गुरूचरित्र अध्याय 14

  1. गुरूचरित्र
  2. श्री गुरुचरित्र
  3. Gurucharitra Adhyay 14
  4. गुरूचरित्र/अध्याय अठरावा
  5. Gurucharitra Adhyay 14 गुरूचरित्र
  6. गुरूचरित्र/अध्याय अठरावा
  7. Gurucharitra Adhyay 14 गुरूचरित्र
  8. श्री गुरुचरित्र
  9. Gurucharitra Adhyay 14
  10. गुरुचरित्र


Download: गुरूचरित्र अध्याय 14
Size: 28.20 MB

गुरूचरित्र

श्रीगणेशाय नम: । श्रीगुरु म्हणती द्विजसी । या अनंतव्रतासी । भक्तिपूर्वक निश्चयेंसी । पूर्वी बहुतीं आराधिलें ॥१॥ युधिष्ठिर पंडुसुत । तयानें आचरिलें हें व्रत । राज्य लाधला त्वरित । ऐसें व्रत हें उत्तम ॥२॥ ऐसें म्हणता द्विजवर । करिता झाला नमस्कार । पूर्वी राजा पंडुकुमार । आणिक राज्य केवी झालें ॥३॥ श्रीगुरु म्हणती द्विजांसी । होते राज्य पांडवांसी । द्युतकर्म कौरवांसी । करुनि राज्य हरविलें ॥४॥ मग निघाले वनांतरा । कष्टत होते वर्षे बारा । ऐसे तया युधिष्ठिरा । राज्य त्यजिलें परियेसा ॥५॥ तया घोर अरण्यांत । युधिष्ठिरबंधूसहित । असे चिंताव्याकुळित । सदा ध्याय श्रीहरीसी ॥६॥ समस्त राज्य सांडूनि । वास केला त्यांहीं वनीं । कौरव कपट करोनि । नानापरि विघ्ने करिती ॥७॥ सत्व यांचे टाळावयासी । पाठविलें दुर्वासासी । त्यांसी सर्वा ठायीं ह्रषीकेशी । रक्षीतसे सर्वदा ॥८॥ नाना तीर्थे नाना व्रतें । आचरले तेथें बहुतें । कष्टत होते वनीं ते । निर्वाणरुप होऊनिया ॥९॥ भक्तवत्सल नारायण । तयांचे कष्ट पाहून । आला तेथें ठकोन । जेथें होते पंडुकुमार ॥१०॥ कृष्ण येतां देखोनि । धर्म जाय लोटांगणीं । दंड प्रमाण करुनि । वंदीतसे तये वेळीं ॥११॥ केश आपुले मोकळी । झाडी कृष्णचरणधुळी । सर्वोपस्कारपूजा तये वेळीं । करितसे विनयेसीं ॥१२॥ अर्घ्यपाद्य देवोनि । गंधाक्षता लावूनि । जीं कां पुष्पे होती रानीं । त्यांहीं पूजा करितसे ॥१३॥ पूजोनिया भक्तींसी । विनवितसे परियेसीं । जय जयाजी ह्रषीकेशी । भक्तवत्सला कृष्णनाथा ॥१४॥ जय जय अनंता नारायणा । भवसागर उध्दारणा । कृपाळुवा लक्ष्मीरमणा । क्षीरब्धिवासा वासुदेवा ॥१५॥ परमात्मा परंज्योति । तूंचि करिसी उत्पत्ति स्थिति । लय करिसी तूंचि अंतीं । त्रैमूर्ति तूंचि देवा ॥१६॥ विश्वाचा जिव्हाळा । होऊनि ...

श्री गुरुचरित्र

श्री गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग...

