डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार

  1. mi ani mi: माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार..!!My Guru Dr. Babasaheb Ambedkar's thoughts on women..!!
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट एका महान चित्रकाराने घडवून आणली होती
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार । Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार
Size: 18.32 MB

mi ani mi: माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार..!!My Guru Dr. Babasaheb Ambedkar's thoughts on women..!!

( Dr. Babasaheb Ambedkar Mahamanav Vishwaratna was a statesman, philosopher, jurist, savior of Bahujan, fortune teller of India, advocate of equality, architect of Indian constitution. Due to his contributions in various fields of the country, he is called the architect of modern India and the maker of modern India. "Education is as important as it is for men. It is equally important for women." This Babasaheb's thoughts are exactly in line with today's society. Dr. Babasaheb says, "A society in which women advance, a society in which women progress can only be a progressive country.") डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार राजकारणी, तत्वज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, बहुजनाचे उद्धारकरता, भारताचे भाग्यविधाता, समानतेचा पुरस्कार करणारे होते. त्यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माता असे संबोधले जाते. "शिक्षण जितके पुरुषांसाठी आवश्यकता आहे. तितकेच महत्त्वाचे स्त्रियांना सुद्धा आहे ''. हेे बाबासाहेबांचे विचार आज समाजामध्येेे तंतोतंत जुळत आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात,"ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज ज्या देशात महिलांची प्रगती होते तोच देश प्रगतिशील असू शकतो." डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. डॉ. बाबासाहेब यांच्या कार्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांचा अतिशय महत्त्वाचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजातील अंधाऱ्या वाटेवर असणाऱ्या स्त्रियांना उजेडात आणले. त्यांना अक्षर ओळख देऊन प्रगतीचा पहिले किरण त्यांनी दाखविले. ती...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट एका महान चित्रकाराने घडवून आणली होती

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार व कृतींनी त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक व वैचारिक ऋणानुबंध निर्माण झाले होते. राजर्षि शाहूंच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात डॉ. आंबेडकर यांचा उदय झाला. दोघांमध्ये भावनिक नाते होतेच. त्याशिवाय दलितांविषयीची कणव व सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय यासाठीचा संघर्ष हा समान धागा होता. छत्रपती शाहू महाराजांनी वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला मदत केली हे आपण सारे जाणतोच. पण या दोन महापुरुषांची भेट कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो. बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच गाजत होतं. सुप्रसिद्ध एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतलेले पहिले दलित समाजातील विद्यार्थी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांची प्रसिद्धी बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या कानावर पडली. त्यांनी बाबासाहेबांना पुढच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी स्कॉलरशिप दिली. जवळपास तीन वर्षे या स्कॉलरशिप वर बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकले. अमेरिकेला शिकायला गेलेला अस्पृश्य समाजातील पहिला विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची चर्चा संपूर्ण राज्यभरात होऊ लागली. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांचा बोलबाला जाणे साहजिकच होते. शाहू महाराजांना आंबेडकरांची ओळख करवीर संस्थानचे चित्रतपस्वी दत्तोबा दळवी यांनी करून दिली. कोण होते दत्तोबा दळवी ? दत्तोबा दळवी हे शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार होते. त्यांचे वडिलदेखील करवीर संस्थानात...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

Babadaheb Ambedkar Thoughts देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो. मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो. Dr. B R Ambedkar Quotes in Marathi आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे. Ambedkar Quotes in Marathi स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा. स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा. Quotes of Dr. Babasaheb Ambedkar शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. Dr Ambedkar Thoughts in Marathi माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. Dr Babasaheb Ambedkar Thoughts रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी. अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो. Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो. सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत. Quotes of Babasaheb Ambedkar जीवन लांब नाही तर महान असायला हवे. पती पत्नी एकमेकांचे चांग...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार । Dr.B.R. Ambedkar Quotes In Marathi

Table of Contents • • • • • • • • • • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार जाणून घेण्यासाठी तुम्ही हि पोस्ट वाचत आहात यावरूनच तुमच्या विकसित व्यक्तिमत्वाची ओळख होते . डॉ. बाबासाहेरंब आंबेडकर यांच्याविषयी माहिती नसेल असा व्यक्ती क्वचितच सापडेल. पण फक्त माहिती असणे म्हणजे आपण बाबासाहेबांना ओळखले का ? डॉ . बाबासाहेब आंबेडकर या वर-वरच्या माहितीपुरतेच मर्यादित आहेत का? नाही अजिबात नाही. .कुठल्याही व्यक्तीला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे झाल्यास त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत हे पाहणे अगत्याचे ठरते. आणि म्हणूनच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी, त्यांच्या विचारांच्या जगात फेरफटका मारावा लागेल. चला तर मित्रांनो वेळेचा अपव्यय न करता जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध विषयांवरील सुविचार. • संत कबीर यांचे सुप्रसिद्ध दोहे • स्वामी विवेकानंद यांचे १०१ प्रेरक विचार • कवी कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती भारत रत्न , भारतभूषण, दलितांचे कैवारी, दलितोद्धारक , राजकारण धुरंधर,कायदे तज्ञ, इतिहास संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ , अर्थतज्ञ , व्यासंगी पंडित, जगप्रसिद्ध ग्रंथप्रेमी, घटनाकार,निस्सीम राष्ट्रभक्त , विश्ववंद्य अश्या कितीही उपाध्या लावल्या तरी या महामानवासाठी त्या कमीच पडतील. बाबासाहेबांविषयी थोडक्यात लिहिणे शक्यच नाही. संत कबीरांच्या भाषेत म्हणायचं झाल्यास – सब धरती कागज करू, लेखणी करू वनराय सात समुद्र कि मसी करू भीम गुण लिखे न जाय.. म्हणजे संपूर्ण पृथ्वी ला जरी कागद मानले, सर्व वनक्षेत्रांची जरी लेखणी केली आणि सातही समुद्राची जरी शाई केली तरी भीमाचे गुण लिहिने शक्य नाही. डॉ. बाबासाहेब...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. (२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. (३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! (४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी‘संस्कृती’. (५) शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. (६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. (७) मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे. (८) मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे. (९) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. (१०) अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे. (११) स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. (१२) सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी. (१३) चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने. (१४) उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. (१५) माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. (१६) करूणेशिवाय विद्या बाळगणा-याला मी कसाई समजतो. (१७) शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. (१८) पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. (१९) ग्रंथ हेच गुरू. (२०) वाचाल तर वाचाल. (२१) इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे. (२२) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. (२३) तिरस्कार माणसाचा नाश करतो. (२४) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल. (२५) एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय. (२६) भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती...