औद्योगिक व कृषी क्रांती शाहू महाराज

  1. शाहू महाराजांना लोककल्याणकारी राजा असं का म्हणतात याची छोटी झलक
  2. औद्योगिक क्रांती
  3. Shahu Maharaj समाज क्रांतिकारक राजर्षि शाहू महाराज – 𝔓𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞
  4. छत्रपती शाहू महाराजांनी केलेली औद्योगिक क्रांती
  5. English to Hindi Transliterate
  6. राजर्षी शाहू महाराज यांची माहिती 2021


Download: औद्योगिक व कृषी क्रांती शाहू महाराज
Size: 45.41 MB

शाहू महाराजांना लोककल्याणकारी राजा असं का म्हणतात याची छोटी झलक

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख किंवा इतिहास सांगितला जातो तेंव्हासर्व प्रथम नांव समोर येतं ते राजर्षी शाहू महाराज यांचे. महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिले, जसे की महात्मा फुलें, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे असे अनेक मातब्बर पुत्रांनी महाराष्ट्राची सेवा केली. या सर्व महान समाज समाजसुधारकांना ही समाजाप्रती काही तरी करण्याची प्रेरणा कदाचित शाहू महाराज सुद्धा असतील कारण, समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातल्या लहान थोरांना, अगदी तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात कदाचित पहिल्यांदा सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. फक्त मुलांनाच नव्हे तर मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल’ ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. भारतातील काही बड्या संस्थानिकांसह छत्रपती शाहू महाराज युरोप दौऱ्यावर गेले होते. महाराजांचा हा युरोप दौरा करवीर रियासतीच्या दृष्टीने आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवून आणणारा ठरला. महाराजांच्या सोबत असणारे इतर राजे-महाराजे सहलीचा आनंद उपभोगत होते तेव्हा हा रयतेचा राजा युरोपातील प्रगत तंत्रज्ञान, तेथील शेतीच्या पद्धती अशा मिळेल त्...

औद्योगिक क्रांती

• Acèh • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • अंगिका • العربية • مصرى • অসমীয়া • Asturianu • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Žemaitėška • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • বাংলা • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • Нохчийн • کوردی • Qırımtatarca • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Suomi • Võro • Føroyskt • Français • Furlan • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Gàidhlig • Galego • Avañe'ẽ • ગુજરાતી • Hausa • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Magyar • Հայերեն • Bahasa Indonesia • Ilokano • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • Jawa • ქართული • Qaraqalpaqsha • Адыгэбзэ • Kabɩyɛ • Қазақша • ಕನ್ನಡ • 한국어 • Къарачай-малкъар • Kurdî • Kernowek • Кыргызча • Latina • Lingua Franca Nova • ລາວ • Lietuvių • Latviešu • Minangkabau • Македонски • മലയാളം • Монгол • Bahasa Melayu • Malti • Mirandés • မြန်မာဘာသာ • Plattdüütsch • Nedersaksies • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Occitan • ਪੰਜਾਬੀ • Papiamentu • Polski • پنجابی • پښتو • Português • Română • Русский • Русиньскый • Sardu • Sicilianu • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Shqip • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • తెలుగు • ไทย • Tagalog • Türkçe • Татарча / tatarça • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Vepsän kel’ • Tiếng Việt • Winaray • 吴语 • ייִדיש • Vahcuengh • 中文 • 文言 • Bân-lâm-gú • 粵語 • Isi...

Shahu Maharaj समाज क्रांतिकारक राजर्षि शाहू महाराज – 𝔓𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

“समाज क्रांतिकारक राजर्षि Shahu Maharaj शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन शककर्ते शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात संभाजी महाराज व राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी स्वराज्य रक्षणासाठी झुंज दिली. यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी सतत सात वर्षे राजा व खजिन्यात संपत्ती नसताना लढा दिला. याच शूर महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली .कोल्हापूरच्या राज्यावर चौथे शिवाजी राजे यांचे दत्तक वारस म्हणून श्रीमंत आबासाहेब घाटगे कागलकर यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंतराव उर्फ बाबासाहेब हे सन १८८७ मध्ये संस्थांनचे अधिपती झाले. शंभर सेकंद कृतज्ञतेचे….! लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दिनांक ६ मे रोजी सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्द उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांना अभिवादन करूया….! . — Postbox Live (@IndiaPostbox) छत्रपतीच्या गादीवर Shahu Maharaj शाहू महाराजांचे आगमन ही घटना अतिशय सदभाग्याची ठरली .राजकोट येथे चार वर्षे राजकुमारांच्या महाविद्यालयात व त्यानंतर त्यांचे गुरु व पालक सर एसएम फ्रेजर यांच्याकडे त्यांचे राज्यकारभाराचे शिक्षण घेतल्यानंतर Shahu Maharaj शाहूराजांनी कोल्हापूर संस्थांनच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच शाहूराजांनी खेडोपाडी जाऊन प्रजेच्या व शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली . शेतकऱ्यांची स्वतः माहिती करून घेऊन त्यांची गार्‍हाणी ऐकून ती दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.. शेतकऱ्यांच्या व प्रजेच्या परिस्थितीची चौकशी करणारा Shahu Maharaj हे पहिले छत्रपती होय. आधुनिक शेती व औद्योगिक विकासावर त्यांची श...

