातील दोन खंड आम्ही काढले. मागील दोन वर्षांत काही खंड निघणे अपेक्षित होते; मात्र ते आले नाहीत. समितीच्या कार्यालयाचाही मोठा प्रश्न आहे. शिवाय कर्मचारी वर्गही नाही. यामुळे सरकारने आता तरी समितीसाठी गांभिर्याने विचार करून तिची फेररचना करावी. - ...