हवामान उद्या

  1. Weather Forecast Predicts Early Monsoon In Maharashtra Mumbai Faces Major Humidity Issue
  2. चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
  3. Monsoon Update : मॉन्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; कर्नाटकपर्यंत मजल; ‘बिपरजॉय’मुळे बळकटी
  4. टेन्शन वाढलं! गुजरातनंतर बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानाकडे सरकलं; या' 4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
  5. कच्छला उद्या वादळाचा तडाखा; मान्सून मुंबईजवळ थबकला; कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज हलक्या, मध्यम पावसाचा अंदाज
  6. Monsoon Update : मॉन्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; कर्नाटकपर्यंत मजल; ‘बिपरजॉय’मुळे बळकटी
  7. टेन्शन वाढलं! गुजरातनंतर बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानाकडे सरकलं; या' 4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
  8. कच्छला उद्या वादळाचा तडाखा; मान्सून मुंबईजवळ थबकला; कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज हलक्या, मध्यम पावसाचा अंदाज
  9. Weather Forecast Predicts Early Monsoon In Maharashtra Mumbai Faces Major Humidity Issue
  10. चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज


Download: हवामान उद्या
Size: 57.12 MB

Weather Forecast Predicts Early Monsoon In Maharashtra Mumbai Faces Major Humidity Issue

CLOSE यंदा राज्यात उन्हाचा तडाखा जास्त आहे.. तसंच मुंबईत आर्द्रता असल्याने उकाड्यानं मुंबईकर चांगलेच हैराण झालेत. . मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा अजूनही कायम आहेत. त्यातच आता राज्यात मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच राज्यातील काही भागात उद्या मान्सूनपूर्व पाऊस म्हणजेच वळवाचा पाऊस येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलीये..महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केलीये.. एकीकडे हवामान खात्याकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता आहे.

चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी (१५ जून) सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू शकते. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रती तास इतका राहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी परिसरात नुकसान होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अति तीव्र चक्रीवादळाचा वेग कमी झाल्यामुळे त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या जाखू बंदर परिसरात धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग प्रती तास १५० किलोमीटरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाखू बंदर, पोरबंदर, द्वारका, सौराष्ट्र, कच्छ, मांडवी परिसरात नुकसान होण्याची शक्यता आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… चक्रीवादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकते. राजकोट, मोरबी, जुनागड, कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर आणि पोरबंदर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. १५ जूनला किनारपट्टीवर १४५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. सोसाटय़ाचा वारा आणि पावसामुळे पिके, घरे, रस्ते, विजचे खांब कोसळू शकतात. वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्यावर सहा मीटर उंचीच्या लाटा धडकू शकतात. सखल भागातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. गीर राष्ट्रीय उद्यान, सोमनाथ मंदिरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची गरजही महापात्रा यांनी ...

Monsoon Update : मॉन्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; कर्नाटकपर्यंत मजल; ‘बिपरजॉय’मुळे बळकटी

पुणे : अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे. गोव्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाटकमधील कारवारपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. सोमवारपर्यंत (ता. १२) गोवा आणि महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मॉन्सूनने गुरुवारी (ता. ८) देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली. शनिवारी (ता.१०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. चक्रीवादळाची तीव्रता कायम अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. शनिवारी (ता. १०) ही प्रणाली गोव्यापासून ७०० किलोमीटर वायव्येकडे, मुंबईपासून ६२० किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ६०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होती. ईशान्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली आजपासून काहीशी वायव्येकडे वळण्याचे संकेत आहेत. वादळामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात, म्यानमार किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र ठळक झाले आहे.

टेन्शन वाढलं! गुजरातनंतर बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानाकडे सरकलं; या' 4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Biparjoy Update News: बिपरजॉय वादळ गुरुवारी (15 जून) रात्री 11.30 च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकले. जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आता हे वादळ राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. याठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे. ( या वादळामुळे आज (१६ जून) आणि उद्या (१७ जून) गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, अनेक झाडे व विजेचे खांब पडले कच्छ जिल्ह्यातील जखाऊ आणि मांडवी शहरांजवळ अनेक झाडे आणि विद्युत खांब उन्मळून पडले, तर घराच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या टिनपत्रे उडून गेली. द्वारका येथे झाडे पडल्याने तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुजरात पोलिस, राष्ट्रीय आपत्ती दल आणि लष्कराच्या पथकांनी द्वारकाच्या विविध भागात पडलेली झाडे आणि विजेचे खांब हटवण्याचे काम सुरू ठेवले आहे. लष्कराने भुज, जामनगर, गांधीधाम तसेच नलिया, द्वारका आणि मांडवी येथे 27 मदत स्तंभ तैनात केले आहेत. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहे. नौदलाने बचाव आणि मदतीसाठी ओखा, पोरबंदर आणि बकासूर येथे प्रत्येकी पाच गोताखोर आणि उत्तम जलतरणपटूंचा समावेश असलेल्या १०-१५ टीम्स तैनात केल्या आहेत. 99 गाड्या रद्द गुजरातमधील अनेक जिल्ह्यांची स्थिती दयनीय आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम वलसाडमध्येही दिसून येत आहे. गुजरातमधील गीर सोमनाथमध्येहो एक घर कोसळले, तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. बिपरजॉयचा परिणाम रेल्वे सेवेवरही दिसून आला आहे. 18 जूनपर्यंत प्रभावित भागात 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ग...

