शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध राजर्षी शाहू महाराज 300 शब्द

  1. समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती
  2. सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास!
  3. राजश्री शाहू महाराज जीवन : कार्य 3000 ते 4000 शब्दांत निबंध ?
  4. शाहू महाराज
  5. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध


Download: शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध राजर्षी शाहू महाराज 300 शब्द
Size: 25.50 MB

समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती

Google, Kinemaster Editing, coronavirus, Modi, Nokari, Job, Sarkari Nokari, facebook, youtube, gmail, amazon, weather, hotmail, translate, google translate, instagram, traductor, fb, whatsapp web, clima, cricbuzz, google maps, yahoo, maps, netflix, yahoo mail, bbc news, whatsapp, speed test, google classroom, news, marathi news, linkedin, video, google docs, uol, ترجمة, y, google drive, 天気, météo, seo, tribal, Dogecoin, Bad Bunny tickets, Adam Toledo, Warriors, Chicago, UFO, LaMarcus Aldridge, महाराष्ट्रातील समाज सुधारक-राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) : राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अनेक राजांचा इतिहास अन्याय- अत्याचार व जुलमी राजवटीचा आहे. एकाधिकारशाहीचा, हुकूमशाहीचा आहे; परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराज मात्र याला अपवाद आहेत. हा राजा लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा आहे, हे "एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही' या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते. इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्श...

सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास!

• • Maharashtra • सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास! सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास! Chhatrapati Shahu Maharaj : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दलित समाजाच्या सामाजिक ( Social ), शैक्षणिक ( Educational ) प्रगतीसाठी लढा देत सामाजिक परिवर्तनाला (Social Change ) गती देण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj ) केले. फक्त 48 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शाहू महाराज यांनी कोल्हापूर ( Kolhapur ) संस्थानचे राजे म्हणून 28 वर्षे राज्यकारभार सांभाळला. Chhatrapati Shahu Maharaj : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दलित समाजाच्या सामाजिक ( Social ), शैक्षणिक ( Educational ) प्रगतीसाठी लढा देत सामाजिक परिवर्तनाला ( Social Change ) गती देण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी ( Chhatrapati Shahu Maharaj ) केले. फक्त 48 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शाहू महाराज यांनी कोल्हापूर ( Kolhapur ) संस्थानचे राजे म्हणून 28 वर्षे राज्यकारभार सांभाळला. महान अशा राजर्षी शाहू महाराज यांचा आज म्हणजेच 6 मे रोजी स्मृतीदिन आहे. शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या महान कार्याविषयी…. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. सर्वांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकरीमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे त्यांनी केले. शाहू महाराज हे वयाच्या 20 व्या वर्षी कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. शिक्षणाशिवाय मानवाची तसेच समाजाची प्रगती नाही हे ओळखून शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, बालवीर शाळा, डोंबारी मुलांची शा...

राजश्री शाहू महाराज जीवन : कार्य 3000 ते 4000 शब्दांत निबंध ?

"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते." शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले. आरक्षणाचे प्रणेते- मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अने...

शाहू महाराज

शाहू महाराज शाहू महाराजांचे छायाचित्र अधिकारकाळ अधिकारारोहण राज्यव्याप्ती राजधानी पूर्णनाव छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर मृत्यू पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) ' राजाराम ३ उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले वडील आबासाहेब घाटगे. ... . आई राधाबाई .. . पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य जय भवानी चलन शाहू भोसले ( छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी राजर्षी शाहू हे खरे मुख्य लेख: राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. कार्य [ ] शाहू महाराजांनी बहुजन समाजात [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली ‘ त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेश...

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध

shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh –मित्रांनो आज “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध”या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले .. एवढे सारे अनर्थ अविद्येने केले। महात्मा फुले भारतात स्त्रियांना व बहुजनसमाजाला शिक्षण घेण्याची बंदी होती. म्हणून ते अज्ञानाच्या अंधारात आंधळे होते. उलट ब्रिटिशांनी शिक्षण घेतले, ज्ञान मिळवले आणि त्या बळावर भारतावर अधिराज्य गाजवले हा इतिहास शिक्षणाचे व ज्ञानाचे सामर्थ्य दाखवतो. शिक्षणाने मनाचा विकास घडून येतो. अशिक्षित गुराख्याला गाई-म्हशी व चाऱ्याचे शेत यापलीकडे काहीच दिसत नाही. देश म्हणजे काय, राष्ट्रीय समस्या कोणत्या यातले त्याला काहीच कळत नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध गुलामगिरी, पारतंत्र्य व दारिद्रय यात तो सुख मानतो. सुशिक्षित माणसाच्या मनाचा विकास झाल्यामुळे तो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. तो समाजासाठी क्रांती करू शकतो. महात्मा फुले, आगरकर, महर्षी शिंदें, महर्षी कर्वे हे सारे समाजसुधारक सुशिक्षित होते. म्हणनच क्रांतीच्या दिशेने वाटचाल करू शकले. [shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh] लोकशाही, समाजवाद, मानवतावाद या मानवी मूल्यांच्या कल्पना शिक्षणाशिवाय समजणारच नाहीत. पण शिक्षण मिळताच या कल्पनांमुळे एक नवी जागृती निर्माण होते. shikshana shivay tarnopay nahi nibandh जेथे जेथे अन्याय आहे, विषमता आहे, पाशवी दडपशाही आहे तेथे न्याय, समता आणि स्वातंत्र्य निर्माण करायला माणूस लढा द्यायला सिद्ध होतो. शिक्षणामुळेच माणसाच्या मनात क्रां...