भावार्थदीपिका ग्रंथ कोणी लिहिला

  1. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या 'ही' महत्वाची माहिती
  2. हिन्दू धर्मग्रन्थ
  3. Marathi Writer and Books » majhishala.in
  4. जेंव्हा माणूस जागा होतो ' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ?
  5. महानुभाव पंथ


Download: भावार्थदीपिका ग्रंथ कोणी लिहिला
Size: 17.1 MB

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या 'ही' महत्वाची माहिती

नांदेड : ता. २६ मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला व मानवतावादी धम्माचे आचरण करण्यास सांगितले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून बौद्ध धम्माबद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहुयात... १) गौतम बुद्धांचा जन्म कधी व कुठे झाला ? ~ इसपू ५६७ लुम्बिनी २) गौतम बुद्ध कोणत्या वंशाचे होते ? ~ शाक्य ३) गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव होते ? ~ शुद्धोधन ४) गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते ? ~ महामाया ५) गौतम बुद्धांच्या मावशीचे नाव होते ? ~ प्रजापती गौतमी ६) गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव होते ? ~ यशोधरा ७) गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते ? ~ राहुल हेही वाचा - ८) गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले ? ~ सारनाथ ९) बौद्ध धम्मातील प्रमुख ग्रंथ कोणता ? ~ त्रिपिटक १०) गौतम बुद्धांच्या गृहत्यागाच्या घटनेस काय म्हणतात ? ~ महाभिनिष्क्रमण ११) गौतम बुद्धांच्या मृत्यूच्या घटनेस काय म्हणतात ? ~ महापरीनिर्वाण १२) गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेस काय म्हणतात ? ~ संबोधि प्राप्ती १३) गौतम बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली ? ~ पिंपळ (बोधिवृक्ष) १४) गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ? ~ गया (बोधगया) १५) गौतम बुद्धांना कोणत्या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली ? ~ निरंजना १६) गौतम बुद्धांना कोणत्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली ? ~ वैशाखी पौर्णिमा १७) गौतम बुद्धांच्या पहिल्या प्रवचनास काय म्हणतात ? ~ धम्मचक्र प्रवर्तन १८) गौतम बुद्धांचे महापरीनिर्वाण कधी व कोठे झाले ? ~ इसपू ४८७ कुशीनगर १९) गौतम बुद्धांच्या अस्थीवर बांधलेल्या वास्तुस काय म्हणतात ? ~ स्तूप २०) बौद्ध ...

हिन्दू धर्मग्रन्थ

अनुक्रम • 1 वेद • 2 श्रुति • 2.1 वेद • 2.2 ब्राह्मण • 2.3 आरण्यक • 2.4 उपनिषद् • 2.5 वेदांग और सूत्र-ग्रन्थ • 2.5.1 वेदांग • 2.5.2 सूत्र-ग्रन्थ • 3 स्मृति • 4 पुराण • 4.1 इतिहास ग्रन्थ • 4.2 विशिष्ट विषयों के ग्रंथ • 5 षड्दर्शन • 6 भाष्य व रचनाएँ • 7 आगम या तन्त्रशास्त्र • 7.1 आगम ग्रन्थ • 7.2 तंत्र ग्रन्थ • 7.3 यामल ग्रन्थ • 8 इन्हें भी देखें • 9 सन्दर्भ • 10 बाहरी कड़ियाँ वेद [ ] वेद प्राचीनतम • • • • श्रुति [ ] वेद [ ] यद्यपि वेद से परमात्मा ही है। परमात्मा शिशु रूप में प्रकट होकर लीला करता है। तब उनकी परवरिश कंवारी गायों के दूध से होती है। ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 9 • ऋग्वेद संहिता - यह चारों संहिताओं में प्रथम गिनी जाती है। अन्य संहिताओं में इसके अनेक सूक्त संग्रह किये गये हैं। यह अष्टकों और मण्डलों में विभक्त है, जो फिर वर्गों और अनुवाकों में विभक्त है। इसमें 10 मण्डल हैं, जिनमें 1028 सूक्त है। इन सूक्तों में शौनक की अनुक्रमणी के अनुसार 10,627 मंत्र है। यह संहिता सूक्तों अर्थात् स्तोत्रों का भण्डार है। ऋग्वेद मण्डल 9 सूक्त 93 मंत्र 2, ऋग्वेदमण्डल 10 सूक्त 4 मंत्र 4 और ऋग्वेद मण्डल 9 सूक्त 1 मंत्र 9 में वर्णित लीला के अनुसार परमात्मा कबीर जी सन् 1398 में काशी के लहरतारा नामक तालाब पर सुबह ब्रह्म मुहूर्त में कमल के फूल पर शिशु रूप में प्रकट हुये। नीरू और नीमा नामक निसंतान जुलाहा दम्पति को मिले। परमात्मा के बचपन की परवरिश की लीला कुंवारी गाय के दूध से हुई। वह काशी में 120 वर्ष जुलाहे की भूमिका करते रहे और अपने सच्चे ज्ञान से लोगों को परिचित करवाते रहें। • परमात्मा साकार है व सहशरीर है (प्रभु राजा के समान दर्शनीय है) यजुर्वेद अध्याय 5, मंत्र 1, 6, 8, यजुर्वेद अध्याय 1...

