महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण

  1. महात्मा ज्योतिबा फुले भाषण
  2. महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी माहिती
  3. Mahatma Jyotiba Phule Punyatithi 2020: जगण्याचा मार्ग दाखवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे निवडक विचार!
  4. Savitribai Phule Death anniversary सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
  5. Mahatma phule janshakti saghtana
  6. महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथि पर निबंध लेखन, भाषण के साथ संगोष्ठी का आयोजन, बच्चों ने किया वृक्षारोपण
  7. ज्योतिबा फुले संपूर्ण भाषण 2023


Download: महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण
Size: 14.7 MB

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

दलितों के मसीहा बनकर इस बीमारी को जड़ से जिसने मिटाया था स्त्री को भी पढ़ने का अधिकार जिसने दिलाया था खुद जूझते रहे तकलीफों से, पर बुलंद आवाज जिसने उठाई थी वो उगता सूरज ही था जिन्होंने इस समस्या से हमेशा के लिए मुक्ति दिलाई थी। आदरणीय प्रधानाचार्य जी, समस्त शिक्षक गण, पधारे गए अथिति गण और मेरे प्यारे विद्यार्थियों। हम से से कोई विरले ही होते है जो समाज में व्याप्त कुरीति से लड़कर उन्हे जड़ से उखाड़ने का प्रयास करते है और उसे मिटा कर ही दम लेते है और ऐसे ही विरले व्यक्तित्व के धनी है महात्मा ज्योतिबा फुले जी। महात्मा ज्योतिबा फुले जी का जन्म 11अप्रैल 1827 को हुआ था, इनकी माता का नाम चिमनाबाई और पिता गोविंदराज थे। 12 वर्ष में इनकी शादी सावित्री बाई से करवा दी गई। ज्योतिबा फूले और सावित्री बाई फुले ने नारी जाति के हित में अपना पूरा जीवन लगा दिया और समाज में व्याप्त हो रही कुरीतियों को जड़ से उखाड़ दिया। ज्योतिराव ने सावित्री बाई फुले को न सिर्फ शिक्षित किया, बल्कि उन्हें राष्ट्र निर्माण के लिए इसे तैयार किया जैसे किसी सांचे से सोना तप कर तैयार होता है। ज्योतिराव और सावित्री बाई फुले ने 1848 में लड़कियों के लिए पहली स्कूल की शुरआत की और धीरे धीरे उन्होंने 18 स्कूल खोल दिए। ज्योतिबा फुले ने बचपन से ही समाज की विकृत मानसिकता को सहा और उन्होंने समाज की विचारधारा को बदलने का मानस बना लिया। क्या कुछ न सहा पर कहते है न अगर संकल्प सच्चा हो और विश्वास पक्का हो तो आसमान को भी झुकना पढ़ता है। 24 सितंबर को इन्होंने महाराष्ट्र में सत्यशोधक समाज की स्थापना की, बालविवाह का खुलकर विरोध किया, विधवा विवाह का सहयोग किया और जाति पात के भेदभाव को मिटाकर, मिलकर रहने का संदेश दिया। 11 मई 1888 को इन...

महात्मा ज्योतिबा फुले भाषण निबंध मराठी माहिती

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. हे एक भारतीय समाजसुधारक, विचारवंत, लेखक, तत्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले आणि“जोतिबा फुले” म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिराव केवळ नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याशी लग्न केले. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विकण्यास सुरुवात केली. त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1842 मध्ये पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातीभेद पाहून महात्मा फुले यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला. महिलांना साक्षर करण्यासाठी त्यांनी 1848 मध्ये भिडेवाडा, बुधवार पेठ, पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्यावर शिकवण्याची जबाबदारी सोपवली. महात्मा फुले यांनी अस्पृश्य मुलांसाठी पुण्यात वेताळ पेठेत एक शाळाही स्थापन केली. त्यांच्या कार्याला सनातन्यांनी सतत विरोध केला.पण ते भूमिकेवर ठाम होते. सावित्रीबाईंना त्यांनी शिकवले आणि काम करण्याची प्रेरणा दिली. त्यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला. याचे श्रेय महात्मा फुले यांना जाते. महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले भारतीय होते ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा स्थापन केली. गर्भवती विधवेची दुर्दशा पाहून त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. संकुचित समाजाने त्याला धर्म आणि धर्मग्रंथांची...

