महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी

  1. महात्मा जोतिबा फुले संपूर्ण माहिती
  2. ज्योतिराव गोविंदराव फुले
  3. महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी मराठी भाषण 2022
  4. विद्येविना मती गेली..मतीविना नीती गेली; ज्योतिबांनी दूर केले देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील अज्ञान
  5. महात्मा ज्योतिबा फुले
  6. महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी २०२२:थोरपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाशी निगडित काही गोष्टी जाणून घ्या


Download: महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी
Size: 45.72 MB

महात्मा जोतिबा फुले संपूर्ण माहिती

महात्मा जोतिबा फुले यांची प्राथमिक माहिती महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला.जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिबांचे आजोबा शेरीबा गोऱ्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोऱ्हे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर जोतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली. यामुळे नंतर जोतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले. त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या The Right Of Man, Justice and Humanity, Common SenseThe Age of Reason या पुस्तकाचा प्रभाव होता. जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले...

ज्योतिराव गोविंदराव फुले

इस लेख में अतिरिक्त संदर्भ अथवा स्रोतों की आवश्यकता है। कृपया विश्वसनीय स्रोत जोड़कर (अप्रैल 2020) स्रोत खोजें: · · · · महात्मा जोतिराव गोविंदराव फुले जन्म 11 अप्रैल 1827 मृत्यु 28 नवम्बर 1890 ( 1890-11-28) (उम्र63) अन्यनाम महात्मा फुले, जोतिबा फुले, जोतिराव फुले जीवनसाथी महात्मा जोतिराव गोविंदराव फुले (११ अप्रैल १८२७ - २८ नवम्बर १८९०) एक भारतीय समाजसुधारक, समाज प्रबोधक, विचारक, समाजसेवी, लेखक, दार्शनिक तथा क्रान्तिकारी कार्यकर्ता थे। इन्हें महात्मा फुले एवं '' जोतिबा फुले के नाम से भी जाना जाता है। इनका मूल उद्देश्य स्त्रियों को शिक्षा का अधिकार प्रदान करना, महात्मा ज्योतिबा फुले का जन्म 1827 ई. में कार्यक्षेत्र [ ] उन्‍होंने विधवाओं और महिलाओं के कल्याण के लिए बहुत काम किया, इसके साथ ही किसानों की हालत सुधारने और उनके कल्याण के लिए भी काफी प्रयास किये। स्त्रियों की दशा सुधारने और उनकी शिक्षा के लिए फुले ने 1848 में एक स्कूल खोला। यह इस काम के लिए देश में पहला विद्यालय था। लड़कियों को पढ़ाने के लिए अध्यापिका नहीं मिली तो उन्होंने कुछ दिन स्वयं यह काम करके अपनी पत्नी सावित्री फुले को इस योग्य बना दिया। कुछ लोगों ने आरम्भ से ही उनके काम में बाधा डालने की चेष्टा की, किंतु जब फुले आगे बढ़ते ही गए तो उनके पिता पर दबाब डालकर पति-पत्नी को घर से निकालवा दिया इससे कुछ समय के लिए उनका काम रुका अवश्य, पर शीघ्र ही उन्होंने एक के बाद एक बालिकाओं के तीन स्कूल खोल दिए। विद्यालय की स्थापना [ ] ज्योतिबा को संत-महत्माओं की जीवनियाँ पढ़ने में बड़ी रुचि थी। उन्हें ज्ञान हुआ कि जब भगवान के सामने सब नर-नारी समान हैं तो उनमें ऊँच-नीच का भेद क्यों होना चाहिए। स्त्रियों की दशा सुधारने और उनकी शिक...

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी मराठी भाषण 2022

सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते. ते एक लेखक, विचारवंत आणि थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्हयातील कटगुण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटीश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घितला. अभ्यासात खूप हुशार असल्याने पाचसहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचविण्या साठी महात्मा फुलेंनी 'सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 'शेतकऱ्यांचा आसूड' हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. समाजातील वाईट प्रथा त्यांनी नष्ट केल्या.समाजातील लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास वाढवला. त्यांना हक्कांची अधिकारांची जाणीव करून दिली. २८ नोव्हेंबर १८९० साली जीतीरावांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्य समाजात प्रेरणादायी आहे. • 7 • 6 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1

विद्येविना मती गेली..मतीविना नीती गेली; ज्योतिबांनी दूर केले देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील अज्ञान

ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जाते. आज (बुधवार) 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंची पुण्यतिथी. यानिमित्ताने पाहुया या थोर समाजसुधारकाविषयी काही खास माहिती... 1. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडीलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. 2. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852 मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. ज्योतिरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. 3. विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इ...

महात्मा ज्योतिबा फुले

Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • इस पोस्ट मे हम आपको महात्मा ज्योतिबा फुले जी कि सम्पूर्ण जीवनी के बारे मे बताएंगे – महात्मा ज्योतिबा फुले (जन्म 11 अप्रैल 1827 ईस्वी) महान विचारक, कार्यकर्ण, समाज सुधारक, लेखक, संपादक और महान क्रांतिकारी भी थे। 19वीं सदी के महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले की जीवनी तथा उनके महत्वपूर्ण कार्य तथा इनके समाज में फैली कुरीतियों को दूर करने का संघर्ष! जीवन परिचय :- जन्म :- इनका जन्म 11 अप्रैल 1827 ईस्वी को हुआ था। इनका जन्म कटगुण, सतारा, (महाराष्ट्र) में माली परिवार में हुआ था। पूरा नाम :-ज्योतिराव गोविंदराव गोन्हे था। तथा बाद में इनका नाम ज्योतिराव गोविंदराव फुले पड़ गया था। उनका परिवार बहुत गरीब था तथा जीवन यापन के लिए बाग बगीचों में माली का काम करते थे। इसलिए माली के काम में लगे होने के कारण इनको बाद में फुले कहा जाता था। उसके बाद उनका परिवार कटगुण से खानवड़ी पुरंदर (पुणे) में आ गया था। बचपन :- इनका बचपन बहुत ही संघर्षपूर्ण तथा कठिनाइयों में बीता था।मात्र 9 वर्ष की उम्र में ही ज्योतिबा फुले के माता जी का निधन हो जाता है। इसके बाद उनका पालन पोषण सुगणा बाई नामक दायमा ने किया था। सुगणा बाई ने इनको मां का प्यार और दुलार दिया था। महात्मा ज्योतिबा फुले की प्रारंभिक शिक्षा :- परिवार में आर्थिक तंगी के बावजूद भी ज्योतिबा फुले को पढ़ने के लिए भेजा था। तथा परिवार के आर्थिक तंगी के कारण कम उम्र में इनको अपनी पढ़ाई छोड़नी पड़ी थी। स्कूल छोड़ने के बाद भी इनकी पढ़ाई करने की लगन बढ़ती रही थी। सगुणाबाई ने इनको घर में ही पढ़ने के लिए मदद की थी। इनके पड़ोसियो ने इनकी प्रतिभा को देखकर इनका दाखिला स्कूल करा दिया था। विवाह :- सन् 1840 मे...

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी २०२२:थोरपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाशी निगडित काही गोष्टी जाणून घ्या

ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान चाहते मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये सुझुकी पुण्यात पत्नीसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिरोशी सुझुकी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी पुण्यात मिसळ पावाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एकीकडे सुझुकी कमी मसालेदार पदार्थ पसंत करत असताना, त्यांच्या पत्नीला मसालेदार पदार्थ आवडतात. नवी दिल्ली : हरीण साप खातात का? हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटते? आपण पुस्तकांमध्ये वाचले आहे की हरणे पूर्णपणे शाकाहारी असतात. ते फक्त गवत आणि लहान झाडे खातात. प्राणीसंग्रहालयातील लोकांनीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते गवतावर चरत असतात. पण सोशल मीडियावर 21 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, एक हरिण साप चावताना दिसत आहे. जेव्हा भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'कॅमेरे आम्हाला निसर्गाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करत आहेत. होय, रेहान फजल साल होतं 2015. 88 वर्षांचे शिवाजीराव गिरीधर पाटील भारताचा तिसरा सर्वो...