नागपूर शहर माहिती

  1. नागपूर
  2. नागपूर शहर माहिती Nagpur City Information in Marathi इनमराठी
  3. नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
  4. nagpur
  5. नागपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके, नागपुर मराठी माहिती
  6. वसतीगृह हत्याप्रकरण : समाजकल्याण विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
  7. Nitin gadkari : शहर घडविणाऱ्यांचा इतिहास लिहिला जावा
  8. नागपूर: आपत्ती व्यवस्थापनाची माहिती चित्ररथावर
  9. नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
  10. नागपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके, नागपुर मराठी माहिती


Download: नागपूर शहर माहिती
Size: 49.28 MB

नागपूर

अनुक्रमणिका • १ इतिहास • २ भूगोल व हवामान • ३ प्रशासन • ३.१ लोकसभा आणि विधानसभा • ३.२ शहरी प्रशासन • ३.३ कायदा व सुव्यवस्था • ४ नागपुरातील नामांकित संस्था • ५ पर्यटन व धार्मिक स्थळे • ६ लोकजीवन व संस्कृती • ७ प्रमुख स्थळे • ८ नागभूषण पुरस्कार • ९ अर्थव्यवस्था • १० शिक्षण • ११ नागपुरातील काही महाविद्यालये • ११.१ अभियांत्रिकी महाविद्यालय • ११.१.१ शासकीय • ११.१.२ खाजगी/निम-शासकीय • ११.२ वैद्यकीय संस्था • ११.२.१ शासकीय • ११.२.२ खाजगी/निम-शासकीय • ११.३ कृषी संस्था • ११.४ पशुवैद्यकीय संस्था • ११.५ मत्स्यविज्ञान संस्था • ११.६ ईतर संस्था • १२ नागपुरातील काही मोठ्या शाळा • १३ वाहतूक व्यवस्था • १३.१ रेल्वे • १३.२ रस्ते वाहतूक • १३.३ विमान वाहतूक • १३.४ मेट्रो • १४ मिहान • १४.१ बोइंग • १५ विश्रामगृह व हॉटेल्स • १६ हे सुद्धा पहा • १७ संदर्भ • १८ बाह्य दुवे भूगोल व हवामान नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. पैकी नाग नदी ही शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. ही नदी शहरातून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. सर्व नद्यांची एकूण लांबी ४८ किमी. आहे. नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे त्या नाग नदीचे अनेक वर्षांच्या अनास्थेमुळे नाल्यात रूपांतर झाले होते. पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनासंबंधित लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम हाती घेऊन ते २०२० सालच्या पावसाळ्याआधीच पूर्ण केले. त्यानंतर या नद्या पूर्वीप्रमाणेच मुक्तपणे वाहू लागल्या असाव्यात. नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी (१०२० फूट)आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त श...