Marathi Writer and Books » majhishala.in

Sant And Books (Marathi Writer and Books)-मराठी संत त्यांची ग्रंथ संपदा मुकुंदराज हे मराठीतील आद्य कवी आहेत.विविकसिंधू,मूलस्तंभ,परागगृत, पवनविजयी आदी प्राचीन ग्रंथ. संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म पैठण जवळील आपेगांव येथे झाला.भावार्थदीपिका (म्हणजेच ज्ञानेश्वरी) अमृतानुभव,चांगदेव पासष्टी, हरिपाठ संत नामदेव त्यांच्या काही गाथा शीख धर्माच्या पवित्र ग्रंथसाहिब या महान ग्रंथात समाविष्ट आहेत.नामदेव गाथा हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. संत एकनाथ एकनाथांचा जन्म औरंगाबाद जवळील पैठण शहरात झाला. एकनाथी भागवत,भावार्थरामायण चतु: श्लोकी भागवत,रुक्मिणी स्वयंवर हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास रामदास स्वामींचा जन्म अंबड जवळील जांब या ठिकाणी झाला.दासबोध,मनाचे श्लोक,करुणाष्टके,चौदा शतक हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील प्रसिद्ध आधुनिक संत होते.त्यांनी ग्रामगीता नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. Marathi Socail Workers Writer and Books-समाजसेवक आणि ग्रंथ संपदा महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक,सार्वजनिक सत्य धर्म,गुलामगिरी,ब्राह्मणांचे कसब,इशारा,शिवाजी राजांचा पोवाडा,तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड,अस्पृश्यांची कैफियत बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक या नावाने सुद्धा ओळखले जाते.गीतारहस्य ओरायन दी आर्तिक्त होम इन वेदाज. गीतारहस्य हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला आहे. बाबा आमटे बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले. ज्वाला आणि फुले,उज्ज्वल उद्यासाठी,माती जागवील त्याला मत बाबा आढाव बाबा पांडुरंग आढाव महाराष्ट्रातील असंघटित कष्टकऱ्यांचे...

जेंव्हा माणूस जागा होतो ' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : जेंव्हा माणूस जागा होतो ' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ? , Options is : 1. अनुताई वांघ , 2. गोदावरी परुळेकर , 3.पंडिता रमाबाई , 4. सावित्राबाई फुले , 5. NULL Publisher: mympsc.com Source: Online General Knolwedge जेंव्हा माणूस जागा होतो ' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ? This is a Most important question of gk exam. Question is : जेंव्हा माणूस जागा होतो ' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ? , Options is : 1. अनुताई वांघ , 2. गोदावरी परुळेकर , 3.पंडिता रमाबाई , 4. सावित्राबाई फुले , 5. NULL Correct Answer of this Question is : 1 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ >संसार का सबसे बड़ा द्वीप ग्रीनलैण्ड है। वह किस देश का अभिन्न अंग है ? • ☞ >चंगेज खान ने जलाउद्दीन का पीछा करते हुए, किसके शासन काल में भारत की सीमाओं पर आक्रमण किया था ? • ☞ >कौन-सा जलाशय अंडमान और निकोबार द्वीप समूहों को अलग करता है ? • ☞ >विद्युत.आवेश के बीच के आकर्षण एवं विकर्षण के सिध्दांत की खोज किसने की थी ? • ☞ >‘अन्तर्राष्ट्रीय ओल...

महानुभाव पंथ

ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात श्री चक्रधरस्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते. ओळख [ ] महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींना लोक "पंचकृष्णां" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल स्वामींना आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठांत संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ते अहिंसा, शाकाहार, सात्त्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यांनी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद...