पंढरपूर यात्रा

  1. ‘आप’ची स्वराज्य यात्रा सोमवारी बारामतीत
  2. ‘आप’ची आता ‘स्वराज्य संवाद’ यात्रा
  3. Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार
  4. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार विशेष बसेस सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
  5. पंढरपुर मेला महाराष्ट्र : जानिए मंदिर, यात्रा, भक्तराज पुंडलिक और संत तुकाराम के बारे में
  6. Ashadhi Wari Fine Stone Idols Of Vitthal Ready For Sale For Ashadhi Yatra Market Of Stone Idols
  7. आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा
  8. पंढरपुर की वारी (यात्रा) : भावभक्ति का उत्कृष्ट उदाहरण


Download: पंढरपूर यात्रा
Size: 78.72 MB

‘आप’ची स्वराज्य यात्रा सोमवारी बारामतीत

पक्षाची धोरणे जनसामान्यांपर्यंत पोचवणे, लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे, सत्तेतील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सर्वसामान्यांचे राज्य आणणे ही या यात्रेची उद्दिष्टे आहेत. राज्याच्या सर्व भागांतून आलेले ‘आप’चे शंभर पूर्णवेळ कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. पंढरपूर येथे (ता. २८) रोजी सुरू होणारी ही यात्रा पंढरपूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, सातारा, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, नवी मुंबई, पनवेल या मार्गाने जाऊन राज्याभिषेक दिनी ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर पोचणार आहे.

‘आप’ची आता ‘स्वराज्य संवाद’ यात्रा

पुणे, ता. १४ : आम आदमी पक्षाने ८०० किलोमीटर प्रवास करीत आठ जिल्ह्यांत पदयात्रा आणि संवाद साधत पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा पूर्ण केली आहे. आता सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क साधत पक्षांमध्ये पाच लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘स्वराज्य संवाद’ नावाचा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे, असे आम आदमी पक्षाचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. ‘आप’ने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील स्वराज्य यात्रा काढून विविध राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे. आता त्याचाच पुढील टप्पा म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांशी कोपरा सभा घेत संवाद साधत नवीन कार्यकर्ते जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये रोज संध्याकाळी कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत. या वेळी अजित पाटील, एकनाथ ढोले, धनंजय बनकर, अमित म्हस्के, सतीश यादव उपस्थित होते.

Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार

एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. छ. संभाजीनगर विभागातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. चार तात्पुरती बस स्थानके उभारणार पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. Web Title: Ashadhi Ekadashi 2023: 5000 special buses will be released from across the state to Pandharpur for Ashadhi Yatra Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५ हजार विशेष बसेस सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरला जाता यावे, यासाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. २५ जून ते ०५ जुलै या कालावधीत या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जून रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना आणि वारकऱ्यांना दिल्या जाव्यात, भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर •...

पंढरपुर मेला महाराष्ट्र : जानिए मंदिर, यात्रा, भक्तराज पुंडलिक और संत तुकाराम के बारे में

प्रत्येक वर्ष देवशयनी एकादशी के मौके पर पंढरपुर में लाखों लोग भगवान विट्ठल की महापूजा देखने के लिए एकत्रित होते हैं। पंढरपुर की यात्रा आषाढ़ में तथा कार्तिक शुक्ल एकादशी को होती है। 20 जुलाई 2021 को देवशयनी एकादशी है। आओ जानते हैं कि मंदिर परिचय, यांत्रा और भक्ताज पुंडलिक के बारे में साथ ही संत तुकाराम के बारे में भी संक्षिप्त जानकारी। विठोबा मंदिर : महाराष्ट्र के पंढरपुर में स्थित यह मंदिर भगवान श्रीकृष्ण को समर्पित है। यहां श्रीकृष्ण को विठोबा कहते हैं। इसीलिए इसे विठोबा मंदिर भी कहा जाता है। यह हिन्दू मंदिर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर के रूप में जाना जाता है। यह भगवान विठोबा की पूजा का मुख्य केंद्र है, जिनकी पत्नी रखुमई है। यह महाराष्ट्र का सबसे लोकप्रिय मंदिर है। पंढरपुर का विठोबा मंदिर पश्चिमी भारत के दक्षिणी महाराष्ट्र राज्य में भीमा नदी के तट पर शोलापुर नगर के पश्चिम में स्थित है। माना जाता है कि यहां स्थित पवित्र नदी चंद्रभागा में स्नान करने से भक्तों के सभी पापों को धोने की शक्ति होती है। पंढरपुर तीर्थ की स्थापना 11वीं शताब्दी में हुई थी। मुख्य मंदिर का निर्माण 12वीं शताब्दी में देवगिरि के यादव शासकों द्वारा कराया गया था। श्री विट्ठल मंदिर यहां का मुख्य मंदिर है। मंदिर में प्रवेश करते समय द्वार के समीप भक्त चोखामेला की समाधि है। प्रथम सीढ़ी पर ही नामदेवजी की समाधि है। द्वार के एक ओर अखा भक्ति की मूर्ति है। निज मंदिर के घेरे में ही रुक्मणिजी, बलरामजी, सत्यभामा, जांबवती तथा श्रीराधा के मंदिर हैं। पंढरपुर के जो देवी मंदिर प्रसिद्ध हैं, उनमें पद्मावती, अंबाबाई और लखुबाई सबसे प्रसिद्ध हैं। चंद्रभागा के पार श्रीवल्लभाचार्य महाप्रभु की बैठक है। मील दूर एक गांव में जनाबाई का मं...

Ashadhi Wari Fine Stone Idols Of Vitthal Ready For Sale For Ashadhi Yatra Market Of Stone Idols

पंढरपूर : मानला तर देव नाही तर दगड या उक्ती प्रमाणे देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेमध्ये आहे. म्हणूनच अष्ट कलातील एक कला म्हणून शिल्पकलेची ओळख आहे. अतिशय प्राचीन काळापासून विठुरायाच्या या नगरीत ही कला जोपासली जातेय आणि म्हणूनच वर्षभर येथे बनविलेल्या शेकडो आकर्षक दगडी मुर्त्या देशभर आणि अगदी सातासमुद्रापार जात असतात. आषाढी महासोहळ्यासाठी मागणीनुसार दगडी मुर्त्या बनविण्यासाठी कारागीर सध्या रात्रंदिवस झटत आहेत. यात्राकाळात या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने यंदा आषाढीसाठी मोठ्या प्रमाणात या मुर्त्या बनवून ठेवण्यात आल्या आहेत. विठुराया आणि विविध संतांच्या मुर्त्या हे पंढरपूरचे खास वैशिष्ट्य असते म्हणूनच वाड्या वस्त्यापासून मोठमोठ्या शहरातील मंदिरात पंढरपुरात बनलेल्या दगडी मुर्त्या विराजमान झालेल्या दिसतात . ओभड धोभड दगडातून आकर्षक ,रेखीव प्रसन्न भावमुद्रा तयार करण्याची कला म्हणजे ही शिल्पकला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणूनच दगडातून साकारणाऱ्या परब्रह्म रुपाला देवपण येते जे जगभर पूजनीय ठरते. विठुरायाच्या पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल करणारा व्यवसाय म्हणजे मूर्तीकला. आषाढी आणि इतर यात्रा काळात देशभरातून येणारे भाविक विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांच्या मुर्त्या येथून घेऊन जाऊन आपापल्या गावात त्याची मंदिरात आणि घरात प्रतिष्ठापना करतात. आधीच्या यात्रेला येऊन आपल्याला हव्या त्या आकाराची मूर्ती तयार करायला सांगून पुढच्या यात्रेत ती घेऊन जायची वारकरी संप्रदायात प्रथा आहे मुर्त्या बनविण्याचे काम बाराही महिने सुरू गाव तिथे विठुराया ही परिस्थिती महाराष्ट्र , कर्नाटक , तामिळनाडू , तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पाहायला मि...

आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. येणारे भाविक प्रथमत: चंद्रभागा स्नान करून श्री विठ्ठल - रुक्मिणी पद दर्शन, कळस दर्शन तसेच नगर प्रदक्षिणेला प्राधान्य देतात. पवित्र स्नान करताना भाविकांना पाण्यात टाकण्यात आलेल्या निर्माल्य, फाटकी कपडे, कचरा याचा त्रास होऊ नये. तसेच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिम सुरु केली असून, यापूर्वी चंद्रभागा नदीपात्रातून ३२ टन तर आज १४ जून रोजी १६ टन असा एकूण ४८ टन कचरा काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली. चंद्रभागा नदी पात्रातील पाणी पातळी कमी होत असून, पात्रात टाकण्यात आलेले निर्माल्य , कपडे, कचरा नदीपात्रात दिसून येत असल्याने नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर जेसीबी, डंपरच्या सहाय्याने नदी पात्रातील निर्माल्य बाहेर काढले जात आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरीत येत्या २९ जून रोजी आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. बुधवार १४ रोजी नगरपालिकेचे ४० कर्मचारी स्वच्छता मोहिम राबवत आहेत. यात आणखी वाढ करुन दररोज १०० कर्मचार्‍यांव्दारे यात्रा कालावधीपर्यंत स्वच्छता मोहिम सुरु ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर नदीपात्रात जलप्रदुषण होऊ नये यासाठी मोकाट गायी, म्हैस आदी प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात येत असून, नदीपात्रात धुतल्या जाणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात येत असल्याचेही मुख्याधिकारी माळी यांनी सांगितले. Web Title: Ashadhi Ceremony 2023; 48 tons of garbage was removed after cleaning the Chandrabhaga river bed Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News He...

पंढरपुर की वारी (यात्रा) : भावभक्ति का उत्कृष्ट उदाहरण

‘विठुमाऊली तू माऊली जगाची । माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ॥’ वारकरियों का भगवान श्री विठ्ठल के प्रति उत्कट भाव विश्‍व में सुविख्यात है । ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल’ का जप करते हुए वारकरी प्रतिवर्ष यात्रा के लिए जाते हैं तथा लौटने के पश्‍चात् केवल स्वयं तक ही सीमित नहीं, तो परिसर में भी विठ्ठल की उपासना का प्रसार करते हैं । वारकरियों की ऐसी श्रद्धा है कि, काशी की पांच बार यात्रा, द्वारका को तीन बार जाना, इन दोनों यात्राओं से जितना पुण्य प्राप्त होता है, उतना ही पुण्य एक पंढरपुर की यात्रा से प्राप्त होता है । श्री विठ्ठल तथा पंढरपुर की यात्रा के छायाचित्रों के माध्यम से भावपूर्ण दर्शन करेंगे ! संत तुकाराम महाराज ने सदेह वैकुंठगमन किया, वही देहु का पवित्र नांदुरकी वृक्ष का स्थान ! संत चोखामेळा की पंढरपुर के विठ्ठल मंदिर के सामने समाधी संत कान्होपात्रा विठ्ठल मंदिर के तरटी वृक्ष में विलीन हुई । उस स्थान पर निर्माण कार्य किया गया उनका समाधी मंदिर संत ज्ञानेश्वर के अस्तित्व से पुनित हुआ पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी श्रीक्षेत्र आळंदी के इंद्रायणी नदी के किनारे पर स्नान करनेवाले सहस्त्रावधी वारकरी तथा दायी ओर वलय में दिखाया गया है, श्री ज्ञानेश्‍वर की समाधी मंदिर का कळस ! यह कळस हिलता है, इसकी अनुभूति लक्षावधी भक्तों ने प्राप्त की है । प्रत्येक व्यक्ति का कल्याण चिंतना, कार्य में भगवंत को देखना, धर्मपूर्वक गृहस्थाश्रम का पालन करना तथा भागवत धर्म का मार्ग सुकर करना ही वारकरियों का भक्तिमय जीवन है ! आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुर में संपन्न होनेवाली इस यात्रा में सम्मिलित होकर विठुराया से भेंट करें । यात्रा के साथ यही प्रार्थना है कि, प्रत्येक जीव की जीवन यात्रा भी भक्तिमय ब...