जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना या वर्षी झाली

  1. राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना .......या वर्षी झाली .
  2. नियोजन जिल्ह्याचे, अभिसरण विकासाचे !
  3. भारतातील व महाराष्ट्रातील पंचायतराजचा विकास panchayat raj
  4. जिल्हा वार्षिक विकास आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी
  5. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ?
  6. कामगार हितवर्धक सभेची स्थापना....................... या वर्षी झाली .
  7. ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व


Download: जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना या वर्षी झाली
Size: 47.11 MB

राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना .......या वर्षी झाली .

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना .......या वर्षी झाली . , Options is : 1. 1952, 2. 1955, 3.1938, 4. 1950, 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना .......या वर्षी झाली . This is a Most important question of gk exam. Question is : राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना .......या वर्षी झाली . , Options is : 1. 1952, 2. 1955, 3.1938, 4. 1950, 5. NULL Correct Answer of this Question is : 4 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 >आत्मकथा ‘द इण्डियन स्ट्रगल’ का लेखक कौन है ? • 📝 >कम्प्यूटर के आविष्कारक कौन हैं ? • 📝 >किसके कारण कुहासा होता है ? • 📝 >भारत की प्रथम महिला शासक कौन थी ? • 📝 >संविधान के किस अनुच्छेद के तहत राज्यों में राष्ट्रपति शासन लगाया जा सकता है ? • 📝 >‘आयरन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ? • 📝 >सूचना की उस सबसे छोटी इकाई को क्या कहते हैं, जिसे कंप्यूटर समझ व प्रोसैस कर सकता है ? • 📝 >भारत में राज्यों एवं केन्द्रशासित प्रदेशों की...

नियोजन जिल्ह्याचे, अभिसरण विकासाचे !

जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरिता यशार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने 1974 मध्ये घेऊन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली होती. संविधानाच्या 74 व्या घटना दुरुस्तीतील अनुच्छेद 243 झेडडीनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात (अनुसूचित क्षेत्र वगळून) जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतचा 1998 चा महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे), अधिनियम 9 ऑक्टोबर 1998 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. हा अधिनियम 9 मार्च 1999 च्या अधिसूचनेद्वारे 15 मार्च 1999 पासून अंमलात आणला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून जिल्ह्यात 1974 पासून अस्तित्वात असलेली जिल्हा नियोजन व विकास मंडळे व त्यांच्या कार्यकारी समित्या व उपसमित्या शासन निर्णयानुसार बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. नियोजन विभागाच्या आदेशानुसार निर्गमित केलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या तयार करावयाच्या आराखड्यासंदर्भातील वेळापत्रकानुसार कार्यवाही केली जाते. त्यात जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा तयार करताना मानव विकास निर्देशांक उंचावणे, जिल्ह्याच्या मूलभूत गरजा, सामाजिक व भौगोलिक व्याप्ती यांचा विचार केला जातो. योजना प्रधान लेखाशीर्षवार दाखविण्यात येतात. चालू योजनांच्या उर्वरित खर्चावर प्राथम्याने विचार करण्यात येतो. आराखड्यात कामे प्रस्तावित करताना अपूर्ण कामांना लागणाऱ्या निधीची पूर्ण तरतूद केल्यानंतरच नवीन बाबी, कामे प्रस्तावित करावी लागतात. जिल्हा आराखड्यात प्रस्तावित केलेल्या नियतव्यय मर्यादेतून अपूर्ण कामांना लागणारा निधी वजा करुन उर्वरित रकमेच्या दीडपट रकमेच्या मर्याद...

भारतातील व महाराष्ट्रातील पंचायतराजचा विकास panchayat raj

पंचायतराज व स्थानिक स्वराज्य संस्था हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास करताना या व्यवस्थेतील प्रगतीचे टप्पे, ७३ वी घटनादुरुस्ती, ७४ वी घटनादुरुस्ती, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या विषय समित्या, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती, त्याची रचना, पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे कार्य, ग्रामपंचायत, ग्रामसभा, सरपंच, ग्रामसेवक यांचा अभ्यास करावा. याशिवाय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिका, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, महानगरपालिका आयुक्त, नगर परिषदा, त्यांची रचना, त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगर परिषदेच्या समित्या, मुख्य अधिकारी यांचा अभ्यास करावा. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले आणि त्यानुसार २४ एप्रिल १९९३ पासून पंचायतराजची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे पंचायतराज मधील संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. भारतीय राज्यघटनेत २४३ व्या कलमात पंचायतराजची तरतूद केली आहे. ग्रामसभा, ग्रामपंचायत स्थापना, रचना – अधिकार, काय्रे, निधी, हिशोब तपासणी, निवडणुका व निवडणूक यंत्रणा याबाबत तरतुदी केल्या आहेत. या घटनादुरुस्तीनुसार, पंचायती या शीर्षकाखाली राज्यघटनेतील भाग ९-अ हा समाविष्ट केला. त्यामध्ये कलम २४३ (ए) ते २४३(ओ) समाविष्ट केले व २९ विषय ११व्या परिशिष्टात जोडले. महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे: • त्रिस्तरीय रचना : कलम २४३ (बी) : गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद या प्रकारे देशात त्रिस्तरीय पंचायतराज अस्तित्वात येईल. • राखीव जागा : कलम २४३ (डी) – १) पंचायतराजच्या संस्थांमध्ये अन...

जिल्हा वार्षिक विकास आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासासाठीच्या आगामी आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) ७९३ कोटी ८६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक विकास आराखड्याला शुक्रवारी (ता.१०) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांसाठी ६१९ कोटी १० लाख रुपये, अनुसूचित जाती योजनेंतर्गत विकासकामांसाठी १२८ कोटी ९३ लाख रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४५ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आदी उपस्थित होते. सर्वसाधारण योजनेअंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी ५४ कोटी १८ लाख रुपये, ग्रामीण विकासासाठी ८० कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी ३३ कोटी सहा लाख, ऊर्जा विकासासाठी ५१ कोटी १९ लाख उद्योग व खाणकामासाठी १ कोटी १७ लाख, परिवहनसाठी ११३ कोटी, सामान्य आर्थिक सेवांसाठी १६ कोटी २८ लाख, सामाजिक सामुहिक सेवांसाठी २१० कोटी ५६ लाख, सामान्य सेवांसाठी २८ कोटी ६९ लाख आणि नावीन्यपूर्ण योजनांसाठी ३० कोटी ९५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.अनुसूचित जाती योजनेअंतर्गत कृषी व संलग्न सेवेसाठी ४ कोटी ४० लाख, ऊर्जा विकास - ७ कोटी, उद्योग व खाणकाम - ३४ लाख, परिवहन- ३० कोटी, सामाजिक सामुहिक सेवा - ८३ कोटी ३१ लाख आणि आणि...

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ? , Options is : 1. जिल्हाधिकारी , 2. उपजिल्हाधिकारी , 3.पालकमंत्री , 4. संपर्कमंत्री, 5. NULL Publisher: mympsc.com Source: Online General Knolwedge जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ? This is a Most important question of gk exam. Question is : जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ? , Options is : 1. जिल्हाधिकारी , 2. उपजिल्हाधिकारी , 3.पालकमंत्री , 4. संपर्कमंत्री, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ >‘‘मनुष्य एक सामाजिक प्राणी है.’’ यह कथन किसका है ? • ☞ >अंग्रेजी ईस्ट इंडिया कंपनी का प्रतिनिधि कैप्टन हॉकिंस किसके राजदरबार में राजकीय अनुग्रह प्राप्त करने के लिए उपस्थित हुआ था ? • ☞ >उत्तर.पूर्वी रेलवे का मुख्यालय कहां स्थित है ? • ☞ >भू.पटल में सबसे अधिक मात्रा में कौनसी धातु है ? • ☞ >‘दोहावली’, ‘कवितावली’, ‘विनयपत्रिका’ जैसी भक्ति रचनाएँ किस भक्ति सन्त की हंै ? •...

कामगार हितवर्धक सभेची स्थापना....................... या वर्षी झाली .

Related Questions • (अ)'मित्रमेळा' संघटना स्वा विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली. (ब) अनुशीलन समितीची स्थापना पी मित्रा यांनी केली. • 10 फेब्रुवारी 1943 पासून महात्मा गांधींनी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले , हे उपोषण कोणत्या ठिकाणी करण्यात आले ? • सत्य विधान/ने ओळखा : (अ)मे 1944 मध्ये आझाद हिंद सेनेच्या सुभाष ब्रिगेडने आसाममधील मॉवडोक ठाणे जिंकून भारतीय भूमीवरील पहिला ... • (अ) तिसरे वैयक्तिक सत्याग्रही : मौलाना आझाद (ब) दुसरे वैयक्तिक सत्याग्रही : पंडित जवाहरलाल नेहरू • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा ; (अ)स्थापना 1920 साली झाली. (ब) स्थापना नागपूर येथे झाली. • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत असत्य विधान/ने ओळखा : (अ) 1940 साली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. (ब)ते ... • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत सत्य विधान/ने असणारा पर्याय ओळखा : (अ)पित्याचे नाव जानकीनाथ होते. (ब)जन्म ओरिसा (कटक)येथे झाला. • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्माबाबत अचूक पर्याय ओळखा : • डिप्रेसज्ड क्लासेस मिशनच्या स्थापनेबाबत अचूक विधान/ने ओळखा : (अ) पुणे येथे स्थापना करण्यात आली. (ब)1905 साली स्थापना झाली. • अचूक विधान/ ने ओळखा : (अ) इंग्रज टिपू सुलतान युद्ध इ.स. 1790 ते 1792 दरम्यान पार पडले. (ब)इ.स. 1790 ते ...

७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व

• • ⠀विषयानुसार नोट्स • ⠀चालू घडामोडी • ⠀अर्थव्यवस्था • ⠀सामान्य ज्ञान • ⠀भूगोल • ⠀इतिहास • ⠀मानवी हक्क • ⠀राज्यव्यवस्था • ⠀बुद्धिमत्ता व अंकगणित • ⠀विज्ञान • ⠀ डाउनलोड • ⠀ साहित्य • ⠀अँड्रॉइड ऍप्स • ⠀मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका • ⠀संदर्भ पुस्तके • ⠀परीक्षा संबंधी साहित्य • ⠀परीक्षा माहिती • ⠀अभ्यासक्रम • ⠀मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका • ⠀संदर्भ पुस्तके • ⠀संपर्क साधा ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व * ७३ वी घटनादुरुस्ती ०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले आणि त्यानुसार २४ एप्रिल १९९३ पासून पंचायतराजची अंमलबजावणी सुरू झाली. -त्यामुळे पंचायतराज मधील संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. भारतीय राज्यघटनेत २४३ व्या कलमात पंचायतराजची तरतूद केली आहे.