Gurucharitra Adhyay 14

Gurucharitra Adhyay 14 meaning (सारांश) Gurucharitra Adhyay 14 – गुरुचरित्र 14 वा अध्याय हा गुरुचरितत्रातील एक अतिशय महत्वाचा अध्याय आहे यामध्ये गुरू नृसिंह सरस्वती यांनी आपल्या शिष्य सायंददेवला भयंकर परिस्थितीत कशी मदत केली याचे वर्णन केले आहे. सायमदेवांनी श्रीगुरूंना प्रणाम केला आणि म्हणाले, `गुरुदेव, तुम्ही त्रिमूर्ती अवतार आहात, तरी आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हाला मनुष्यरूपात दिसता. खरे तर तुम्ही सर्व व्यापलेले आहात. तुमच्या महानतेचे वर्णन करणे आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. सायमदेव सांगतात मी एका मुस्लिम राजाचा सेवक आहे, जो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलावतो आणि त्याला मारतो. त्याने मला आज आमंत्रित केले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो मला मारून टाकेल, मग मी काय करू. श्रीगुरुंनी त्याच्या डोक्यावर तळहाता ठेवला आणि म्हणाले, ‘तुम्ही जराही काळजी करू नका. तू निर्भयपणे राजाकडे जा. तो तुमचे स्वागत करेल आणि तुम्हाला माझ्याकडे परत पाठवेल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच आहे आणि मग मी पुढे जाईन. तू माझा भक्त आहेस, तू सुखाने जगशील आणि खूप संपत्ती कमवशील फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. स्वामींचा आशीर्वाद घेऊन सायमदेव क्रूर मुस्लिम राजाकडे गेले. वाचण्यासाठी ते सतत श्रीगुरूंचे नामस्मरण करत होते. राजाने सायमदेवला पाहताच तोंड फिरवले आणि आत गेला. सायमदेव स्वत:शीच म्हणाला, `ज्याला श्रीगुरुंचा आशीर्वाद आहे, त्याला क्रूर राजा काय अपाय करू शकतो? गरुडाच्या मुलांना साप कसा चावू शकतो? हत्ती सिंहाला कसा मारू शकतो? श्रीगुरूंच्या भक्ताला मृत्यूचेही भय नसते हे त्याला माहिती होते. मुस्लिम राजाला तंद्री वाटत होती आणि त्याला चांगली झोप लागली होती. त्याने स्वप्...

गुरूचरित्र/अध्याय अठरावा

690 गुरूचरित्र/अध्याय अठरावा १५ वे - १६ वे शतक श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥ गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन । कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥ ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी । कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥ येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी । माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥ शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि । सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥ ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥ तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं । गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥ भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा । पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥ क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि । प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥ वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत । श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥ पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत । पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥ अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर । प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥ कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण । पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥ कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण । तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥ पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर । पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥ शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्...

Gurucharitra Adhyay 14 गुरूचरित्र

गुरुचरित्र ही पोथी अत्यंत प्रभावशाली असून याच्या पारायणाने अनेकांना वेगळे-वेगळे आणि अद्भुत अनुभव आले आहेत. या अमृतसार पोथी मधील अध्याय 14 वा देखील प्रभावी आहे. मी स्वत: गेले काही वर्षे सातत्याने हा अध्याय वाचत आहे आणि खूप सुंदर अनुभव येत आहेत. गेल्या काही वर्षात चौदावा अध्याय वाचनाचे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले. माझ्या मामेभावाची आर्थिक विवंचनेतून घालमेल चालू होती कारण व्यवसाय ठप्प झाला होता. पाच माणसाचे कुटुंब, मुलाच्या वाढत्या वयात शिक्षणाचा खर्च, काही मेळ बसंत न्हवता. त्यावेळी हा अध्याय वाचायला कोणी तरी सांगितले. काही दिवसांतच समोरुन काही कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट्सची डीलरशिप देऊ केली. विशेष म्हणजे त्याच्या सचोटीमुळे डीलरशिपसाठी लागणारे भरमसाठ डीपोझिट सुद्धा माफ केले. कोविडमध्ये देखील त्याचा व्यवसाय सुरळीत चालू होता. • • • • • श्री गणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः।श्रीगुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II ऐकोनि श्रीगुरुचे वचन I ...

गुरूचरित्र/अध्याय अठरावा

690 गुरूचरित्र/अध्याय अठरावा १५ वे - १६ वे शतक श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥ गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन । कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥ ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी । कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥ येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी । माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥ शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि । सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥ ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥ तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं । गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥ भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा । पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥ क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि । प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥ वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत । श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥ पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत । पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥ अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर । प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥ कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण । पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥ कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण । तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥ पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर । पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥ शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्...

