अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती

  1. अण्णाभाऊ साठे यांची माहिती Annabhau Sathe Information in Marathi इनमराठी
  2. अण्णाभाऊ साठे भाषण मराठी माहिती
  3. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती
  4. अण्णाभाऊ साठे यांची माहिती
  5. Annabhau Sathe Birth Anniversary 2022 Know More About Social Reformer


Download: अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती
Size: 5.21 MB

अण्णाभाऊ साठे यांची माहिती Annabhau Sathe Information in Marathi इनमराठी

“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली” Annabhau Sathe Information in Marathi – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती वरील लोकप्रिय लावणीचे लेखक, महाराष्ट्रात लोकशाहीर म्हंटले कि सगळ्यात आधी आठवणारे नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे. समाजसुधारक, लोककवी आणि साहित्यिक या सगळ्या उपाध्या प्राप्त झालेले एक व्यक्तिमत्त्व, ज्यांनी आपल्या साहित्यप्रकारातून समाजाला परिवर्तनाकडे घेऊन जाण्याचे, एक नवी दिशा देण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले. annabhau sathe information in marathi अण्णाभाऊ साठे यांची माहिती – Annabhau Sathe Information in Marathi नाव तुकाराम भाऊराव साठे टोपणनाव अण्णाभाऊ साठे जन्म ठिकाण आणि जन्म गाव १ ऑगस्ट १९२० , वाटेगाव, ता. वाळवा, जि.सांगली मृत्यू १८ जुलै १९६९ राष्ट्रीयत्व , धर्म कार्य लेखक, साहित्यिक, समाजसुधारक भाषा मराठी साहित्य प्रकार शाहीर, कथा, कादंबरीकार प्रसिद्ध साहित्यप्रकार फकीरा चळवळ संयुक्त प्रभाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कार्ल्स मार्क्स वडील भाऊराव साठे आई वालबाई साठे पत्नी कोंडाबाई आणि जयवंता अपत्ये मधुकर, शांता, शकुंतला जीवन परिचय वारणेचा वाघ म्हणून संबोधले जाणारे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मांग या दलित समाजात १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. त्यांचे मूळनाव तुकाराम. त्यांच्या आईचे नाव वालबाई साठे होते. त्यांनी दोन लग्ने केली होती. कोंडाबाई, आणि जयवंता या दोघींशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली अशी एकूण ३ अपत्ये होती.- मधुकर, शांता आणि शकुंतला. अण्णाभाऊ अशिक्षित होते. ते केवळ दीड दिवस चरितार्थासाठी त्यांना कोळसे वेचणे, फेरीवाल्याच्या पाठीशी ग...

अण्णाभाऊ साठे भाषण मराठी माहिती

सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथे एक अशा अनमोल रत्नाची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत ज्यांनी अवध्या ५० वर्षाच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात कथा, कादंबन्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात शुक्रताऱ्यांप्रमाणे प्रमाणे आपले अढळ स्थान निर्माण केले ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यानी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले. ते म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील भारताच्या साहित्यातील एक मोठे नाव साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे होय. अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे १ ऑगस्ट १९२० रोजी एका अस्पृख मांग समाजात झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे होते. जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. सवर्णाकडून होणाऱ्या भेदभावामुळे अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसातच शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पण ते कधी खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धूळीसारखे असते धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारधार बनते अशी त्यांची विचारसरणी होती. सन १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटीश सरकारने अण्णाभाऊंना पकडण्याचे वॉरंट काढले होते पण त्यांना चकवा देऊन ते मुंबईत आले. मुंबईत जीवन जगताना अण्णाभाऊंना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या.त्यांचे कर्तृत्व समजून घेताना जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. दहा अकरा वर्षे वयातच रोजंदारीसाठी त्यांना आई वडीलांसोबत मुंबईन यावे लागते. कोणत्याही क...

