औद्योगिक व कृषी क्रांती राजश्री शाहू महाराज निबंध

  1. छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध
  2. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी
  3. राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
  4. औद्योगिक व कृषी क्रांती
  5. राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी 2023
  6. Rajarshi Shahu Maharaj Is A Pioneer In Agriculture And Industry
  7. छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी


Download: औद्योगिक व कृषी क्रांती राजश्री शाहू महाराज निबंध
Size: 41.12 MB

छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध

'महाराजांचे महाराज' अशी ज्यांची ओळख आहे, अशा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे जहागिरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात 26 जून 1874 रोजी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते. कोल्हापूर संस्थानातील राजे 'चौथे शिवाजी' यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी आपल्या संस्थानातील जहागीरदार जयसिंगरावांच्या मुलाला यशवंतरावला दत्तक घेतले. आणि मुलाचे नवीन नाव ठेवले - शाहू ! राजकोट आणि धारवाड येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. शिक्षण घेत असताना त्यांना फ्रेझर नावाचे गुरू भेटले. फ्रेझर यांच्या शिक्षणपद्धतीमुळे शाहू महाराजांच्या जीवनावर खूप जास्त प्रभाव पडला असे म्हटले जाते. स्वातंत्र्याच्याही पूर्वीच्या काळात शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्व जाणले. माणसांच्या दारिद्र्याचे मूळ कारण शिक्षण हेच आहे, असे महाराज म्हणत असत. आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. 1917 साली त्यांनी 'सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा' केला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत त्यांना महिन्याला 1 रुपया दंड ठेवला. विशेष म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण मुलांना देण्यास सुरुवात केली. ज्याला जि कला आवडेल, त्याने त्यात प्राविण्य मिळावे असे ते शिक्षण होते. जे हुशार विद्यार्थी असत त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी संस्थानाकडून पार पाडली जात असे. शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करण्यासाठीही अथक प्रयत्न केले. त्यांनी आपल्या संस्थानात 1919 साली अस्पृश्य व सवर्णांच्या वेगवेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद केली.हा त्याकाळी घेतलेला मोठा निर...

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी

इतिहास,किल्ले,छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास, मराठा इतिहास, ऐतिहासीक घराणी,प्राचीनमंदिरेवस्तू,नांणी,वाडे,समाधी,वीरगळी,शिलालेख,मंदिरे,आध्यत्मिक लेख,संत साहित्य,देशभक्त सामाजिक कार्यकर्ते याची माहिती पर लेख,आपल्या आजू बाजूची माहिती साध्या भाषेत या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.तरी तुम्ही भर भरून प्रतिसाद देणार हे गृहीत धरून माझी हक्काने विनंती करतो. लेख, माहिती आवडली तर इतरांना शेअर करा आणि काही त्रुटी असतील तर मला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद आपला मित्र नितीन घाडगे. दुर्योधन मंदिर, दुरगाव, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर नगर येथे आहे. तुम्हाला तुम्हाला आश्चर्य किंवा खोटं सुद्धा वाटेल परंतु हे सत्य आहे. देशात काही मंदिरे आहेत परंतु महाराष्ट्रातील एकमेव असलेले तालुक्यातील दुरगाव येथील दुर्योधनाचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक काळातील कौरव - पांडवांच्या युद्धाची या गावास पार्श्वभूमी आहे. या गावातील लोक अनेक दंतकथा सांगता. त्यानुसार मी ऐकलेली नंतर आता तुम्हाला सांगतोय. जेव्हा कौरव-पांडवांचे कुरुक्षेत्र मध्ये युद्ध संपल्यानंतर जखमी अवस्थेत असणारे युवराज दुर्योधन यांना घेऊन अश्वस्थामा नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील दुरगाव आत्ताच्या व महाभारत कालीन या ठिकाणी घेऊन आला. मला तर माहिती आहे दुर्योधन महादेवाचा भक्त होता. या गावात असणाऱ्या महादेवाच्या पिंड व मंदिर परिसरात वास्तव्यस होते. अश्वतमा दुर्योधन याच गावात पुरातन मंदिर आहेत. पांडव अज्ञातवासात लपले होते, तो पांडव डोह अजून याची साक्ष देतो. लोक दुर्योधनाबरोबर पांडव डोहाची पूजा करतात. पावसाळ्यात दुर्योधनाची मूर्ती कोंडल्यानंतर तिला घाम फुटतो, त्यानंतर पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची अंध श्रद्धा आहे की असू शक पटावरील खेळ : आका...

