पाऊस अजुन किती दिवस आहे 2022

  1. मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे! 'या' काळात मुसळधार पाऊस झाल्यास तुंबई होणार
  2. monsoon update 2022 next 5 days maharashtra heavy rain alert to state this 16 districts give yellow alert
  3. Weather Alert : ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार
  4. प्रश्न पुणेकर किती दिवस निद्रावस्थेत राहणार हा आहे...
  5. MH Rain Update : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; कोकणात जोर वाढणार
  6. अजून किती दिवस चालणार पावसाचा तमाशा? पुढच्या 5 दिवसांचा अंदाज
  7. Monsoon 2022 Updates India Expected To See Normal Monsoon Rains, Could Boost Crop Output
  8. प्रश्न पुणेकर किती दिवस निद्रावस्थेत राहणार हा आहे...
  9. मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे! 'या' काळात मुसळधार पाऊस झाल्यास तुंबई होणार
  10. अजून किती दिवस चालणार पावसाचा तमाशा? पुढच्या 5 दिवसांचा अंदाज


Download: पाऊस अजुन किती दिवस आहे 2022
Size: 28.39 MB

मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे! 'या' काळात मुसळधार पाऊस झाल्यास तुंबई होणार

पावसाळा तोंडावर आला की मुंबईत नालेसफाई आणि नियोजनाची लगबग सुरु होते. ठिकठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी कामं वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी साचल्याचा घटना पाहायला मिळतात. त्यामुळे नालेसफाईवरून राजकारण चांगलंच तापतं. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीदरम्यान, नागरी संस्था आणि इतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र या व्यक्तिरिक्त मुंबई तुंबई होण्यास कारणीभूत ठरते ती समुद्राला येणारी भरती. या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडल्यास पाणी मुंबई शहरामध्ये साचून राहण्याची भीती असते. नालेसफाईसोबतच समुद्राच्या भरतीकडेही प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात २२ दिवस असे आहेत की, त्या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुसळधार पाऊस झाला तर तुंबई होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस मोठी भरती असणार आहे, असं आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या डेटावरून समोर आलं आहे. जून ते सप्टेंबर या कालावधील सर्वात मोठी भरती ४ जून आणि ३ जुलै रोजी असणार आहे. “उच्च भरतीच्या वेळी, प्रशासन सतर्क असेल कारण त्याच दिवशी मुसळधार पाऊस काही भागांमध्ये दीर्घकालीन पूरास कारणीभूत ठरतो. शहराच्या आम्ही संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना ड्रेनेज साफ करणे, रस्त्यांची दुरुस्ती, झाडांची छाटणी यासारखी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असं बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २०२१मध्ये मुंबईत १८ दिवस भर...

monsoon update 2022 next 5 days maharashtra heavy rain alert to state this 16 districts give yellow alert

मुंबई : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हवामान विभागाने राज्यातील 16 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिला आहे. कोकणात पुढील 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अहमदनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस असेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. (monsoon update 2022 next 5 days maharashtra heavy rain alert to state this 16 districts give yellow alert) तर दुसऱ्या बाजूला लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अलिबागेत दमदार पाऊस अलिबाग शहर आणि परीसरात पावसाने दमदार हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. अनेक दिवसापासून उकाडयाने हैराण झालेल्या नागरीकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतीच्या कामाला वेग येणार आहे. पावसामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Weather Alert : ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार

Weather Alert : ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार By February 18, 2022 10:42 AM 2022-02-18T10:42:24+5:30 2022-02-18T10:53:20+5:30 Weather Alert : पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे वाहू शकतात हवामान खात्यानुसार, 19 आणि 20 फेब्रुवारीला हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे वाहू शकतात. त्याचा वेग ताशी 25-35 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या काही भागात पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की, दक्षिण द्वीपकल्प आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या पंधरवड्यापासून संपूर्ण देशात किमान हवामान खात्याने गुरुवारी थंडीनंतर आता येत्या पंधरवड्यापासून संपूर्ण देशात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजात, IMD ने म्हटले आहे की, आठवड्यातील बहुतेक दिवस देशातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान देशातील बहुतांश भागात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

प्रश्न पुणेकर किती दिवस निद्रावस्थेत राहणार हा आहे...

Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… कुठवर चालणार आहे हे? या सगळ्याला जबाबदार कोण? की पुणेकर आता भविष्यात हे असंच सहन करत राहणार? दुर्घटना अनेक, प्रश्नही अनेक, पण ज्यांनी उत्तरं द्यायची ते टाळाटाळ करतायत. बळी पडत आहेत, त्रास सहन करत आहेत ते फक्त सामान्य पुणेकर. अगदी दोन दिवसांपूर्वीच २४ तास पडलेल्या पावसामुळे चेन्नई जलमय झाले. कमरेभर पाण्यातून ये-जा करणारे नागरिक, रस्त्यावर वाहत चाललेली वाहने हे दृश्य विदारक होतं. सप्टेंबरच्या मध्यावर बंगळूरुची हीच अवस्था होती. या सगळ्यात होणारी मनुष्यहानी, वित्तहानी आकलनाच्या पलीकडे आहे. असंच मानवनिर्मित संकट याहीपेक्षा भीषण स्वरूपात पुरांच्या रूपाने पुण्यात येऊ घातलंय. मुळातच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या मनपाचे अधिकारी, नगरसेवक आणि त्यांचे सल्लागार यांनी नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी लावलेले नवीन शोध म्हणजे या कळसाला दिलेला सोन्याचा मुलामाच म्हणावं लागेल. या सगळ्यांनी लावलेला सर्वात मोठा आणि क्रांतिकारी शोध म्हणजे नदीची रुंदी कमी केल्यावर पूरपातळी खाली जाईल. असो, यानिमित्ताने पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या फक्त मुख्य परिणामांचा परत एकदा थोडक्यात आढावा घेऊ या. १. मुळातच नदीकाठ सुधार प्रकल्पात नदीपात्रातच दोन्ही बाजूंना मोठमोठ्या भिंती बांधून नदीची रुंदी मोठ्या प्रमाणावर कमी करून नदीला एखाद्या कालव्याचे स्वरूप देण्यात येणार आहे. या भिंतींच्या बाहेरच्या नदीपात्रात प्रचंड भर घालून सुमारे १५४४ एकर जमीन कृत्रिमरीत्या व्यावसायिक उपयोगांसाठी तयार केली जाणार आहे. २. प्रकल्पाच्या अहवालातच असे स्पष्ट दिसत आहे की, या प्रकल्पामुळे मुठा नदीच्या पूरपातळीत ६ इंचांनी आणि मुळा नदीच्या...

MH Rain Update : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; कोकणात जोर वाढणार

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 8 ते 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये मुंबईसह उत्तर कोकणातील पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबत विदर्भात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यायत आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अजून किती दिवस चालणार पावसाचा तमाशा? पुढच्या 5 दिवसांचा अंदाज

मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या मान्सूनचा पाऊस ( Monsoon Rains) जोरदार कोसळत असून अनेक भागात पूरस्थिती ( Flood Situation) निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग ( Heavy rains) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोसळणारा पाऊस पुढचे चार ते पाच दिवस (4 to 5 days) असाच कोसळत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Severe weather warnings issued by IMD for Maharashtra for 22-26 Jul. Next 2,3 days Konkan Madhya Mah alerts issued. Pl see IMD updates regularly. महाराष्ट्रात पावसासाठी अनुकुल वातावरण असून पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी 22 ते 26 जुलै हे पाच दिवस जोरदार पावसाचे असतील, असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मुंबईलादेखील पावसानं झोडपून काढलं आहे. चिपळूणपणे पूर्ण शहर पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे. तर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येदेखील मान्सून जोरदार बरसतो आहे. अशा परिस्थितीत पुढील पाच दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात मान्सून बरसरणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. किनारपट्टी भागाला रेड अलर्ट समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या भागात पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सांगली, कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यत...

Monsoon 2022 Updates India Expected To See Normal Monsoon Rains, Could Boost Crop Output

IMD On Monsoon : यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणार मान्सून या वर्षी 29 मे रोजीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने जून महिन्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय यंदाच्या वर्षी किती पाऊस होईल याचाही अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मान्सून सामान्य असणार आहे. तर, दीर्घकाळासाठी 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, कोकण आणि गोव्यात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढील 2 ते 4 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 96 टक्के ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मे महिन्यात अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले. देशातील उर्वरित भागातही वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दर महिन्याला पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी मान्सूनबाबत अंदाज वर्तवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित महिन्यातील पावसाची स्थिती अधिक स्पष्ट होऊ शकते. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने मान्सूनबाबत नवीन अंदाज वर्तवताना जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकते असा अंदाज वर्तवला. जून महिन्यात मान्सून आधारीत कृषी क्षेत्रात सामान्याहून अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. स्कायमेटने काय वर्तवला होता अंदाज ? हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज एप्रिल महिन्यात जारी केला होता. यंदा मान्सून सामान्य...

प्रश्न पुणेकर किती दिवस निद्रावस्थेत राहणार हा आहे...

Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… कुठवर चालणार आहे हे? या सगळ्याला जबाबदार कोण? की पुणेकर आता भविष्यात हे असंच सहन करत राहणार? दुर्घटना अनेक, प्रश्नही अनेक, पण ज्यांनी उत्तरं द्यायची ते टाळाटाळ करतायत. बळी पडत आहेत, त्रास सहन करत आहेत ते फक्त सामान्य पुणेकर. अगदी दोन दिवसांपूर्वीच २४ तास पडलेल्या पावसामुळे चेन्नई जलमय झाले. कमरेभर पाण्यातून ये-जा करणारे नागरिक, रस्त्यावर वाहत चाललेली वाहने हे दृश्य विदारक होतं. सप्टेंबरच्या मध्यावर बंगळूरुची हीच अवस्था होती. या सगळ्यात होणारी मनुष्यहानी, वित्तहानी आकलनाच्या पलीकडे आहे. असंच मानवनिर्मित संकट याहीपेक्षा भीषण स्वरूपात पुरांच्या रूपाने पुण्यात येऊ घातलंय. मुळातच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या मनपाचे अधिकारी, नगरसेवक आणि त्यांचे सल्लागार यांनी नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी लावलेले नवीन शोध म्हणजे या कळसाला दिलेला सोन्याचा मुलामाच म्हणावं लागेल. या सगळ्यांनी लावलेला सर्वात मोठा आणि क्रांतिकारी शोध म्हणजे नदीची रुंदी कमी केल्यावर पूरपातळी खाली जाईल. असो, यानिमित्ताने पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या फक्त मुख्य परिणामांचा परत एकदा थोडक्यात आढावा घेऊ या. १. मुळातच नदीकाठ सुधार प्रकल्पात नदीपात्रातच दोन्ही बाजूंना मोठमोठ्या भिंती बांधून नदीची रुंदी मोठ्या प्रमाणावर कमी करून नदीला एखाद्या कालव्याचे स्वरूप देण्यात येणार आहे. या भिंतींच्या बाहेरच्या नदीपात्रात प्रचंड भर घालून सुमारे १५४४ एकर जमीन कृत्रिमरीत्या व्यावसायिक उपयोगांसाठी तयार केली जाणार आहे. २. प्रकल्पाच्या अहवालातच असे स्पष्ट दिसत आहे की, या प्रकल्पामुळे मुठा नदीच्या पूरपातळीत ६ इंचांनी आणि मुळा नदीच्या...

मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे! 'या' काळात मुसळधार पाऊस झाल्यास तुंबई होणार

पावसाळा तोंडावर आला की मुंबईत नालेसफाई आणि नियोजनाची लगबग सुरु होते. ठिकठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी कामं वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी साचल्याचा घटना पाहायला मिळतात. त्यामुळे नालेसफाईवरून राजकारण चांगलंच तापतं. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीदरम्यान, नागरी संस्था आणि इतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र या व्यक्तिरिक्त मुंबई तुंबई होण्यास कारणीभूत ठरते ती समुद्राला येणारी भरती. या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडल्यास पाणी मुंबई शहरामध्ये साचून राहण्याची भीती असते. नालेसफाईसोबतच समुद्राच्या भरतीकडेही प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात २२ दिवस असे आहेत की, त्या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुसळधार पाऊस झाला तर तुंबई होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस मोठी भरती असणार आहे, असं आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या डेटावरून समोर आलं आहे. जून ते सप्टेंबर या कालावधील सर्वात मोठी भरती ४ जून आणि ३ जुलै रोजी असणार आहे. “उच्च भरतीच्या वेळी, प्रशासन सतर्क असेल कारण त्याच दिवशी मुसळधार पाऊस काही भागांमध्ये दीर्घकालीन पूरास कारणीभूत ठरतो. शहराच्या आम्ही संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना ड्रेनेज साफ करणे, रस्त्यांची दुरुस्ती, झाडांची छाटणी यासारखी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असं बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २०२१मध्ये मुंबईत १८ दिवस भर...

अजून किती दिवस चालणार पावसाचा तमाशा? पुढच्या 5 दिवसांचा अंदाज

मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या मान्सूनचा पाऊस ( Monsoon Rains) जोरदार कोसळत असून अनेक भागात पूरस्थिती ( Flood Situation) निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग ( Heavy rains) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोसळणारा पाऊस पुढचे चार ते पाच दिवस (4 to 5 days) असाच कोसळत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Severe weather warnings issued by IMD for Maharashtra for 22-26 Jul. Next 2,3 days Konkan Madhya Mah alerts issued. Pl see IMD updates regularly. महाराष्ट्रात पावसासाठी अनुकुल वातावरण असून पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी 22 ते 26 जुलै हे पाच दिवस जोरदार पावसाचे असतील, असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मुंबईलादेखील पावसानं झोडपून काढलं आहे. चिपळूणपणे पूर्ण शहर पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे. तर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येदेखील मान्सून जोरदार बरसतो आहे. अशा परिस्थितीत पुढील पाच दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात मान्सून बरसरणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. किनारपट्टी भागाला रेड अलर्ट समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या भागात पुढचे चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सांगली, कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यत...