छत्रपती शाहू महाराजांनी केलेली औद्योगिक क्रांती

पहिल्या महायुध्दच्या नंतरच्या काळात किर्लोस्कर यानां हॉस्पिटलच्या कॉट तयार करण्याचे काम मिळाले होते . ते सुरळीत सुरू असतानाच अचानक पने इंग्रजांनी भारतातील सगळा कच्चा माल आपल्याला घेतला आणि तो बाहेरून आणला आहे असं सांगून पुन्हा भारतात जास्त किंमत मध्ये विकू लागले त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योगधंदे डबघाईला आले. त्यामध्ये लक्ष्मण किर्लोस्कर हे सुध्दा होते. तेव्हा काही आर्थिक मदत मिळते का हे पाहण्यासाठी किर्लोस्कर यांचा एक प्रतिनिधी एका राजाला भेटायला आला. त्या प्रतिनिधीने सविस्तर वृत्तांत राजाला सांगितला आणि आर्थिक मदतीची मागणी केली. त्या राजाने आर्थिक मदत करण्यास नकार दिला व सागितले की मी आज मदत केली तर तू जाशील पण ती संपली की परत दुसऱ्याकडे हाथ पसरशिल तेव्हा तू जा व लक्ष्मण किर्लोस्कराना पाठवून दे. दुसऱ्या दिवशी स्वतः लक्ष्मणराव महाराजांना भेटायला आले. महाराज म्हटले, सध्या पहिला महायुद्धामुळे भयंकर हानी झाली आहे . तेंव्हा आता तरी परत कोणत्याही युद्धाचा प्रसंग येईल वाटत नाही त्यामुळे सध्या हरितक्रांती घडली पाहिजे. शेतकरी नांगरणी साठी फणस, आंबा इत्यादी लाकडा पासून नांगर बनवतात. पाण्यामुळे किंव्हा जमिनीतील एखाद्या दगडाला लागून ते नांगर मोडतात ,तुटतात . पुन्हा नांगर बनवून घेण्यासाठी अथवा दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्याला सुतार च्या शाळेत नंबर लाऊन बसावे लागते. पर्यायाने त्यामध्ये खूप वेळ जातो .काही वेळा तो हंगाम निघून जातो .तुम्ही शेतीची अवजारे , नांगर हा बिडा पासून तयार करा. ठरल्या प्रमाणे किर्लोस्कर यांनी एक उत्तम नांगरचे ड्रॉइंग महाराजांना दाखवले. पण नांगर तयार करण्यासाठी कच्चा मालाची गरज होती. इंग्रजांकडून कच्चा माल घेणं परवडणार नव्हतं तर इथे कुठे ही कोणत्याही प्रक...

English to Hindi Transliterate

छत्रपती शाहू (कोल्हापूर) : (२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पड...

राजर्षी शाहू महाराज यांची माहिती 2021

(Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi ) महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे नेहमी म्हटल्या जाते. त्याचे कारण असे की महाराष्ट्रात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी समाजाच्या विकासासाठी आपले जीवन अर्पण केले. राजर्षी शाहू महाराज हे त्यांच्यापैकीच एक महानसमाज सुधारक होते. आजच्या या लेखात आपण राजर्षी शाहू महाराज यांची माहिती म्हणजेच Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi घेऊ या. राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन परिचय : Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ ला कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे तर आईचे नाव राधाबाई घाटगे होते. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेबांनी १८८४ मध्ये यशवंतराव यांना दत्तक घेतले. यशवंतराव यांचे नामकरण शाहू असे केले. राजर्षी शाहू महाराज यांनी १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थान च्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. पुढे १९२२ पर्यंत म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी राज्यकारभार पहिला. राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य | Rajarshi Shahu Maharaj kolhapur Information In marathi महाराष्ट्रातील एक प्रमुख सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेतल्या जाते. शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा पुढीलप्रमाणे सांगता येतील. See also Lokmanya Tilak information in marathi 2021| लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती. ब्राम्हणेतर चळवळ : शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर संस्थानात ब्राम्हणेतर चळवळ सुरू ...