कच्छला उद्या वादळाचा तडाखा; मान्सून मुंबईजवळ थबकला; कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज हलक्या, मध्यम पावसाचा अंदाज

बिपरजॉयच्या प्रभावामुळे कच्छ-सौराष्ट्रात वेगवान वाऱ्यांसह पाऊस झाला. किनारपट्टी भागात १५ ते २० फूट उंच लाटा उसळत आहेत. मंगळवारी जूनागड-अमरेलीसह किनारपट्टी भागात ८ इंचांपर्यंत पाऊस झाला. गुरुवारी १५ जून रोजी हे चक्रीवादळ कच्छमधील जखौ किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र व कच्छमधील किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वादळामुळे देवभूमी द्वारका, कच्छ व जामनगरला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची १७ आणि एसडीआरएफची १२ पथके तैनात केली आहेत. पश्चिम रेल्वेच्या ६९ ट्रेन रद्द केल्या आहेत. कच्छ-पोरबंदरमध्ये २ महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. मंगळवारी किनारपट्टी भागातून २०५८८ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. इकडे बिपरजॉयने पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनला रोखले. मंगळवारी मान्सून महाराष्ट्राच्या रत्नागिरीतून पुढे मुंबई व इतर भागात पोहोचणार होता, पण असे झाले नाही. सध्या मान्सूनी रेषा पश्चिमेत रत्नागिरी, दक्षिणेत श्रीहरिकोटा, पूर्वेत मालदा व फारबिसगंजमध्ये आहे. महाराष्ट्र : कोकण, उत्तर महाराष्ट्रात 30 ते 40 किमी वेगाने वारे, आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज नाशिक | गुजरातच्या सीमेवरील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह कोकणात बुधवारी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने मंगळवारी गुजरातच्या हद्दीत शिरले. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही दुपारी ताशी २० ते २२ किमी वेगाने वारे वाहत होते. यामुळे गुजरात व राज्याच्या सीमेलगत आंबा पिकाचे नुकसान झाले. टोमॅटो, वालवड, मिरचीची वाऱ...

Monsoon Update : मॉन्सून उद्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; कर्नाटकपर्यंत मजल; ‘बिपरजॉय’मुळे बळकटी

पुणे : अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे. गोव्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाटकमधील कारवारपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. सोमवारपर्यंत (ता. १२) गोवा आणि महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मॉन्सूनने गुरुवारी (ता. ८) देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली. शनिवारी (ता.१०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. चक्रीवादळाची तीव्रता कायम अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. शनिवारी (ता. १०) ही प्रणाली गोव्यापासून ७०० किलोमीटर वायव्येकडे, मुंबईपासून ६२० किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ६०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होती. ईशान्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली आजपासून काहीशी वायव्येकडे वळण्याचे संकेत आहेत. वादळामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात, म्यानमार किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र ठळक झाले आहे.

