उरण औष्णिक विद्युत केंद्र

  1. महाराष्ट्र : ऊर्जानिर्मिती
  2. सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे
  3. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?
  4. उरण वायु विद्युत केंद्रातील दुर्घटनेतील आणखी एका कामगारांचा मूत्यू: संतप्त ग्रामस्थांची गेटवर धडक!
  5. महाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्प


Download: उरण औष्णिक विद्युत केंद्र
Size: 40.14 MB

महाराष्ट्र : ऊर्जानिर्मिती

मुंबई शहरास पाणी पुरविणारे ७ तलाव : मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा, वैतरणा नाशिक शहरास पाणीपुरवठा : गंगापूर धरण (गोदावरी) भीरा-अवजल प्रकल्पास पाणीपुरवठा : मुळशी धरण (पुणे) जायकवाडी धरण प्रकल्पास 'जपान' या देशाचे सहकार्य लाभले आहे. बाभळी बंधारा : गोदावरी नदीवरील बाभळी (जि. नांदेड) बंधाऱ्यातील पाणी वापरावरून महाराष्ट्र व तेलगणा या राज्यात वाद. जिगाव सिंचन प्रकल्प : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प. २००८ मध्ये बांधकाम सुरू. अद्याप अपूर्ण. गोसीखुर्द प्रकल्प (इंदिरासागर जलाशय) : राष्ट्रीय सिंचन प्रकल्प. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर. २२ एप्रिल १९८८ ला सुरुवात. अद्याप अपूर्ण. मेंढेगिरी समिती, वडनेरे समिती यांची प्रकल्पाच्या निकृष्ट कामावर टीका. इंडिया बुल्स : अमरावती जिल्ह्यातील खासगी वीजनिर्मिती प्रकल्प. या प्रकल्पास पाणीपुरवठ्यावरून वाद. कोयना लेक टॅपिंग-२ यशस्वी : २५ एप्रिल २०१२ रोजी सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पातील शिवसागर जलाशयात लेक टॅपिंगचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला. लेक टॅपिंगचे मुख्य अभियंता : दीपक मोडक . १३ मार्च १९९९ : कोयना धरणात लेक टॅपिंगचा पहिला टप्पा यशस्वी. लेक टॅपिंग हे नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर धरणात (वैतरणा नदी) लेक टॅपिंगचा प्रयोग यशस्वी झाला. वीज वितरण धोरण : ज्या घटकराज्यांत वीजनिर्मिती केंद्र आहे, त्या राज्याला तेथील एकूण वीजनिर्मितीपैकी १२ टक्के वीज विनामूल्य दिली जाते. आधुनिक काळात वीजनिर्मिती केंद्रापासून गळती न होता सुमारे ८०० किमी अंतरापर्यंत वीजेचे वहन सहज शक्य होते. त्यापेक्षा अधिक अंतरावर वीज वाहून नेताना वीजगळती होते. महाराष्ट्रातील वीजेचा वापर (उतरता क्रम) : १...

सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे

ठळक मुद्दे यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते. पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. महानिर्मितीमध्ये क्रमांक एकचे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक आहे. सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र मध्यप्रदेश (प्रथम-१००.०४ भारांक), एन.टी.पी.सी., तालचर ओरिसा (द्वितीय-९८.५२ भारांक), रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश (तृतीय -९७.८२ भारांक) तर महानिर्मिती पारस वीज केंद्र (९६.९३ भारांक) असा क्रम आहे. सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्र कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो. पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. पारस वीज केंद्राला वेकोलि, महानदी कोल फिल्ड्स आणि एस.ई.सी.एल. च्या खाणींतून कोळसा पुरवठा करण्यात येतो. विविध तांत्रिक समस्यांवर वेळेत मात करून येथील कुशल मनुष्यबळाने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा/कौशल्याचा परिचय दिला आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त) संतोष अंबेरकर, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाने मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. संचालक पाच सूत्री कार्यक्रमा अंतर्गत कमी कोळसा वापर, झिरो कोल डेमरेज, परिसरातील वातावरण सु...

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?

• औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र शिवाय अणु ऊर्जा केंद्रात आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विदयुत केंद्र या दोन विद्युत केंद्रांत उष्णता ऊर्जा वापरली जाते. • अणू ऊर्जा केंद्रात युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखे अणु वापरले जातात. या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन केले जाते. यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. • नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जाते. • सौर औष्णिक विद्युत केंद्रातही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून परावर्तक व शोषकांच्या साहाय्याने उष्णता निर्माण करून त्यापासून पाण्याची वाफ केली जाते. या वाफेवर टर्बाइन व टर्बाइनवर जनित्र चालवून सौर औष्णिक ऊर्जानिर्मिती केली जाते.