Gurucharitra Adhyay 14 गुरूचरित्र

गुरुचरित्र ही पोथी अत्यंत प्रभावशाली असून याच्या पारायणाने अनेकांना वेगळे-वेगळे आणि अद्भुत अनुभव आले आहेत. या अमृतसार पोथी मधील अध्याय 14 वा देखील प्रभावी आहे. मी स्वत: गेले काही वर्षे सातत्याने हा अध्याय वाचत आहे आणि खूप सुंदर अनुभव येत आहेत. गेल्या काही वर्षात चौदावा अध्याय वाचनाचे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले. माझ्या मामेभावाची आर्थिक विवंचनेतून घालमेल चालू होती कारण व्यवसाय ठप्प झाला होता. पाच माणसाचे कुटुंब, मुलाच्या वाढत्या वयात शिक्षणाचा खर्च, काही मेळ बसंत न्हवता. त्यावेळी हा अध्याय वाचायला कोणी तरी सांगितले. काही दिवसांतच समोरुन काही कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट्सची डीलरशिप देऊ केली. विशेष म्हणजे त्याच्या सचोटीमुळे डीलरशिपसाठी लागणारे भरमसाठ डीपोझिट सुद्धा माफ केले. कोविडमध्ये देखील त्याचा व्यवसाय सुरळीत चालू होता. • • • • • श्री गणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः।श्रीगुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II १ II जय जया योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I पुढील चरित्र विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी II २ II उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न जाहले कृपेसी I पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II ३ II ऐकोनि शिष्याचे वचन I संतोष करी सिद्ध आपण I गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारे II ४ II ऐक शिष्या शिखामणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II ५ II गुरुभक्तीचा प्रकारु I पूर्ण जाणे तो द्विजवरू I पूजा केली विचित्रु I म्हणोनि आनंद परियेसा II ६ II तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I भक्त हो रे वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II ७ II ऐकोनि श्रीगुरुचे वचन I ...

श्री गुरुचरित्र

श्री गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग...

Gurucharitra Adhyay 14

Gurucharitra Adhyay 14 meaning (सारांश) Gurucharitra Adhyay 14 – गुरुचरित्र 14 वा अध्याय हा गुरुचरितत्रातील एक अतिशय महत्वाचा अध्याय आहे यामध्ये गुरू नृसिंह सरस्वती यांनी आपल्या शिष्य सायंददेवला भयंकर परिस्थितीत कशी मदत केली याचे वर्णन केले आहे. सायमदेवांनी श्रीगुरूंना प्रणाम केला आणि म्हणाले, `गुरुदेव, तुम्ही त्रिमूर्ती अवतार आहात, तरी आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हाला मनुष्यरूपात दिसता. खरे तर तुम्ही सर्व व्यापलेले आहात. तुमच्या महानतेचे वर्णन करणे आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. सायमदेव सांगतात मी एका मुस्लिम राजाचा सेवक आहे, जो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलावतो आणि त्याला मारतो. त्याने मला आज आमंत्रित केले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो मला मारून टाकेल, मग मी काय करू. श्रीगुरुंनी त्याच्या डोक्यावर तळहाता ठेवला आणि म्हणाले, ‘तुम्ही जराही काळजी करू नका. तू निर्भयपणे राजाकडे जा. तो तुमचे स्वागत करेल आणि तुम्हाला माझ्याकडे परत पाठवेल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच आहे आणि मग मी पुढे जाईन. तू माझा भक्त आहेस, तू सुखाने जगशील आणि खूप संपत्ती कमवशील फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. स्वामींचा आशीर्वाद घेऊन सायमदेव क्रूर मुस्लिम राजाकडे गेले. वाचण्यासाठी ते सतत श्रीगुरूंचे नामस्मरण करत होते. राजाने सायमदेवला पाहताच तोंड फिरवले आणि आत गेला. सायमदेव स्वत:शीच म्हणाला, `ज्याला श्रीगुरुंचा आशीर्वाद आहे, त्याला क्रूर राजा काय अपाय करू शकतो? गरुडाच्या मुलांना साप कसा चावू शकतो? हत्ती सिंहाला कसा मारू शकतो? श्रीगुरूंच्या भक्ताला मृत्यूचेही भय नसते हे त्याला माहिती होते. मुस्लिम राजाला तंद्री वाटत होती आणि त्याला चांगली झोप लागली होती. त्याने स्वप्...

गुरुचरित्र

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी । सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥ गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन । कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥ ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी । कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥ येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी । माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥ शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि । सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥ ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥ तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं । गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥ भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा । पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥ क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि । प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥ वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत । श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥ पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत । पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥ अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर । प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥ कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण । पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥ कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण । तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥ पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर । पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥ शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्वती । ' पंचगंगा' ऐसी ख्याति । महापातक संहारी ॥१६॥...