टेन्शन वाढलं! गुजरातनंतर बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानाकडे सरकलं; या' 4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Biparjoy Update News: बिपरजॉय वादळ गुरुवारी (15 जून) रात्री 11.30 च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकले. जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आता हे वादळ राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. याठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे. ( या वादळामुळे आज (१६ जून) आणि उद्या (१७ जून) गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, अनेक झाडे व विजेचे खांब पडले कच्छ जिल्ह्यातील जखाऊ आणि मांडवी शहरांजवळ अनेक झाडे आणि विद्युत खांब उन्मळून पडले, तर घराच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या टिनपत्रे उडून गेली. द्वारका येथे झाडे पडल्याने तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुजरात पोलिस, राष्ट्रीय आपत्ती दल आणि लष्कराच्या पथकांनी द्वारकाच्या विविध भागात पडलेली झाडे आणि विजेचे खांब हटवण्याचे काम सुरू ठेवले आहे. लष्कराने भुज, जामनगर, गांधीधाम तसेच नलिया, द्वारका आणि मांडवी येथे 27 मदत स्तंभ तैनात केले आहेत. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहे. नौदलाने बचाव आणि मदतीसाठी ओखा, पोरबंदर आणि बकासूर येथे प्रत्येकी पाच गोताखोर आणि उत्तम जलतरणपटूंचा समावेश असलेल्या १०-१५ टीम्स तैनात केल्या आहेत. 99 गाड्या रद्द गुजरातमधील अनेक जिल्ह्यांची स्थिती दयनीय आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम वलसाडमध्येही दिसून येत आहे. गुजरातमधील गीर सोमनाथमध्येहो एक घर कोसळले, तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. बिपरजॉयचा परिणाम रेल्वे सेवेवरही दिसून आला आहे. 18 जूनपर्यंत प्रभावित भागात 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ग...

कच्छला उद्या वादळाचा तडाखा; मान्सून मुंबईजवळ थबकला; कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज हलक्या, मध्यम पावसाचा अंदाज

बिपरजॉयच्या प्रभावामुळे कच्छ-सौराष्ट्रात वेगवान वाऱ्यांसह पाऊस झाला. किनारपट्टी भागात १५ ते २० फूट उंच लाटा उसळत आहेत. मंगळवारी जूनागड-अमरेलीसह किनारपट्टी भागात ८ इंचांपर्यंत पाऊस झाला. गुरुवारी १५ जून रोजी हे चक्रीवादळ कच्छमधील जखौ किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र व कच्छमधील किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वादळामुळे देवभूमी द्वारका, कच्छ व जामनगरला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची १७ आणि एसडीआरएफची १२ पथके तैनात केली आहेत. पश्चिम रेल्वेच्या ६९ ट्रेन रद्द केल्या आहेत. कच्छ-पोरबंदरमध्ये २ महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. मंगळवारी किनारपट्टी भागातून २०५८८ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. इकडे बिपरजॉयने पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनला रोखले. मंगळवारी मान्सून महाराष्ट्राच्या रत्नागिरीतून पुढे मुंबई व इतर भागात पोहोचणार होता, पण असे झाले नाही. सध्या मान्सूनी रेषा पश्चिमेत रत्नागिरी, दक्षिणेत श्रीहरिकोटा, पूर्वेत मालदा व फारबिसगंजमध्ये आहे. महाराष्ट्र : कोकण, उत्तर महाराष्ट्रात 30 ते 40 किमी वेगाने वारे, आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज नाशिक | गुजरातच्या सीमेवरील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह कोकणात बुधवारी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने मंगळवारी गुजरातच्या हद्दीत शिरले. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही दुपारी ताशी २० ते २२ किमी वेगाने वारे वाहत होते. यामुळे गुजरात व राज्याच्या सीमेलगत आंबा पिकाचे नुकसान झाले. टोमॅटो, वालवड, मिरचीची वाऱ...

Weather Forecast Predicts Early Monsoon In Maharashtra Mumbai Faces Major Humidity Issue

CLOSE यंदा राज्यात उन्हाचा तडाखा जास्त आहे.. तसंच मुंबईत आर्द्रता असल्याने उकाड्यानं मुंबईकर चांगलेच हैराण झालेत. . मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा अजूनही कायम आहेत. त्यातच आता राज्यात मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच राज्यातील काही भागात उद्या मान्सूनपूर्व पाऊस म्हणजेच वळवाचा पाऊस येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलीये..महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केलीये.. एकीकडे हवामान खात्याकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता आहे.

चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी (१५ जून) सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू शकते. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रती तास इतका राहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी परिसरात नुकसान होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अति तीव्र चक्रीवादळाचा वेग कमी झाल्यामुळे त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या जाखू बंदर परिसरात धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग प्रती तास १५० किलोमीटरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाखू बंदर, पोरबंदर, द्वारका, सौराष्ट्र, कच्छ, मांडवी परिसरात नुकसान होण्याची शक्यता आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… चक्रीवादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकते. राजकोट, मोरबी, जुनागड, कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर आणि पोरबंदर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. १५ जूनला किनारपट्टीवर १४५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. सोसाटय़ाचा वारा आणि पावसामुळे पिके, घरे, रस्ते, विजचे खांब कोसळू शकतात. वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्यावर सहा मीटर उंचीच्या लाटा धडकू शकतात. सखल भागातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. गीर राष्ट्रीय उद्यान, सोमनाथ मंदिरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची गरजही महापात्रा यांनी ...