एकनाथ शिंदे मूळ गाव

  1. कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास
  2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे
  3. रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास
  4. दरे गावचा सुपुत्र महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री...
  5. Eknath Shinde:..अन् एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री, गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी केला होता 'या' देवाला नवस
  6. रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास
  7. दरे गावचा सुपुत्र महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री...
  8. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे
  9. कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास
  10. Eknath Shinde:..अन् एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री, गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी केला होता 'या' देवाला नवस


Download: एकनाथ शिंदे मूळ गाव
Size: 44.14 MB

कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास

चंद्रपूर: बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असा केवळ १७ वर्षाचा राजकीय प्रवास दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा राहिला आहे. या सतरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत धानोरकर यांनी अनेक चढउतार पाहिले. भावाला भद्रावती नगर परिषदेचा नगराध्यक्ष करण्यापासून तर पत्नी प्रतिभा धानोरकर यांना भद्रावती – वरोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या भद्रावती शहरातील स्थानिक शाखेचे प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख ते २००६ मध्ये जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून उमेदवारी दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… २०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. तेव्हाचे कॅबिनेट मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचा पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांनी राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती ह...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे

राज्याच्या विसाव्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी शपथ घेतली. शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे समजताच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे-तांबे या त्यांच्या मूळ गावी दिवाळी साजरी झाली. दुर्गम अशा कोयना जलाशयाच्या काठावर वसलेल्या या छोट्या गावातील गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला लाभलेले हे चौथे मुख्यमंत्रीपद आहे. नाट्यमय घडामोडीत भाजपने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. याचा आनंद शिंदे गटासह भाजपलाही जसा झाला, यापेक्षा अधिक आनंद एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे-तांबे गावातील गावकऱ्यांना व सातारा जिल्हावासियांना झाला आहे. आपल्या गावचे सुपूत्र मुख्यमंत्री झाल्याने दरेकरांना तर आपल्या जिल्ह्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची आयती संधी चालून आल्याने सातारा जिल्हा वासियांना याचा वेगळा अभिमान आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांना मान मिळाला होता. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने सन १९८२-८३ च्या दरम्यान जिल्ह्यातील कलेढोण येथील बॅ.बाबासाहेब भोसले यांना तर सन २०१० साली कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. आता सुमारे आठ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. डोंगर, दऱ्यांतील जावळी तालुक्यातील दरे तांबे गावचे मूळचे असलेले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपल्या व कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून मुंबई गाठली. मुंबईजवळील ठाणे ही आपली कर्मभूमी मा...

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात. महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. ते मूळ साताऱ्याचे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं मूळ गाव. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सुरवातीला एका मच्छी कम्पनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. मात्र आपल्या नोकरीतूनसुद्धा ते आपल्या कुटुंबाला पुरेसे पैसे देऊ शकते नव्हते. म्हणून पुढे त्यांनी स्वतःचा रिक्षा घेऊन रिक्षा चालकाचा व्यवसाय सुरू केला. काही काळानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांच्या प्रभावाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख बनले.आनंद दिघेंना साथ देत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तुरुंगवासदेखील भोगला. कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथील शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात कानडी पोलिसांचा लाठीमारही त्यांनी झेलला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीसुद्धा त्यांनी कारावास सहन केला. एकनाथ शिंदे यांच्यामधले नेतृत्वकौशल्य बघून आनंद दिघे यांनी १९९७ सालच्या ठाणे येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये त्यांना उमेदवारी दिले आणि ते नगरसेवक झाले. त्यानंतर एकनाथ शि...

दरे गावचा सुपुत्र महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री...

कास : ज्या गावात आता जायच म्हटल तरी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशा जावली महाबळेश्वर तालुक्यातील महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून संबोधले जानार्या तापोळा खोर्यात वसलेल्या दरे त. तांब गावचा सुपुत्र आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. या घटनेने या भागातील जनतेच्या आनंदाला उधान आले असून अंत्यत दुर्गम भागातून जावून राज्यातील सर्वोच्च पदाला गवसणी घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव दरे त. तांब. पूर्वी जावली तालुक्यात असलेले गाव सद्या महाबळेश्वर तालुक्यात येते. कोयना धरणामुळे तयार झालेल्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडे हे गाव आहे. गावात जायच म्हटल तर लाॅंच, बोट किंवा तराफा यांचा आधार घ्यावा लागतो. रस्त्याच्या माध्यमातून ही गावात जाता येते पन त्यासाठी फार मोठा वळसा मारावा लागतो. त्यामुळे तापोळा किंवा बामणोली येथून जलवाहतूकीनेच गावी जाने सोयीचे होते. सद्या शिवसागर जलाशय आटल्याने जलवाहतूक बंद असून रस्ता मार्गाने गावात जाता येते किंवा नदीतील चिखल तुडवत ही जावे लागते. अशा बिकट परिस्थितीतील गावातून, सर्वसामान्य कुटुंबातून ठाणे येथे जावून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने सातारा जिल्ह्याचा नावलौकिक ही वाढला आहे. गावची ओढ कायमच...... दुर्गम भागात गाव असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गावची ओढ कायमच असते. गतसाली याच दिवसात एकनाथ शिंदे साहेब गावामध्ये स्वतः चिखलामध्ये भात लागण करताना दिसले होते. प्रचंड झालेल्या अतिवृष्टीतही दुर्गम भागातील गावांना भेटी देऊन लोकांना मदत पोचवली होती. गावाच्या जवळच असलेल्या उतेश्वर या देवस्थानावर त्यांची मोठी भक्ती आहे. उतेश्वराच्या यात्रेला सहकुटुंब दरवर्षी न चुकता उपस्थित राहून ते गावाकडील ओढ जपत आले आहेत...

