Speech on 15 august in marathi

  1. 15 august speech in marathi for school children's 2021
  2. 15 August speech in Marathi
  3. १५ ऑगस्ट मराठी भाषण
  4. Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास?15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे
  5. 15 ऑगस्ट
  6. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी
  7. 15 ऑगस्ट
  8. Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास?15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे
  9. 15 August speech in Marathi
  10. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी


Download: Speech on 15 august in marathi
Size: 70.35 MB

15 august speech in marathi for school children's 2021

नमस्कार मित्रांनो आज आपण 15 ऑगस्ट दिवस | 15 august speech in marathi या विषयी भाषण देणार आहोत . पंधरा ऑगस्ट हा देशातील महत्त्वाचा दिवस आहे. 150 वर्षे असलेला गुलामगिरीतून मुक्त तिचा हा दिवस आहे . 150 वर्षे जो लढा देशवासीयांनी दिला त्याच्यासाठी खूप कष्ट सोसले त्याचे मिळालेले फळ आहे. अनेक लोकांनी स्वतंत्र साठी आपल्या प्राणाची प्राणाची आहुती दिली होती आणि त्यांनी जन्मभर तुरुंगवास भोगला . कोणी कोणी त्यांची मुले तर कोणी त्यांची पती गमावला . हा दिवस देशवासीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस स्वातंत्र्याचा तसेच देशाच्या शक्तीचा प्रतीक आहे. या दिवशी आपल्या देशाचे सन्मानिय पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकत देशासाठी बलिदान दिले त्यांना मानवंदना देतात व त्यांच्या पराक्रमाची आठवण करतात . या दिवशी देशात उत्सव साजरा केला जातो शाळेमध्ये तसेच प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात झेंडा फडकवून हा 15 august in marathi उत्सव साजरा केला जातो . या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते . सर्व देशभर देशभक्तीपर गाणी लागलेले असतात . टीव्ही रेडिओ वरती देशावरती कार्यक्रम लागलेले असतात शाळा महाविद्यालय मध्ये सुद्धा देशभक्तीपर कार्यक्रम असतात . सर्वत्र या दिवशी सुट्टी असते सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण असते . या दिवशी मिठाई वाटली जाते तसेच उत्साहाचे व देश भक्तीचे वातावरण पूर्ण देशभर असते . महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाल गंगाधर टिळक जवाहरलाल नेहरू ,लाला लजपत राय ,सरदार वल्लभभाई पटेल असे व यांच्यासारखे अनेक लोकांनी तसेच नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले व स्वातंत्र्य संग्रामासाठी योगदान दिले. भगतसिंग, चंद्रशेखर आजाद ,खुदीराम बोस यासारखे क्रांतीकारांनि बलिदान दिले . हे मिळालेल स्वतंत्रता ...

15 August speech in Marathi

अनुक्रमणिका • 1 15 August speech in Marathi – • 1.1 भाषण – 15 th august speech in Marathi – • 1.1.1 15 August bhashan Marathi15 august speech in Marathi15 august bhashan Marathi • 2 Conclusion | निष्कर्ष 15 August speech in Marathi– भाषण – 15 th august speech in Marathi – नमस्कार इथे जमलेल्या आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय प्राचार्य, शिक्षक आणि मित्र मैत्रिणींनो. आज आपण भारताचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी इथे आपण जमलो आहे. भाषणाची सुरवात करण्याआधी सर्वाना स्वतंत्रदिनाच्या खूप खूप शुभेच्या देतो. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपण स्वतंत्र दिन का साजरा करतो ? भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून मुक्तता मिळाली. त्यामुळे भारत देश त्यावेळी पासून मोकळा श्वास घेऊ शकला. आपल्याला एक गोष्ट लक्ष्यात घेण्याची आवशक्यता आहे. ते म्हणजे भारताला सहजासहजी स्वतंत्र मिळालं नाही त्यासाठी भारतातील भरपूर स्वतंत्रसैनिकांनी लढा दिला. त्यामध्ये हे सुद्धा वाचा– सावित्रीबाई फुले यांच्या विषयी संपूर्ण भाषण मराठी मध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी वेळी फासावर जण सुद्धा योग्य मानलं. आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यआधी किती तरी वर्ष भारताबाहेर वास्तव्य केलं . तिथून सुभाषचन्द्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यसाठी भरपूर प्रयत्न केले . त्यासाठी किती तरी संकटाना त्यांना तोंड द्यावे लागले. अश्याच अनेक संकटावरती मत करत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य साठी मोलाची मदत त्यांनी केली. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकारी ला गोळ्या घालून स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरवात केली. अशेच अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अश्या प्रकारे...

१५ ऑगस्ट मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण आदरणीय गुरुजनवर्गास सादर प्रणाम ! मित्रांनो, जानेवरी महिन्यातली गोष्ट. २६जानेवारीचा झेंडावंदन' समारंभ संपला; नि आम्ही काही मित्र-मित्र शाळेच्याच पटांगणात खेळत बसलो. वाऱ्याच्या झोक्यानं झेंडा फडफडत होता. त्याच्या फडफडणाच्या आवाजानं आम्हा सर्वांचचं लक्ष तिकडं गेले. माना उंच करुन आम्ही झेंड्याकडे पाहू लागलो... इतक्यात !... हा झेंडा आपला स्वतंत्र भारताचा आहे भाऊ १९४७ साली हा मुक्त फडकला... त्याला आता ५९ वर्ष झाली. या झेंड्यांला चैनीची सवय नाही बरं ! हजारो घरात बारशाचे समारंभ होतातच की, पण... हा पेढे, बर्फी खायला कधी गेला नाही. पण हुतात्म्यांच्या श्राद्धाला जायचा... यानं कधी कंटाळा केला नाही. आलंना!... याच्याही डोळ्यात पाणी आलं त्यावेळी... पण... आपल्याकरता सगळं पाणी पृथ्वीला देऊन टाकणाऱ्या आकाशात जायचं होतं त्याला ! तो म्हणायचा... कुणाच्याही डोळ्यातलं पाणी नकोय मला अंगातून उसळणारं रक्त हवंय... आजही ! ' प्रश्नार्थक नजरेनं“ कोण बोलतंय ?...तू ? ' ' तू नाही मग कोण? आम्ही एकमेकांकडे पाह लागलो... तेवढ्यात !... ' अरे मुलांनो, शू...हॅलो !... मी बोलतोय; तुमच्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज! ... आम्ही स्वप्नात तर नाही ना !... याची खात्री पटवायला हाताला चिमटा काढून पाहिला. नाही खरंच प्रत्यक्ष राष्ट्रध्वज आमच्याशी बोलत होता. आम्ही घाबरुन पळू लागलो... “ अरे, पळू नका थांबा.! आज खूय वर्षांनी मला कुणाशीतरी बोलावं वाटतयं. नाहीतर माझ्यासाठी कुणाला वेळच नसतो ! मला सलामी देऊन तुम्ही निघून जाता आपापल्या उद्योगांना.नाहीतर चक्क फिरायला ! ' आम्ही ऐकतच राहिलो खरंच आहे की ! “ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस झालाय आजकाल !... अरे हे आपले राष्ट्रीय सण. या दिवशी इतर सणांप्रमाण...

Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास?15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे

• • India • Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास? 15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास? 15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे Independence Day Speech In Marathi 2022: भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास खूप संघर्षपूर्ण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्याच्या पायाभरणीत असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आहे. भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास? असे करा 15 ऑगस्टचे भाषण Independence Day Speech In Marathi 2022: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पारतंत्र्याच्या बेड्या तोडून स्वतंत्र झाला होता. या दिवशी देशातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. या स्वातंत्र्यासाठी अनेक शूर विरांनी बलिदान दिले. आजच्या या दिवसी त्या शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास खूप संघर्षपूर्ण आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भाषण केले आणि आता भारत स्वतंत्र झाला अशी घोषणा केली. त्यांचे हे भाषण ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ म्हणून ओळखले जाते. Also Read: • • • स्वातंत्र्याच्या भाषणात काय म्हणाले होते नेहरू? देशाचे पहिले पंतप्रदान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या पहिल्या भाषणात म्हणाले होते की, ‘आज आपण दुर्दैवाचे युग संपवत आहोत. भारत पुन्हा स्वतःचा शोध घेत आहे. आज आपण जो उत्सव साजरा करत आहोत, तो नवीन संधी खुल्या होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आणखी मोठे विजय आणि यश आपली वाट पाहत आहेत. ...

15 ऑगस्ट

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 15 August Speech in Marathi – 15 ऑगस्ट बद्दल भाषण | 15 August Speech in Marathi १५ आगॅस्ट (स्वातंत्र्य दिवस ) पुज्यनिय तिरंगा झेंडावंदन ह्या आजच्या कार्यक्रमाचे श्री. नितिन नाईक पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, कनकोर गावातील निमंत्रित पालक वर्ग व इतर पाहुणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग माझे विद्यार्थी मित्र, मित्रांनो मी आज तुमच्या समोर १५ ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान, अशिक्षित होता. त्याकाळी इंग्रज भारतात आले. हळूहळू व्यापार करू लागले. व देशावर आपला हक्क करून घेतला. इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती. भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे, त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पिक त्यांना द्यावे लागत. अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरूषांनी त्या काळी जन्म घेतले. जसे भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम-गिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काठ्या व मशाल घेवून मोर्चे काढत होते. त्या मोऱ्यात इंग्रजांना मदत करणारे, फितुर लोक बंदुकीने भारतीयांना ठार मारत असत. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्याकरिता शहीद झालेत. मित्रांनो एकदा अमृतसरच्या जालियनवाला बाग मध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचा एक क्रूर जनरल डायर याने अनेक नागरीकांना गोळीबाराचे आदेश देवून मध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आ...

स्वातंत्र्यदिन भाषण मराठी

15 august speech in marathi: 15 ऑगस्ट 1947 रोजी पारतंत्र्यात असलेल्या भारताला ब्रिटिश गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशामध्ये, देशांमधील सरकारी कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतला जातो. जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट मराठी भाषण 2022 देऊ इच्छित आहे किंवा तयारी करत आहे त्यांच्यासाठी आज आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिन भाषण मराठी भाषण घेऊन घेऊन आलो आहोत. 15 august bhashan Marathi याबद्दल पहिले भाषण हे दहा ओळी चे आहे जे की वर्ग एक ते चार पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी असणार आहे. आणि दुसरे भाषण येईल सविस्तरपणे देण्यात आले आहे. 15 august short speech in marathi for school. हे भाषण वर्ग 5,6,7,8,9,10 साठी उपयोगी असणार आहे. आणि भाषणाच्या सर्वात शेवटी 15 August speech in Marathi PDF download चा पण पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर तुम्ही क्लिक करून PDF तुम्ही मिळवु शकता तर चला मग बघूया स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi. • सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो. • सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा.माझे नाव ___आहे. मी वर्ग ___ विद्यार्थी चा विद्यार्थी आहे. • आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वतंत्र दिन. म्हणजे म्हणजे एक सोनेरी पहाट. • 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा सौभाग्याचा व आनंदाचा दिवस आहे . • 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून व तावडीतून भारत स्वतंत्र झाला. • 2022 यावर्षीच्या 75...

15 ऑगस्ट

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 15 August Speech in Marathi – 15 ऑगस्ट बद्दल भाषण | 15 August Speech in Marathi १५ आगॅस्ट (स्वातंत्र्य दिवस ) पुज्यनिय तिरंगा झेंडावंदन ह्या आजच्या कार्यक्रमाचे श्री. नितिन नाईक पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, कनकोर गावातील निमंत्रित पालक वर्ग व इतर पाहुणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग माझे विद्यार्थी मित्र, मित्रांनो मी आज तुमच्या समोर १५ ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान, अशिक्षित होता. त्याकाळी इंग्रज भारतात आले. हळूहळू व्यापार करू लागले. व देशावर आपला हक्क करून घेतला. इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती. भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे, त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पिक त्यांना द्यावे लागत. अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरूषांनी त्या काळी जन्म घेतले. जसे भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम-गिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काठ्या व मशाल घेवून मोर्चे काढत होते. त्या मोऱ्यात इंग्रजांना मदत करणारे, फितुर लोक बंदुकीने भारतीयांना ठार मारत असत. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्याकरिता शहीद झालेत. मित्रांनो एकदा अमृतसरच्या जालियनवाला बाग मध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचा एक क्रूर जनरल डायर याने अनेक नागरीकांना गोळीबाराचे आदेश देवून मध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आ...

Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास?15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे

• • India • Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास? 15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे Independence Day Speech In Marathi 2022: भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास? 15 ऑगस्टच्या भाषणासाठी मुद्दे Independence Day Speech In Marathi 2022: भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास खूप संघर्षपूर्ण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्याच्या पायाभरणीत असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आहे. भारताला कसे मिळाले स्वातंत्र्य? काय आहे इतिहास? असे करा 15 ऑगस्टचे भाषण Independence Day Speech In Marathi 2022: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पारतंत्र्याच्या बेड्या तोडून स्वतंत्र झाला होता. या दिवशी देशातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. या स्वातंत्र्यासाठी अनेक शूर विरांनी बलिदान दिले. आजच्या या दिवसी त्या शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास खूप संघर्षपूर्ण आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भाषण केले आणि आता भारत स्वतंत्र झाला अशी घोषणा केली. त्यांचे हे भाषण ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ म्हणून ओळखले जाते. Also Read: • • • स्वातंत्र्याच्या भाषणात काय म्हणाले होते नेहरू? देशाचे पहिले पंतप्रदान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या पहिल्या भाषणात म्हणाले होते की, ‘आज आपण दुर्दैवाचे युग संपवत आहोत. भारत पुन्हा स्वतःचा शोध घेत आहे. आज आपण जो उत्सव साजरा करत आहोत, तो नवीन संधी खुल्या होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आणखी मोठे विजय आणि यश आपली वाट पाहत आहेत. ...

15 August speech in Marathi

अनुक्रमणिका • 1 15 August speech in Marathi – • 1.1 भाषण – 15 th august speech in Marathi – • 1.1.1 15 August bhashan Marathi15 august speech in Marathi15 august bhashan Marathi • 2 Conclusion | निष्कर्ष 15 August speech in Marathi– भाषण – 15 th august speech in Marathi – नमस्कार इथे जमलेल्या आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय प्राचार्य, शिक्षक आणि मित्र मैत्रिणींनो. आज आपण भारताचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी इथे आपण जमलो आहे. भाषणाची सुरवात करण्याआधी सर्वाना स्वतंत्रदिनाच्या खूप खूप शुभेच्या देतो. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपण स्वतंत्र दिन का साजरा करतो ? भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून मुक्तता मिळाली. त्यामुळे भारत देश त्यावेळी पासून मोकळा श्वास घेऊ शकला. आपल्याला एक गोष्ट लक्ष्यात घेण्याची आवशक्यता आहे. ते म्हणजे भारताला सहजासहजी स्वतंत्र मिळालं नाही त्यासाठी भारतातील भरपूर स्वतंत्रसैनिकांनी लढा दिला. त्यामध्ये हे सुद्धा वाचा– सावित्रीबाई फुले यांच्या विषयी संपूर्ण भाषण मराठी मध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी वेळी फासावर जण सुद्धा योग्य मानलं. आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यआधी किती तरी वर्ष भारताबाहेर वास्तव्य केलं . तिथून सुभाषचन्द्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यसाठी भरपूर प्रयत्न केले . त्यासाठी किती तरी संकटाना त्यांना तोंड द्यावे लागले. अश्याच अनेक संकटावरती मत करत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य साठी मोलाची मदत त्यांनी केली. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकारी ला गोळ्या घालून स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरवात केली. अशेच अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अश्या प्रकारे...

स्वातंत्र्यदिन भाषण मराठी

15 august speech in marathi: 15 ऑगस्ट 1947 रोजी पारतंत्र्यात असलेल्या भारताला ब्रिटिश गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशामध्ये, देशांमधील सरकारी कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतला जातो. जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट मराठी भाषण 2022 देऊ इच्छित आहे किंवा तयारी करत आहे त्यांच्यासाठी आज आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिन भाषण मराठी भाषण घेऊन घेऊन आलो आहोत. 15 august bhashan Marathi याबद्दल पहिले भाषण हे दहा ओळी चे आहे जे की वर्ग एक ते चार पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी असणार आहे. आणि दुसरे भाषण येईल सविस्तरपणे देण्यात आले आहे. 15 august short speech in marathi for school. हे भाषण वर्ग 5,6,7,8,9,10 साठी उपयोगी असणार आहे. आणि भाषणाच्या सर्वात शेवटी 15 August speech in Marathi PDF download चा पण पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर तुम्ही क्लिक करून PDF तुम्ही मिळवु शकता तर चला मग बघूया स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi. • सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो. • सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा.माझे नाव ___आहे. मी वर्ग ___ विद्यार्थी चा विद्यार्थी आहे. • आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वतंत्र दिन. म्हणजे म्हणजे एक सोनेरी पहाट. • 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा सौभाग्याचा व आनंदाचा दिवस आहे . • 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून व तावडीतून भारत स्वतंत्र झाला. • 2022 यावर्षीच्या 75...