डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य

  1. English to Hindi Transliterate
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
  3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 2021
  4. Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi
  5. कष्टकरी जनतेचा लढवय्या नेता


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य
Size: 41.11 MB

English to Hindi Transliterate

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे दिनांक 06 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. समता व सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या दिनानिमित्त वाहिलेली सुमनांजली. दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महु येथे जन्म झालेले भीमराव रामजी आंबेडकर हे भारतभुमीत जन्माला आले हे एक थोर भाग्यच. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ या ठिकाणाहून ३ तास प्रवासानंतर आणि इंदोरपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर ‘महु’ हे गाव आहे. येथे अनेक पर्यटक त्यांच्या जन्मस्थळाला वंदन करण्यासाठी भेट देतात. भारताला डॉ. बाबासाहेबांनी एक मोठी देणगी दिली, ती म्हणजे भारताची राज्यघटना होय. त्यामुळे या देशाला ‘लोकशाही’ भारतीय अर्थशास्त्रांसंबंधी त्यांचा अभ्यास होता. विकासाच्या नावाखाली जमीन, पाणी पर्यावरणाचा नाश याविषयीची येणारी संकटे त्यांनी यापूर्वीच सविस्तरपणे मांडली होती. भारतासारख्या कृषीप्रधान देशात विद्युत विकासाला गती मिळाली पाहिजे, जलसंधारण वाढले पाहिजे, यासाठी त्यांचा हट्ट होता आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक ‘ज्ञानयोगी’. त्यांची विद्वत्ता अद्वितीय होती. त्यांच्या जीवनमानाचा आयुष्याचा सविस्तरपणे अभ्यास केला तर अत्यंत खडतर, कठीण परिस्थितीसमवेत त्यांना सामना करावयास लागला. त्यांनी अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन उच्चशिक्षण तर घेतलेच पण उत्तम संशोधन केले. तो तर त्यांचा खरा व्यासंग होता. दररोज 18 तास त्यांनी अभ्यास केला शिक्षण घेतल्यामुळे प्रगतीतर होईलच पण विकासाची दारे खुली होतील, हे सूत्र त्यांना पूर्णपणे माहित होते. सन 1913 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेले होते त्या ठिकाणी विद्यार्थी वर्गासोबत राहताना त्यांना कुठेच दुजाभाव आ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी व मानवतावादी होते. राजकीय विचार [ ] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. डॉ. आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशात केलेल्या भाषणातूनही व्यक्त झालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याच्या राजकारणावर प्रभाव पडला आहे. स्वराज्यासंबंधी विचार [ ] ब्रिटिश काळात सर्वच भारतीय राजकीय नेते आणि विचारवंताप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राष्ट्रवाद [ ] मूलभूत हक्कांसंबंधी विचार [ ] तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. लोकशाहीसंबंधी विचार [ ] समाजवादासंबंधी विचार [ ] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साम्यवादासंबंधी विचार [ ] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला होता. त्यामुळे त्यांना बौद्ध धर्म [ ] बौद्ध धर्माची माहिती हवी असेल , त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या (बुद्ध आणि त्यांचा धम ) हे पुस्तक वाचू शकता. अल्पसंख्यकाच्या हिताचे रक्षण [ ] अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व कार्याचा केंद्रबिंदू होता. भारतीय समाजजीवनात अल्पसंख्याक लोकांवर होणारे अन्याय लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी सुरुवातीपासून अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे असा विचार मांड...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 2021

आपला महाराष्ट्र हा खरोखरच महान आहे. महाराष्ट्राच्या या मातीत अनेक महान व्यक्ती होवून गेले. त्या महापुरुषांनी आपल्या समाजातील अनिष्ट प्रथा,परंपरा,चालीरीती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.आपल्या समाजात जातीयता,अस्पृश्यता अशा वाईट चालीरीती होत्या.कनिष्ठ जातीतील लोकांना त्यांचे मुलभुत अधिकार नव्हते. अनेक महापुरुषांनी आपले जीवन कनिष्ठ जातींतील लोकांच्या विकासाकरिता व्यतीत केले. त्यापैकीच एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते होते. आजच्या या लेखात आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यांची म्हणजेच dr babasaheb ambedkar social work in marathi विषयी माहिती घेऊ या. शिक्षणाविषयी जागृती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय समाजातील कनिष्ठ जातींतील लोक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत याची जाणीव झाली होती. केवळ शिक्षणाच्या अभावानेच आपल्या या लोकांची ही परिस्थिती झाली होती याची जाणीव त्यांनी कनिष्ठ जातींतील लोकांना करून दिली. कनिष्ठ जातीतील लोकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेत जाणाऱ्या या मुलांना त्यांनी शिष्यवृत्ती,गणवेश,भोजन आणि निवारा अशा मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना ‘ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ असा उन्नतीचा मूलमंत्र दिला. हे ही वाचा : नालंदा विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतरांना शिक्षण घेण्याचा आदर्श स्वताच्या जीवनातून दिला. बाबासाहेबांनी अत्यंत कठिन परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. ते स्वता उच्चविद्याविभुषित होते.परदेशातील विद्यापीठातुन अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे बाबासाहेब पहिले भारतीय होते. हे ही वाचा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली :dr babasaheb amb...

Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच शिवाय ते महान समाजसुधारक, न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ देखील होते. स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरूद्ध आपले आयुष्य वेचले. दलितांचा उध्दारकर्ता असंच त्यांना आजही ओळखलं जातं. महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अर्थशास्त्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने केली होती. त्यांचे भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. बाबासाहेबांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891 रोजी असल्यामुळे हा दिवस बाबासाहेबांची जयंती या नावाने ओळखला जातो. या तारखेला भीमजयंती या नावानेही ओळखले जाते. भारत आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणूनही साजरा केला जातो. यासाठीच या खास दिनानिमित्त जाणून घेऊ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती (Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi). Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती थोडक्यात – Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi In Short बाबासाहेबांचे नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म १४ एप्रिल १८९१ (डॉ. आंबेडकर जयंती) जन्मस्थळ इंदौर, मध्यप्रदेश वडीलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव भिमाबाई मुबारदकर बाबासाहेबांच्या पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर आणि सविता आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण एम ए. ( अर्थशास्त्र) एलफिस्टन हायस्कूल, मुंबई विद्यापीठ पीएचडी ( कोलंबिया विद्यापीठ) मास्टर ऑफ सायन्स (लंडन विद्यापीठ) डॉक्टर ऑफ सायन्स (लंडन विद्यापीठ) पुरस्कार • बोधिसत्व...

कष्टकरी जनतेचा लढवय्या नेता

फेरफटका : प्रा. विकास देशपांडे असंघटित कष्टकर्‍यांच्या हृदयसिंहासनी आरूढ झालेल्या डॉ. बाबा आढावांनी नुकतीच नव्वदी पार केली. तसे पाहिल्यास नियमाने व्यायाम करून दीर्घायुष्य जगणारे अनेक लोक आपण सभोवताली बघत असतो; परंतु ऐन विशीत आल्यापासून ते आज नव्वदीतून पुढच्या कृतिशील आणि गतिशील जीवनात प्रवेश करतानाही अगदी तारुण्याने मुसमुसल्यासारखे उत्साही असलेले किती असतील ? याचे उत्तर फारसे आशादायक असणार नाही. बाबांचे काम मात्र खोली, व्याप्ती आणि परिणामकारकता अशा तीनही आघाड्यांवर खळखळून वाहताना दिसत आहे. बरीच वर्षे हमाल-मापाडी क्षेत्रात भरीव कामगिरी करून या क्षेत्रातील श्रमिकांना पोटभर खायला, अंगभर नेसायला आणि डोक्यावर भक्कम छत दिल्यानंतर बाबा आता कागद, काच, पत्री वेचणारे कष्टकरी, शेतमजूर, रोजगार हमीतील कामगार, आणि राष्ट्रीय पातळीवर ज्यांना कोणी वाली नाही अशांचे प्रश्‍न घेऊन दररोज नव्या उत्साहाने कामात उतरताना पाहून भले भले नेते आश्‍चर्यचकीत होतात. संघर्षाच्या कामाला रचनात्मकतेचीही जोड असावी, असा समाजवादी नेते डॉ. लोहियांचा आग्रह असे. बाबांनी श्रमिक विद्यालय, स्वस्तात सकस आहार, श्रमिकांना हक्काची गृहकुले व अन्य माध्यमांतून लोहियांचा आग्रह कृतीत उतरवून आपल्या वैचारिक मार्गदर्शकाच्या दोन पावले पुढचीच म्हणावी अशी दमदार मजल मारली आहे ! कष्टकरी नेते धनाजी गुरव यांनी बाबांची एक आठवण सांगताना म्हटले आहे, की एका कष्टकरी माणसाने बाबा आढावांबद्दल चर्चेच्या ओघात सांगून टाकले, ‘बाबांविषयी तुम्हाला थोडक्यात सांगू का ? बाबा आढाव म्हणजे आमचे महात्मा गांधी आहेत !’ कष्टकर्‍यांच्या जीवनात बाबा आढवांनी कोणते स्थान मिळविले आहे, याचे याहून बोलके उदाहरण काय असू शकेल ? बाबांनी हमाल पंचायतीचे जे काम प्रारंभी के...