Eknath Shinde:..अन् एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री, गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी केला होता 'या' देवाला नवस

दीपक शिंदे सातारा एकनाथ संभाजी शिंदे यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फे तांब. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले कुटुंबाला हातभार म्हणून चालवयाचे रिक्षा एकनाथ शिंदे यांचे वडील मुंबईत होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मुंबईत आणण्यात आले. या ठिकाणी त्यांनी आपले पुढील अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कुटुंबाला हातभार म्हणून वागळे इस्टेट परिसरात रिक्षा चालविण्याचे काम करत होते. एकनाथ शिंदेंना दोन भाऊ प्रकाश आणि सुभाष तर सुनीता नावाची एक बहीण आहे. ठाणे परिसरात सातारा कॅम्प म्हणून रिक्षाचालकांची मोठी संघटना आहे. हे लोक एकमेकांच्या मदतीने रिक्षाचा व्यवसाय करतात. नोकरी नसली तरी रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण होते. त्यामुळे गावाकडून मुंबईत ठाणे, गोरेगाव या भागात गेलेले अनेक लोक रिक्षा चालवितात आणि ते सर्व शिवसेनेशी बांधिलकी ठेवून असतात. रिक्षाचालकाचा व्यवसाय करताना एकनाथ शिंदे यांची भेट आनंद दिघे यांच्याशी झाली आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ठाणे पालिकेचे नगरसेवक, सभागृह नेते, आमदार आणि आता गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी केला होता नवस दरे तर्फे तांब या गावातील लोकांनी युतीचे सरकार आले त्या वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाला नवस केला होता. एकनाथ शिंदे यांचीही या देवावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी देवाच्या मंदिरात येऊन आपला आनंदोत्सव साजरा केला. Web Title: Eknath Shinde's good communication with the village and the villagers, The villagers had made a vow for the post of Chief Minister Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News He...

रिक्षाचालक ते मंत्री एकनाथ शिंदें चा संघर्षमय प्रवास

मंडळी राजकीय क्षेत्रात काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नेतृत्व करण्यासाठी सक्षम होत असतात आणि आपल्या आदर्श नेत्यांचा वैचारिक वारसा निस्वार्थपणे पुढे नेत असतात. महाराष्ट्रातील राजकारणात असंच एक गाजलेलं नाव म्हणजे शिवसेना पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघें यांचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे. त्यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे. ते मूळ साताऱ्याचे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचं मूळ गाव. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी सुरवातीला एका मच्छी कम्पनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. मात्र आपल्या नोकरीतूनसुद्धा ते आपल्या कुटुंबाला पुरेसे पैसे देऊ शकते नव्हते. म्हणून पुढे त्यांनी स्वतःचा रिक्षा घेऊन रिक्षा चालकाचा व्यवसाय सुरू केला. काही काळानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांच्या प्रभावाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख बनले.आनंद दिघेंना साथ देत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. तुरुंगवासदेखील भोगला. कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथील शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात कानडी पोलिसांचा लाठीमारही त्यांनी झेलला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीसुद्धा त्यांनी कारावास सहन केला. एकनाथ शिंदे यांच्यामधले नेतृत्वकौशल्य बघून आनंद दिघे यांनी १९९७ सालच्या ठाणे येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये त्यांना उमेदवारी दिले आणि ते नगरसेवक झाले. त्यानंतर एकनाथ शि...

दरे गावचा सुपुत्र महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री...

