महाराष्ट्र दिन चारोळ्या

  1. महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री मनोहर जोशी को अस्पताल से छुट्टी दी गई – ThePrint Hindi
  2. Aurangabad Municipal Corporation Caught Four Stray Dogs After Former Mayors Slippers Went Missing
  3. स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी
  4. महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा
  5. सूत्रसंचालन चारोळ्या
  6. English to Hindi Transliterate


Download: महाराष्ट्र दिन चारोळ्या
Size: 22.38 MB

महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री मनोहर जोशी को अस्पताल से छुट्टी दी गई – ThePrint Hindi

मुंबई, 12 जून (भाषा) महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री एवं शिवसेना नेता मनोहर जोशी (85) को सोमवार को एक निजी अस्पताल से छुट्टी दे दी गई। अस्पताल ने यह जानकारी दी। अस्पताल ने एक बयान में बताया कि पूर्व लोकसभा अध्यक्ष जोशी को 22 दिन पहले ब्रेन हैमरेज के बाद अस्पताल में भर्ती कराया गया था। उनकी स्थिति अब स्थिर बनी हुई है। बयान में कहा गया है, ‘‘मनोहर जोशी को पीडी हिंदुजा अस्पताल में 22 मई 2023 को ब्रेन हैमरेज होने के बाद भर्ती कराया गया था। उन्हें आज छुट्टी दे दी गई है।’’ बयान में कहा गया है, ‘‘वह अर्धचेतन लेकिन स्थिर स्थिति में हैं।’’ भाषा देवेंद्र धीरज धीरज यह खबर ‘भाषा’ न्यूज़ एजेंसी से ‘ऑटो-फीड’ द्वारा ली गई है. इसके कंटेंट के लिए दिप्रिंट जिम्मेदार नहीं है.

Aurangabad Municipal Corporation Caught Four Stray Dogs After Former Mayors Slippers Went Missing

औरंगाबाद: महाराष्ट्र के औरंगाबाद में पूर्व महापौर के घर के बाहर से उनकी चप्पल गायब होने के बाद शहर के नगर निगम ने चार आवारा कुत्तों को पकड़कर उन्हें बधिया कर दिया. एक अधिकारी ने बुधवार को यह जानकारी दी. पूर्व महापौर ने शिकायत की थी कि एक आवारा कुत्ता उनके घर के बाहर से चप्पल उठाकर ले गया, जिसके बाद निगम प्रशासन हरकत में आया. अधिकारी ने बताया कि शहर के नक्षत्रवाड़ी इलाके में रहने वाले पूर्व महापौर नंदकुमार घोडेले के घर के बाहर से सोमवार रात चप्पल गायब होने की घटना हुई. निगम के अधिकारी ने कहा, ‘‘सोमवार को घोडेले के घर का द्वार खुला हुआ था. उसी रात, उनके जूते घर के मुख्य दरवाजे के पास से गायब हो गए और बाद में पता चला कि एक आवारा कुत्ता परिसर में घुस आया था और जूते-चप्पल उठा ले गया.''उन्होंने बताया कि अगले दिन, औरंगाबाद नगर निगम की कुत्ता पकड़ने वाली टीम को बुलाया गया और आवारा कुत्तों को पकड़ने के लिए एक अभियान शुरू किया गया. अधिकारी ने बताया कि टीम ने घोडेले के घर के आसपास से चार आवारा कुत्तों को पकड़ा और उनका बंध्याकरण किया गया . इस मामले में घोडेले की प्रतिक्रिया नहीं मिल सकी है. • • "सरकार प्रतिशोध की राजनीति कर रही": तमिलनाडु के मंत्री को ED द्वारा गिरफ़्तार किये जाने पर भड़के विपक्षी नेता • बिहार में गुस्साए शख्स ने 3 बेटियों और पत्नी का किया कत्‍ल, फिर खुद भी लगा ली फांसी

स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठी

स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर चारोळ्या शायरी मराठीतून आपण बघणार आहोत. स्वातंत्र्यदिन चारोळ्या मराठी तुम्ही तुमच्या शालेय जीवनात अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. तरी तुम्ही खालील लेखात दिलेली सर्व स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती. • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1...

महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

नमस्कार मिपाकरांनो. नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्‍या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्‍या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी. विषय : महाराष्ट्र अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत. मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात. एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे. स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही. चारोळ्या देण्याचा अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)असेल. परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील. निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल. चला तर मग महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती. ---- चारोळी नाहीये, पण जे काही आहे ते हे आहे... नकोच आम्हा चौकट कुठली नकोत आता कुठल्या सीमा जो जो येई तो होई आपला सज्ज स्वागता प्रत्येकाच्या महाराष्ट्र माझा कुणी बिहारी, कुणी मद्रासी कुणी भय्या युपीचा बंगाली कुणी, कुणी गुजराती सामावून सकळा घेई आनंदे, महाराष्ट्र माझा बलिदाने कित्येक पाहिली हौतात्मे ती सुखे मिरवली माती सोशिक सह्याद्रीची शौर्य पिकवतो अभिमानाने महाराष्ट्र माझा शिवबाचा, बाजीप्रभूंचा टिळक, आगरकर, ज्योतिबांचा बंग...

सूत्रसंचालन चारोळ्या

!! दिपप्रज्वलन !! अतिथींच्या आगमनाने गहिवरले आज हे सेवासदन अतिथींना विनंती, करूनी दिपप्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण एक छोटीसी ज्योत प्रतिक म्हणून काम करते थोडासा का होइना पण अंधार दूर करते. जीवनाला हवी प्रकाशाची साथ दिव्यामध्ये जळते छोटीशी वात तरीही तिला आहे मानाचे स्थान तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया आजच्या कर्यक्रमाची सुरूवात. संस्कृती आहे आपली प्रकाशाची शितलता आहे त्यात चंद्राची दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची !! प्रास्ताविक !! गुरूजनांचा आशिर्वाद घेवून साथ दयावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेचे ज्ञान जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून अन कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून !! मार्गदर्शन !! तेज तुमचे आहे सुर्य चंद्राहूनही जास्त तु मच्या या बोलण्यातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठु प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदशनाचा बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन !! आभार प्रदर्शन !! कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला एक नवी दिशा मिळाली आणि शेवटी आता... आभारप्रदर्शनाची वेळ आली. थेंबाथेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार मानलेच पाहिजेत त्यांचे आ...

English to Hindi Transliterate

1 मे - महाराष्ट्र दिन 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे. महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. संत निवृत्ती...