Mahatma Jyotiba Phule Punyatithi 2020: जगण्याचा मार्ग दाखवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे निवडक विचार!

Mahatma Jyotiba Phule Punyatithi 2020: जगण्याचा मार्ग दाखवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे निवडक विचार! ब्रिटीश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या रुढी परंपरांविरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठवला. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न करू लागले. Mahatma Jyotiba Phule Marathi Quotes: ब्रिटीश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या रुढी परंपरांविरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठवला. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय, बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. महात्मा फुले यांनी 1851 मध्ये मुलींसाठी शाळा सुरु केली. 5 हजार वर्षांच्या इतिहासातील ती मुलींसाठी पहिली शाळा होती. त्यानंतर लगेचच त्यांनी अस्पृश्यांकरीता शाळा सुरु केली. अस्पृश्य स्त्रियांकरीता त्यांनी 6 शाळा चालविल्या. 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला. तर 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांनी या जगाला निरोप दिला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांचे काही निवडक विचार. ( महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार: स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. - महात्मा फुले Mahatma Jyotiba Phule Punyatithi 2020 | File Photo जे कोणी आपले ...

Savitribai Phule Death anniversary सावित्रीबाई फुले पुण्यतिथी

सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय शिक्षिका कवियित्री आणि समाज सुधारक होत्या. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबात झाला. यांच्या आईचे नाव सत्यवती तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. यांचे लग्न वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी फुरसुंगीच्या गोविंदराव फुले यांचे सुपुत्र जोतिरावांशी झाले होते. जोतीराव हे देखील लग्नाच्या वेळी अवघ्या 13 वर्षाचे होते. जोतीराव देखील क्रांतिवीर आणि समाज सुधारक होते. सावित्रीबाईंच्या सासरी फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांना 'फुले' हे नाव देण्यात आले. यांना लग्नानंतर अपत्य झाले नाही. तर ह्यांनी एका विधवेच्या मुलाला यशवंत राव यांना दत्तक घेतले. या साठी देखील त्यांना विरोध पत्करावा लागला. यांच्या पतींना लहानपणापासून आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांचा सांभाळ त्यांच्या मावस आत्येने केला. त्यांच्या आत्येने त्यांना शिक्षणाची गोडी लावली. त्यामुळे जोतीरावांनी सावित्रीबाईंमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण केली आणि त्यांना शिकवले आणि समाजाचा विरोध पत्करला. त्यांनी आपल्या आत्या सगुणाऊंना देखील शिकवले आणि मागासांच्या वस्ती मध्ये एक शाळा उघडून दिली. सगुणाऊ यांनी त्या शाळेचा व्यवस्थितरीत्या सांभाळ केला आणि शिकवणी देऊ लागल्या पुढे ही शाळा बंद पडली. त्या नंतर जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली आणि शिक्षिका आणि प्राध्यापिका म्हणून तिथली जबाबदारी सावित्रीबाईंना दिली. ही शाळा मुलींसाठी पहिली शाळा ठरली. त्यांच्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या. हळू-हळू मुलींची संख्या वाढली. बऱ्याच सनातन्यानी याचा विरोध देखील केला पण त्या डगमगल्या नाही आणि त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला. त्यांनी अनेक सामाजिक कुप्रथा बंद के...

Mahatma phule janshakti saghtana

"फुले दांपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" (१ जानेवारी) १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी पुणे येथे भारता मधली पहिली मुलींची शाळा सुरू केली व त्यानंतर बहुजनां साठी शाळा सुरु केली म्हणूनच बहुजन समाजाला व स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी झाली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या कार्याला मानाचा मुजरा .......

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथि पर निबंध लेखन, भाषण के साथ संगोष्ठी का आयोजन, बच्चों ने किया वृक्षारोपण

महात्मा ज्योतिबा फुले का महिलाओं और किसानों के उत्थान के साथ ही सामाजिक सदभाव स्थापना में महत्वपूर्ण योगदान है – अनिल जैन दमोह: महात्मा ज्योतिबा फुले की पुण्यतिथि पर ग्राम हथना के शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय में निबंध लेखन और संगोष्ठी का आयोजन किया गया। सर्वप्रथम प्राचार्य अनिल कुमार जैन ने महात्मा ज्योतिबा फुले के चित्र पर माल्यार्पण कर कार्यक्रम का शुभारंभ करते हुए कहा कि महात्मा ज्योतिबा फुले जीवन भर महिलाओं और किसानों के उत्थान के साथ ही सामाजिक सदभाव स्थापित करने में महत्वपूर्ण योगदान दिया। इस अवसर पर संगोष्ठी और निबंध लेखन प्रतियोगिता का आयोजन किया गया। कार्यक्रम के अंत मे प्राचार्य को संस्था बांसा तारखेड़ा नेहरू युवक मंडल द्वारा बादाम का पौधा भेंट कर वृक्षारोपण किया गया। जितेंद्र राजपूत ने बताया कि यह कार्यक्रम डॉक्टर अंबेडकर प्रतिष्ठान नई दिल्ली के निर्देशानुसार बांसा तारखेडा नेहरू युवक मंडल दमोह द्वारा 27 से 29 नवंबर 2022 तक आयोजित किया जा रहा है जिसमें महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथि के एक दिन पूर्व शासकीय ज्ञान चंद श्रीवास्तव स्नातकोत्तर महाविद्यालय दमोह में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास कार्यक्रम के छात्रों के मध्य भाषण प्रतियोगिता का आयोजन किया गया। द्वितीय दिवस में शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय हथना में निबंध लेखन के साथ संगोष्ठी का आयोजन किया गया है । तृतीय दिवस पुरस्कार वितरण के साथ विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इस अवसर पर प्राचार्य अनिल कुमार जैन, शिक्षक आभा नायक, मुकेश अहिरवाल, लेखन पटैल, रूपेश अहिरवाल, अरविंद जैन, ज्योति दुबे, प्रमोद अहिरवाल, उमाशंकर चौबे, रविकांत बाजपेयी, सुनील तिवारी, कुंजलता मिश्रा, गणेश प्रसाद असाटी, ...

ज्योतिबा फुले संपूर्ण भाषण 2023

अनुक्रमणिका • 1 महात्मा फुले | Mahatma Phule- • 2 सामाजिक कार्य | Jyotiba Phule Speech In Marathi • 3 सत्यशोधक समाज | Mahatma Jyotiba • 4 धर्मबद्दल विचार • 5 निष्कर्ष | Conclusion महात्मा फुले | Mahatma Phule- आदरणीस प्राचार्य , शिक्षक व सन्माननीय मान्यवर प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी ह्या निमित्ताने आज मी महात्मा जोतिबा फुले यांचा बदल भाषण देणार आहे. विद्येविना गती गेली, गती विना मती गेली, मती विना निती गेली, निती विना शुद्र खचले, एवढे अनर्थ सगळे एका, अविद्येने केले।। हे संपूर्ण समाजातल्या सर्वसमान्य लोकांना ज्यांनी पटवून सांगितले त्या महापुरुषाचे नाव आहे महात्मा जोतिबा फुले. महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सासवडजवळ खेडेगावात झाला . जोतिबा फुले यांचे मूळ गोरे आडनाव होते.पण आपल्या फुलाच्या व्यवसायामुळे हे कुटुंब फुले या आडनावाने ओळखू लागले. जोतिबा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई आणि गोविंद वडिलांचे नाव असे आहे. जोतिबा हे नाव प्रकाश देणाऱ्या ज्योतीवरून ठेवले गेले होते . लहानपणीच त्यांचा आईचे निधन झाले होते . त्यांच्या आत्याने त्यांचा सांभाळ केला. लहानपणी शिक्षण संपल्यावर जोतिबा शेतात जाऊन काम करू लागले. त्यानंतर जोतिबा यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी शाळेत शिक्षणास पाठविले. तत्कालीन रूढीनुसार त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील खंडाच्या तालुक्यातील खंडूजी पाटील यांच्या ‘सावित्री’ नावाच्या कन्येशी झाला. त्या खऱ्या अर्थाने जोतिबांची सहधर्मचारिणी बनली. • हे सुद्धा वाचा- सामाजिक कार्य | Jyotiba Phule Speech In Marathi शिक्षण मुळे समाज मध्ये परिवर्तन होऊ शकते हे त्यांना माहिती होते. हे महात्मा फुलेंनी ओळखलं होतं. अ...