नागपूर शहर माहिती Nagpur City Information in Marathi इनमराठी

nagpur city information in marathi नागपूर शहराचा इतिहास आज आपण या लेखामध्ये २२७.४ किमी चौरस इतके क्षेत्रफळ आणि २५ ते २६ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणारे नागपूर शहर या विषयी माहिती घेणार आहोत तसेच या शहराचा इतिहास काय आहे ते देखील पाहणार आहोत. नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे आणि म्हणूनच या शहराला नागपूर असे नाव पडले असावे आणि ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटीशांचे राज्य होते म्हणजेच ब्रिटीश राजवटी मध्ये हे शहर भारताचे केंद्र म्हणून ओळखले जाते होते.हे शहर तसे पर्यटनासाठी देखील खूप चांगले स्थळ आहे. कारण या शहरामध्ये एकूण ११ तलाव, ३ व्याघ्र प्रकल्प, आपण वर सांगितल्याप्रमाणे नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे आणि या शहराच्या ईशान्यबाजूला सातपुडा पर्वतरांगा पसलेल्या आहेत ज्या २७१ ते ६५३ मीटर पर्यंत लांब आहेत. या शहरातील हवामान हे उष्ण आणि कोरडे आहे आणि उन्हाळ्यामध्ये ४८ अंश सेल्सियस इतके असते. नागपूर हे शहर संत्री या फळासाठी खूप प्रसिध्द आहे आणि म्हणून या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. चला तर आता आपण नागपूर च्या इतिहासाबद्दल आणखीन माहिती घेवूया. nagpur city information in marathi नागपूर शहर माहिती – Nagpur City Information in Marathi शहराचे नाव नागपूर क्षेत्रफळ या शहराचे क्षेत्रफळ हे २२७.४ इतके आहे लोकसंख्या २५ ते २६ लाखापेक्षा अधिक ओळख आकर्षणे ११ तलाव, ३ व्याघ्र प्रकल्प, लता मंगेशकर म्युझिकल गार्डन, जपानी रोझ गार्डन तसेच अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे नागपूर शहराचा इतिहास – history of nagpur city in marathi नागपूर हे १७ व्या शतकातील शहर आहे जे नाग नदीच्या काठी वसलेले आहे आणि देवगड राज्याचा गोंड राजपुत्र भक्त बुलंद याने १७ व्या शतकामध्ये सुरवातीच्या काळामध्...

नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

भारतातील दुस.या क्रमांकाचे हरित शहर म्हणुन देखील या शहरानं गौरव मिळवलेला आहे. वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नागपुर लवकरच महानगरांमधे गणल्या जाईल. शहरातल्या जुन्या भागातुन ’नाग’ नदी वाहाते, यावरूनच या शहराला नागपुर असे नाव पडले शिवाय या शहरात मोठया प्रमाणात नाग आणि साप निघायचे त्यामुळे देखील शहराचे नाव नागपुर पडले असावे असे देखील म्हंटल्या जातं. देवगड चे गोंड राजा बख्त बुलंद शहांनी 1703 साली या शहराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते पुढे 1960 ला वाढत्या लोकसंख्येमुळे या शहराला नुकतचं काही वर्षांआधी या शहराचा 300 वा वर्धापनदिन देखील साजरा करण्यात आला. नागपुर जिल्हयातील तालुके – Nagpur District Taluka List नागपुर जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत • नागपुर • नागपुर ग्रामीण • उमरेड • कळमेश्वर • काटोल • कामठी • कुही • नरखेड • पारशिवणी • भिवापुर • मौदा • रामटेक • सावनेर • हिंगणा नागपुर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Nagpur Zilla Chi Mahiti • लोकसंख्या 46,53,570 • क्षेत्रफळ 9,892 वर्ग कि.मी. • साक्षरतेचे प्रमाण 50% • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 948 • राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 7 या जिल्हयातुन गेला आहे. • मुख्य मातृभाषा मराठी असुन हिंदी देखील मोठया प्रमाणात बोलली जाते. • एकुण 14 तालुके या जिल्हयात आहेत • एकुण गावे 1969 • विधानसभेचे अधिवेशन या शहरात घेतले जाते • भौगोलिक दृष्टीकोनातुन देशाच्या मध्य भागात वसलेल्या नागपुर शहरात भारताचा शुन्य मैलाचा दगड आहे. • येथील संत्र्याची मोठी बाजारापेठ प्रसिध्द असुन या संपुर्ण जिल्हयात मोठया प्रमाणावर संत्र्याचे उत्पन्न घेतले जाते. • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदु परिषदे सारख्या राष्ट्रवादी संघटनांचे हे एक प्रमु...

nagpur

नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास ‘संत्रानगरी’ असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. नुकताच शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले आणि मुंबई व पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 421 इतकी होती. नागपूर शहराचा भौगोलिक भूभाग देशाच्या नागरी प्रदेशातील 13 वा मोठा भूभाग आहे. अलीकडेच भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आणि दुसरे हरित शहर म्हणून नागपूरला मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने महाराष्ट्राच्या विदर्भातील व्यावसायिक आणि राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र अशीही नागपूरची ओळख आहे. विदर्भात विशेषत: नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने या शहरातून देशभरात संत्र्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळेच संपूर्ण देशात नागपूरची ओळख संत्रा नगरी अशीही आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असल्याने तसेच दलित बौद्ध चळवळीचेही नागपूर हेच महत्त्वाचे केंद्र असल्याने राजकीयदृष्ट्यादेखील या शहराचे विशेष महत्त्व आहे. या शहराची स्थापना ...

नागपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके, नागपुर मराठी माहिती

२. प्रमुख पिके: संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून, हे शहर संत्र्यांचे किंवा नारिंगी शहर (आरेंज सिटी) म्हणून ओळखले जाते. ३. नद्या व धरणे : नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात वेणा, नांद, आंब या नद्या वाहतात. ईशान्य सीमेवर बावनथडी नदी वाहते. नागपूर जिल्ह्यात ५१ छोटे प्रकल्प असून, त्यामध्ये पेंच नदीवरील पेंच धरण, रामटेक हा मध्यम जलसिंचन प्रकल्प, कान्होजी, उमरी, कोलार इत्यादी जलसिंचन प्रकल्प आहेत. या जिल्ह्यात पेंच नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे. Telegram group मध्ये जॉईन व्हा ५. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आहेत. वाडी, अंबाझरी येथे संरक्षण साहित्य म निर्मितीचा कारखाना आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, बुटीबोरी, रामटेक या सात ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, बुटी बोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे. ६. राष्ट्रीय महामार्ग : नागपूर जिल्ह्यातून हजिरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७, राष्ट्रीय महामार्ग क्रमांकह्न६९ आणि नागपूररत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ह्न २०४ गेलेला आहे. नागपूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये • नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून, येथे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. • नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. • ‘केंद्रीय कापूस संशोधन केंद्र’ नागपूर येथे आहे. • नागपूर विद्याप...

वसतीगृह हत्याप्रकरण : समाजकल्याण विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Maharashtra Mumbai News Today : औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर अशांत आहे. बुधवारी कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावरून राज्याच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी विरोधक याप्रकरणी आमने सामने आले असून एकमेकांवर आगपाखड केली जात आहे. दरम्यान, औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवणारे हे कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. पुणे: मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील शासकीय वसतिगृहांचा सुरक्षा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती वसतिगृहांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करणार आहे. “मुंबईतील वसतिगृहात एका विद्यार्थिनीसोबत झालेल्या प्रकाराबद्दल मरीन लाईन्स पोलिस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांशी आणि विद्यार्थिनीच्या कुटुंबाशी चर्चा केली. घडलेल्या प्रकारात वॉर्डनचीही चौकशी करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. एकूण प्रकारात मुंबईच्या समाजकल्याण विभागाने अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असं ट्वीट वंचित बुहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. नागपूर: जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांनी त्यांच्या शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातून सन २०२३-२४ या सत्रातील फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये दहावी, बार...

Nitin gadkari : शहर घडविणाऱ्यांचा इतिहास लिहिला जावा

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us नागपूर : शहराच्या जडणघडणीत शहरातील अनेकांचा वाटा आहे. त्यांचा इतिहास लिहिला जावा.तसेच भावी पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, त्यासाठी त्यांच्यावर पुस्तक काढावे, असा सल्ला केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज महापौर दयाशंकर तिवारी यांना दिला. ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘सीनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर’ आणि महानगरपालिका यांच्या सहकार्याने सुरेश भट सभागृहात आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती व घरबांधणी विशेष समिती सभापती हरीश दिकोंडवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक तथा नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, नगरसेवक किशोर जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त विजय देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे, सचिव सुरेश रेवतकर, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, हनुमान नगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा...

नागपूर: आपत्ती व्यवस्थापनाची माहिती चित्ररथावर

नागपूर: पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी केली जाते. पूर नियंत्रण आणि तत्सम बाबींचे नियोजन केले जाते. त्याची माहिती लोकांपर्यत पोहचवली जाते. यासाठी यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्तपणे चित्ररथ तयार केला. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… साथीच्या रोगांपासून कसे संरक्षण करावे, पूर आल्यावर काय करावे, विजेपासून बचाव कसा करायचा याविषयीची माहिती चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष तसेच तहसील कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.

नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास

भारतातील दुस.या क्रमांकाचे हरित शहर म्हणुन देखील या शहरानं गौरव मिळवलेला आहे. वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नागपुर लवकरच महानगरांमधे गणल्या जाईल. शहरातल्या जुन्या भागातुन ’नाग’ नदी वाहाते, यावरूनच या शहराला नागपुर असे नाव पडले शिवाय या शहरात मोठया प्रमाणात नाग आणि साप निघायचे त्यामुळे देखील शहराचे नाव नागपुर पडले असावे असे देखील म्हंटल्या जातं. देवगड चे गोंड राजा बख्त बुलंद शहांनी 1703 साली या शहराची स्थापना केल्याचे सांगण्यात येते पुढे 1960 ला वाढत्या लोकसंख्येमुळे या शहराला नुकतचं काही वर्षांआधी या शहराचा 300 वा वर्धापनदिन देखील साजरा करण्यात आला. नागपुर जिल्हयातील तालुके – Nagpur District Taluka List नागपुर जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत • नागपुर • नागपुर ग्रामीण • उमरेड • कळमेश्वर • काटोल • कामठी • कुही • नरखेड • पारशिवणी • भिवापुर • मौदा • रामटेक • सावनेर • हिंगणा नागपुर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Nagpur Zilla Chi Mahiti • लोकसंख्या 46,53,570 • क्षेत्रफळ 9,892 वर्ग कि.मी. • साक्षरतेचे प्रमाण 50% • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 948 • राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 7 या जिल्हयातुन गेला आहे. • मुख्य मातृभाषा मराठी असुन हिंदी देखील मोठया प्रमाणात बोलली जाते. • एकुण 14 तालुके या जिल्हयात आहेत • एकुण गावे 1969 • विधानसभेचे अधिवेशन या शहरात घेतले जाते • भौगोलिक दृष्टीकोनातुन देशाच्या मध्य भागात वसलेल्या नागपुर शहरात भारताचा शुन्य मैलाचा दगड आहे. • येथील संत्र्याची मोठी बाजारापेठ प्रसिध्द असुन या संपुर्ण जिल्हयात मोठया प्रमाणावर संत्र्याचे उत्पन्न घेतले जाते. • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदु परिषदे सारख्या राष्ट्रवादी संघटनांचे हे एक प्रमु...

नागपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके, नागपुर मराठी माहिती

२. प्रमुख पिके: संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून, हे शहर संत्र्यांचे किंवा नारिंगी शहर (आरेंज सिटी) म्हणून ओळखले जाते. ३. नद्या व धरणे : नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात वेणा, नांद, आंब या नद्या वाहतात. ईशान्य सीमेवर बावनथडी नदी वाहते. नागपूर जिल्ह्यात ५१ छोटे प्रकल्प असून, त्यामध्ये पेंच नदीवरील पेंच धरण, रामटेक हा मध्यम जलसिंचन प्रकल्प, कान्होजी, उमरी, कोलार इत्यादी जलसिंचन प्रकल्प आहेत. या जिल्ह्यात पेंच नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे. Telegram group मध्ये जॉईन व्हा ५. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आहेत. वाडी, अंबाझरी येथे संरक्षण साहित्य म निर्मितीचा कारखाना आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, बुटीबोरी, रामटेक या सात ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, बुटी बोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे. ६. राष्ट्रीय महामार्ग : नागपूर जिल्ह्यातून हजिरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७, राष्ट्रीय महामार्ग क्रमांकह्न६९ आणि नागपूररत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ह्न २०४ गेलेला आहे. नागपूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये • नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून, येथे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. • नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. • ‘केंद्रीय कापूस संशोधन केंद्र’ नागपूर येथे आहे. • नागपूर विद्याप...