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

गाद्यागिद्यवर लोळणाऱ्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली, पणाला लावली. या द्रष्ट्या राजर्षीच्या कर्तृत्वाची ओळख आपण करून घेऊ. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. “Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi” त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. यांचा वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. 17 मार्च 1848 रोजी 10 वर्षीय यशवंतरावांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजे हे वयाच्या 20 वा वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi धारवाड येथे इतिहास, व रघुनाथराव महाराजांचा विवाह सर फ्रेझर सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले. छत्रपती शाहू बडोद्याचा गुणाजीराव खानविलकर यांच्या यांच्याशी 1891 मध्ये झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समाजाचा सर्वांगीण समाजामध्ये शिक्षणाचा विकासासाठी प्रयत्न केले त्यांनी प्रसार करण्यावर विषेश भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कोल्हापूर येथे संस्थात 6 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व त्वरित विहिरी, पाणवठे, इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्था...

औद्योगिक व कृषी क्रांती

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, औद्योगिक व कृषी क्रांती – राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 वर्ग 6 वी ते 10 वी छत्रपती राजर्षी शाहू महाराज कर्तेसुधारक होते. ते खरे कर्मवीर होते. त्यांच्या कर्माला शिस्त आणि विचारांची जोड होती. या जोडीतूनच त्यांची विचार क्रांती यशस्वी झाली. राजर्षी शाहू महाराजांनी सहकार, कृषी, उद्योग, सामाजिक या विविध क्षेत्रांमध्ये समजा उन्नतीसाठी आणि जनसामान्यांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत यासाठी भरीव असे कार्य केले. राजर्षी शाहू महाराज भविष्यवेधी दृष्टी असलेले लोक राजे होते. शाहू महाराजांनी कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये लोक हितासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यांनी ‘स्पिनिंग अँड विव्हींग’ ची स्थापना शाहूपुरी व्यापार पेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे असे शेतकऱ्यांना उपयुक्त अनेकविध उपक्रम आपल्या संस्थानात राबविले. हे उपक्रम राबवत असताना ते स्वतः लक्ष घालत आणि या सर्वांचा फायदा असा झाला की हे सर्व उपक्रम मोठ्या प्रमाणावर कमालीचे यशस्वी झाले. सर्वसामान्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. शेती, उद्योग सहकार या क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी नेहमीच नवनवे प्रयोग केले. शेतीमध्ये जर प्रगती साधायची असेल तर त्यासाठी संशोधन गरजेचे आहे. हा त्यांना विश्वास होता. त्यासाठी त्यांनी स...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी 2023

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी म्हणजेच shahu maharaj essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी म्हणजेच essay on shahu maharaj in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया …. Table of Contents • • • • • राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी | essay on shahu maharaj in marathi language in 100 , 200 and 300 words राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी 100 शब्दात | Shahu Maharaj Essay In Marathi in 100 words छत्रपती शाहू महाराजांचे पूर्ण नाव शाहू महाराज भोसले असे आहे .कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले . त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई व अनुबाई या दोन कन्या होत्या . छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून दिली. जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती च्या लोकांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी ब्रिटिश कालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांनी कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या . त्यांना घरे बांधून दिली . ,वणवण भटकणाऱ्या लोकांची राहणाऱ्या पोटापाण्याची सोय झाली . गुन्हेगारी पासून मुक्ती होऊन त्या लोकांना समाजात माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले . छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी 1919 मध्ये भेट झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी महाराजांनी आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व आंबेडक...

Rajarshi Shahu Maharaj Is A Pioneer In Agriculture And Industry

रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या रयतेच्या उन्नतीसाठी सहकार, सामाजिक, कृषी, उद्योग, आदी विविध क्षेत्रांत भरीव कार्य केले. राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती त्यानिमित्त....प्रासंगिक माणसाच्या जीवनाचा आलेख त्याच्या कर्तृत्वाने गोंदलेला असतो, असे म्हटले जाते. त्याच्या कर्तृत्वाशी त्याचे कार्य जोडलेले असते. या कार्यावरील त्याची नितांत असलेली निष्ठा त्याची प्रेरणा होऊ शकते. त्या प्रेरणेतून जे कार्य जन्म घेते, ते कार्य उजळते, प्रकाशमान होते. ।।कर्मण्येवाधिकारस्ते।। हा भारतीय तत्त्वज्ञानाचा उद्घोष आहे. कर्म हा माणसाचा अधिकार आहे. तोच ज्यावेळी ध्यास होतो, तेव्हा निखळ परिणाम त्यामधून प्रतित होतात. राजर्षी शाहू आपल्या राजेपणापासून फारकत घेऊन पायउतार झाले आणि रयतेच्या सुख-दु:खाशी समरस झाले. त्यावेळेपासून एका समाजक्रांतीला सुरुवात झाली. ही क्रांती विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली आणि तिचे पडसाद आजही एकविसाव्या शतकात उमटतात. याचा कर्ता करविता केंद्रबिंदू आहे राजर्षी छत्रपती! ते अष्टावधानी होते हे तर खरेच, शिवाय ते खरे कर्मवीर होते. त्या कर्माला शिस्त आणि विचार यांची जोड होती. म्हणूनच त्यांची विचारक्रांती यशस्वी झाली. राजर्षी शाहूंच्या वेळच्या कालमान, परिस्थिती यांचा वेध घेता त्यांनी जे काही निर्णय घेतले, ते काल सुसंगतच म्हणावे लागतील. काही निर्णय भविष्याच्या दृष्टीने विसंगत वाटत होते. तरीसुद्घा प्राप्त स्थितीला सामोरे जाण्यासाठी ते निर्णायक क्षणच मानले पाहिजेत. ते ब्रिटिशांचे मांडलिक राजे होते, म्हणून त्यांच्या कार्याला खूप मर्यादा होत्या. त्या मर्यादेत राहूनही त्यांचे कार्य उदंड मानावे लागेल. हे सारे पार पाडताना त्यांना किती क्लेश झाले असतील हे लक्षात घेणे गरजेचे आहे...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi नमस्कार विद्यार्थी ,शिक्षक मित्रांनो आज आपण समतेची शिकवण देणारे, जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या सर्वांसाठी समान कायदा लागू करणारे युगपुरुष लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी निबंध लेखन अगदी सहज आणि सोप्या शब्दांत कसे करायचे ते पाहाणार आहोत . छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज (toc) निबंध लेखन - Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj महाराष्ट्राने देशाला अनेक थोर समाज सुधारक दिले, त्यापैकी समतेची शिकवण देणारे, जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या आपल्या पदाची वाहवा न करता सर्वांसाठी समान कायदा लागू करणारे युगपुरुष लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा .शुभेच्छा देताना शैलेंश हिंदळेकर यांच्या ओळीं आठवतात . माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! माणसात माणुसकी, मानणारा राजा !! | राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !! एकदाच देवदूत, धाडला देवानी ! पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे चरित्र राजर्षी श्री शाहू छत्रपती महाराजांचे चरित्र म्हणजे विविध रंगांच्या छटांनी मनोहर बनलेले जसे काय इंद्रधनुष्यच होते. राजर्षी श्री शाहू हे शिवभक्त होते, क्रांतिकारक होते, धर्म सुधारक होते, सत्यशोधक समाजाला त्यांनी उदार आश्रय दिला, हिंदू धर्मात शुद्धीकरणाची मोहीम आणली, थिऑसॉफीच्या आध्यात्मिक मार्गाकडेही त्यांचे दुर्ल...