उरण वायु विद्युत केंद्रातील दुर्घटनेतील आणखी एका कामगारांचा मूत्यू: संतप्त ग्रामस्थांची गेटवर धडक!

उरण दि १०( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित ( वायु विद्युत केंद्र) उरण या प्रकल्पात रविवारी ( दि९) घडलेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत प्रकल्पातील बाँयलर प्रमुख प्रभारी विवेक धुमाळे यांचा जागीच मृत्यू झाला होता.तर प्रकल्पातील दुर्घटनेत गंभीर रित्या जखमी झालेले कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील यांचा उपचारादरम्यान सोमवारी ( दि १०) सकाळी मृत्यू झाला आहे.सदरची दुर्घटना रविवारी सुट्टीच्या दिवशी घडली, नाहीतर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती असे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी आणि ५० लाख रुपये भरपाई मिळावी यासाठी संतप्त ग्रामस्थांनी गेटवर धडक दिली आहे वायु विद्युत केंद्र ( वेस्ट हिट रिकव्हरी प्लांट) उरण मध्ये गॅस टर्बाईन-८ हे युनिट १२० मेगावाट लोडसह सेवेत असताना रविवारी ( दि९) दु १२:३० वाजता अचानक त्यात तांत्रिक दोष उदभवून उच्च दाबाच्या बूस्टर पंपामधून गळती झाली.सदर प्रसंगी तिथे नजीक नियमित तपासणीसाठी कार्यरत असलेले बॉयलर प्रमुख प्रभारी- विवेक धुमाळे, बॉयलर तंत्रज्ञ- के.के. पाटील आणि कंत्राटी मदतनीस- विष्णू यशवंत पाटील हे तिघेही दुर्दैवाने या आकस्मिक अपघातात उच्च दाबाच्या वाफेमुळे या अपघातात गंभीररीत्या भाजले गेले.जखमींना तातडीने राष्ट्रीय बर्न सेंटर, ऐरोली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींपैकी विवेक धुमाळे यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर सध्यस्थितीत वरिष्ठ डॉक्टरांमार्फत आय.सी.यु मध्ये तातडीने उपचार सुरू असताना कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील यांचा सोमवारी ( दि१०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तसेच कुंदन कमळावर प...

महाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्प

चंद्रपूर येथील वीजनिर्मिती प्रकल्प महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या १५ टक्के निर्मिती महाराष्ट्रात होते.परंतु तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने गेली काही वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात वीजनिर्मिती ही वेगवेगळ्या मार्गाने केली जाते त्यात प्रामुख्याने ऊर्जानिर्मितीसाठी दगडी कोळसा खनिज तेल व नैसर्गिक वायू जलविद्युत याचा वापर केला जातो वीजनिर्मिती करता वापरली जातात हे टर्बाइन्स फिरवण्यास करिता ज्या ऊर्जेचा वापर केला जातो त्यानुसार औष्णिक विद्युत जलविद्युत अनुविद्युत नैसर्गिक वायू विद्युत असे प्रकार पडतात. सद्य वीजनिर्मिती प्रकल्प [ ] क्रमांक प्रकल्प क्षमता (मेगावॅट मध्ये) प्रकार १ चंद्रपूर २३४० औष्णिक २ भुसावळ ४७८ औष्णिक ३ खापरखेडा ८४० औष्णिक ४ कोराडी १०८० औष्णिक ५ नाशिक ९१० औष्णिक ६ पारस ५८ औष्णिक ७ परळी ६९० औष्णिक ८ पोफळी १९६० जलविद्युत ९ उरण ८५२ औष्णिक (नॅप्था) एकूण ९२०८ या प्रकल्पांखेरीज टाटा पॉवर ही कंपनी जलविद्युत प्रकल्पाद्वारे स्वतंत्र वीजनिर्मिती करत आहे ज्याचा पुरवठा प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्प [ ] क्रमांक प्रकल्प क्षमता (मेगावॅट मध्ये) प्रकार वेळापत्रक १ चंद्रपूर १००० औष्णिक मार्च २०१२ २ भुसावळ १००० औष्णिक डिसेंबर २०१० ३ खापरखेडा ५०० औष्णिक जुन २०१० ४ कोराडी १९८० औष्णिक जुन २०१४ ५ नाशिक (प्रस्ताव नाही) औष्णिक ६ पारस २५० औष्णिक जुन २००९ ७ परळी २५० औष्णिक ८ पोफळी (प्रस्ताव नाही) जलविद्युत ९ उरण (प्रस्ताव नाही) औष्णिक (नॅप्था) एकूण ४९८० या तक्त्यात पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्रात जुन २०१४ पर्यंत साधारणपणे १४,००० मेगावॅट इतकी वीज उपलब्ध असेल...