कास : ज्या गावात आता जायच म्हटल तरी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशा जावली महाबळेश्वर तालुक्यातील महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून संबोधले जानार्या तापोळा खोर्यात वसलेल्या दरे त. तांब गावचा सुपुत्र आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. या घटनेने या भागातील जनतेच्या आनंदाला उधान आले असून अंत्यत दुर्गम भागातून जावून राज्यातील सर्वोच्च पदाला गवसणी घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव दरे त. तांब. पूर्वी जावली तालुक्यात असलेले गाव सद्या महाबळेश्वर तालुक्यात येते. कोयना धरणामुळे तयार झालेल्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडे हे गाव आहे. गावात जायच म्हटल तर लाॅंच, बोट किंवा तराफा यांचा आधार घ्यावा लागतो. रस्त्याच्या माध्यमातून ही गावात जाता येते पन त्यासाठी फार मोठा वळसा मारावा लागतो. त्यामुळे तापोळा किंवा बामणोली येथून जलवाहतूकीनेच गावी जाने सोयीचे होते. सद्या शिवसागर जलाशय आटल्याने जलवाहतूक बंद असून रस्ता मार्गाने गावात जाता येते किंवा नदीतील चिखल तुडवत ही जावे लागते. अशा बिकट परिस्थितीतील गावातून, सर्वसामान्य कुटुंबातून ठाणे येथे जावून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने सातारा जिल्ह्याचा नावलौकिक ही वाढला आहे. गावची ओढ कायमच...... दुर्गम भागात गाव असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गावची ओढ कायमच असते. गतसाली याच दिवसात एकनाथ शिंदे साहेब गावामध्ये स्वतः चिखलामध्ये भात लागण करताना दिसले होते. प्रचंड झालेल्या अतिवृष्टीतही दुर्गम भागातील गावांना भेटी देऊन लोकांना मदत पोचवली होती. गावाच्या जवळच असलेल्या उतेश्वर या देवस्थानावर त्यांची मोठी भक्ती आहे. उतेश्वराच्या यात्रेला सहकुटुंब दरवर्षी न चुकता उपस्थित राहून ते गावाकडील ओढ जपत आले आहेत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे

राज्याच्या विसाव्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी शपथ घेतली. शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे समजताच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे-तांबे या त्यांच्या मूळ गावी दिवाळी साजरी झाली. दुर्गम अशा कोयना जलाशयाच्या काठावर वसलेल्या या छोट्या गावातील गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला लाभलेले हे चौथे मुख्यमंत्रीपद आहे. नाट्यमय घडामोडीत भाजपने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. याचा आनंद शिंदे गटासह भाजपलाही जसा झाला, यापेक्षा अधिक आनंद एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे-तांबे गावातील गावकऱ्यांना व सातारा जिल्हावासियांना झाला आहे. आपल्या गावचे सुपूत्र मुख्यमंत्री झाल्याने दरेकरांना तर आपल्या जिल्ह्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची आयती संधी चालून आल्याने सातारा जिल्हा वासियांना याचा वेगळा अभिमान आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांना मान मिळाला होता. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने सन १९८२-८३ च्या दरम्यान जिल्ह्यातील कलेढोण येथील बॅ.बाबासाहेब भोसले यांना तर सन २०१० साली कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. आता सुमारे आठ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. डोंगर, दऱ्यांतील जावळी तालुक्यातील दरे तांबे गावचे मूळचे असलेले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपल्या व कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून मुंबई गाठली. मुंबईजवळील ठाणे ही आपली कर्मभूमी मा...

कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास

चंद्रपूर: बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असा केवळ १७ वर्षाचा राजकीय प्रवास दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचा राहिला आहे. या सतरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत धानोरकर यांनी अनेक चढउतार पाहिले. भावाला भद्रावती नगर परिषदेचा नगराध्यक्ष करण्यापासून तर पत्नी प्रतिभा धानोरकर यांना भद्रावती – वरोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या भद्रावती शहरातील स्थानिक शाखेचे प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख ते २००६ मध्ये जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांना २००९ साली शिवसेनेने याच क्षेत्रातून उमेदवारी दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… २०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. तेव्हाचे कॅबिनेट मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचा पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांनी राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती ह...

Eknath Shinde:..अन् एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री, गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी केला होता 'या' देवाला नवस

दीपक शिंदे सातारा एकनाथ संभाजी शिंदे यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फे तांब. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले कुटुंबाला हातभार म्हणून चालवयाचे रिक्षा एकनाथ शिंदे यांचे वडील मुंबईत होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मुंबईत आणण्यात आले. या ठिकाणी त्यांनी आपले पुढील अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कुटुंबाला हातभार म्हणून वागळे इस्टेट परिसरात रिक्षा चालविण्याचे काम करत होते. एकनाथ शिंदेंना दोन भाऊ प्रकाश आणि सुभाष तर सुनीता नावाची एक बहीण आहे. ठाणे परिसरात सातारा कॅम्प म्हणून रिक्षाचालकांची मोठी संघटना आहे. हे लोक एकमेकांच्या मदतीने रिक्षाचा व्यवसाय करतात. नोकरी नसली तरी रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण होते. त्यामुळे गावाकडून मुंबईत ठाणे, गोरेगाव या भागात गेलेले अनेक लोक रिक्षा चालवितात आणि ते सर्व शिवसेनेशी बांधिलकी ठेवून असतात. रिक्षाचालकाचा व्यवसाय करताना एकनाथ शिंदे यांची भेट आनंद दिघे यांच्याशी झाली आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ठाणे पालिकेचे नगरसेवक, सभागृह नेते, आमदार आणि आता गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी केला होता नवस दरे तर्फे तांब या गावातील लोकांनी युतीचे सरकार आले त्या वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाला नवस केला होता. एकनाथ शिंदे यांचीही या देवावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी देवाच्या मंदिरात येऊन आपला आनंदोत्सव साजरा केला. Web Title: Eknath Shinde's good communication with the village and the villagers, The villagers had made a vow for the post of Chief Minister Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News He...