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती

मराठी साहित्यिकांमध्ये अगदी आवर्जून नाव घेतले जाते, ते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे. येत्या 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. शिवशाहीर म्हणून ओळखले जाणारे हे साहित्यसम्राट त्यांच्या साहित्यिक वारसामुळे आजही अजरामर आहेत. अण्णाभाऊ साठे कादंबरी , नाटक, लोकनाट्य, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा अनेक प्रकारात साहित्याची निर्मिती करणारे अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहेत. अशा लोकशाहीरांची आठवण येणार नाही असे मुळीच होत नाही. अण्णाभाऊ साठे जयंती आणि अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीला खास अण्णाभाऊ साठे यांचे कोट्स (annabhau sathe quotes), अण्णाभाऊ साठे हे मराठीतील ख्यातनाम साहित्यिक आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वालवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे तर आईचे नाव वालबाई होते. दलित समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण होऊ शकले नाही. पण त्यांना अक्षरज्ञान होते. त्या काळात वर्णभेद हा फार होता. त्या वर्णभेदाला कंटाळून त्यांनी शाळा सोडून दिली. चरितार्थासाठी त्यांच्या कुटुंबियांनी मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी कोळसा वेचण्यापासून ते अगदी झाडू काढण्यापर्यंत सगळी कामं केली. मुंबईतील जीवन अनुभवताना त्यांनी कष्टकरी लोकांवर होणारे अन्याय पाहिले आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. कामगारांचे कष्टप्रद जीवन पाहून आणि मोर्चे पाहून त्यांनाही काहीतरी काम करण्याची इच्छा झाली. त्यांनी कामगार नेते कॉ. श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. इथेच त्यांच्या राजकारणातील करीअरला सुरुवात झाली. पक्षाचे काम करत असताना कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची होती. त्यांच्या वडिलांच्या न...

अण्णाभाऊ साठे यांची माहिती

Share Tweet Share Share Email अण्णाभाऊ साठे यांची माहिती | Annabhau Sathe information in Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अण्णाभाऊ साठे या विषयावर माहिती बघणार आहोत.Ok नाव (Name) तुकाराम भाऊराव साठे (Tukaram Bhaurao Sathe) जन्म (Birth) १ ऑगस्ट १९२० (1st August 1920) टोपण नाव (Nick Name) अण्णाभाऊ (Annabhau) जन्मस्थान(Birth Place) वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली (Vategaon, Tq. Valva, Dist. Sangali) वडील (Father Name) भाऊराव (Bhaurao) आई (Mother Name) वालबाई (Valbai) शिक्षण (Education) अशिक्षित (Uneducated) पत्नी (Wife Name) कोंडाबाई आणि जयवंताबाई (Kondabai and Jayvantabai) मृत्यु (Death) १८ जुलै १९६९ (18th July 1969) अण्णाभाऊ साठे कोण होते? अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्र, भारतातील लेखक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावात झाला. साठे यांचा जन्म शेतमजुरांच्या कुटुंबात झाला आणि गरिबी आणि सामाजिक विषमतेचा त्रास आणि संघर्ष अनुभवत ते मोठे झाले. अनेक अडथळ्यांचा सामना करूनही, साठे यांना शिक्षणाची आवड होती आणि त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील बराच काळ स्वतःला आणि इतरांना शिक्षित करण्यात घालवला. तो स्वतः मराठी लिहायला आणि वाचायला शिकला आणि शेवटी त्याने हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून साठे यांचे कार्य 1940 च्या दशकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न झाल्यानंतर सुरू झाले. त्यांनी आपल्या लिखाणाचा उपयोग भारतीय समाजातील कामगार वर्ग आणि खालच्या जातींना करावा लागणारा संघर्ष आणि त्रास अधोरेखित करण्यासाठी केला. साठे यांनी दारिद्र्य, जातिभेद आणि सामाजिक विषमता या वि...

Annabhau Sathe Birth Anniversary 2022 Know More About Social Reformer

Annabhau Sathe Birth Anniversary 2022 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांची कारकिर्द Annabhau Sathe Birth Anniversary 2022 : अण्णा भाऊ साठे हे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. Annabhau Sathe Birth Anniversary 2022: तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम अकलेची गोष्ट (1945), देशभक्त घोटाळे (1946), शेटजींचे इलेक्शन (1946), बेकायदेशीर (1947), पुढारी मिळाला (1952), लोकमंत्र्यांचा दौरा (1952) ही त्यांची काही लोकनाट्य होत. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. अण्णाभाऊंचं साहित्य देशाब...