वाचाल तर वाचाल निबंध

  1. वाचाल तर वाचाल ! निबंध मराठी
  2. माणसा माणसा कधी होशील माणूस? मराठी निबंध
  3. वाचाल तर वाचाल निबंध मराठी 2023
  4. पुस्तके वाचण्याचे फायदे निबंध मराठी
  5. मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध
  6. वाचाल तर वाचाल निबंध मराठी
  7. Marathi Essay Vachal Tar Vachal


Download: वाचाल तर वाचाल निबंध
Size: 13.11 MB

वाचाल तर वाचाल ! निबंध मराठी

' असा धरी छंद । जाई तुटोनिया भवबंध । ' आपल्या संतमहात्म्यांची ही शिकवण आहे . माणसाला कुठला ना कुठला तरी छंद हा हवाच ! कारण त्यामुळे त्याला रोजच्या चाकोरीबद्ध जगण्याचा कंटाळा येत नाही . छंद नाना प्रकारचे असतात . काही छंद खूपखर्चिक असतात , तर काही जणांचे छंद हे इतरांना त्रासदायक ठरतात . ' राजा केळकर म्युझियम ' उभारणाऱ्या केळकरांना नाना गोष्टींचा संग्रह करण्याचा छंद होता , त्यांतून ' राजा केळकर संग्रहालय ' ही फार मोठी राष्ट्रीय संपत्ती निर्माण झाली . अभिनेते चंद्रकांत मांढरे आपल्या फावल्या वेळात संदर निसर्गचित्रे काढत . आज त्यांच्या या छंदातून देशाला एक रम्य ' आर्ट गॅलरी ' उपलब्ध झाली . ' वाचन ' हा असाच एक उपयुक्त छंद आहे . पण या छंदाची ओळख अगदी लहानपणीच व्हायला हवी . एकदा भाषेतील अक्षरांची ओळख झाली की माणसाला वाचायला येऊ लागते . मला आठवतेय , जेव्हा आपल्याला प्रथम वाचायला येते , तेव्हा आपल्याला किती विलक्षण आनंद होतो ! मग दिसतील ते शब्द आपण वाचू लागतो . रस्त्यावरच्या पाट्या , पुडी म्हणून आलेले कागद सगळे आपल्या नजरेखालून जातात . वाचनाचा छंद आपल्याला लागायला कुणीतरी कारणीभूत होत असते . कधी आपली आई आपला हा छंद जोपासत असते , तर कधी आजी निमित्त होते . एखादे शिक्षक त्या बालवयात वाचनाचे वेड आपल्याला लावतात आणि मग आपण वाचतच राहतो . ज्ञान हे अगाध आहे . त्याला एक जन्म पुरणार कसा ! मग वाचक आपली आपली आवड ठरवतो . त्या प्रकारचे जास्तीत जास्त वाचन करतो . वाचनाने ज्ञानप्राप्ती होते आणि मनोरंजनही होते . वाचन माणसाला मोठे करते . त्याचे मन विशाल करते . वाचताना आधी व्याधींचा विसर पडतो . आपण एका वेगळ्याच जगात जातो . मग तो ' हॅरी पॉटर ' असला तर आपण त्याच्याबरोबर अद्भुत जगात शिरतो . ' गोट्या ' असला...

माणसा माणसा कधी होशील माणूस? मराठी निबंध

माणसा माणसा कधी होशील माणूस? आज माणसातला माणूस हरवला आहे ! खराखुरा मानव अस्तंगत झाला आहे. आता उरला आहे फक्त मानवरूपी दानव. आजच्या युगात पावलोपावली आपल्याला मानवाच्या क्रूरतेचा प्रत्यय येतो. आजारी माणूस केवढ्या आशेने आपल्यावर उपचार करून घेत असतो. पण काही वेळा चुकीच्या उपचारांमुळे व अक्षम्य हलगर्जीपणामुळे माणूस मृत्युमुखी पडतो. नेत्रदोष दूर व्हावा म्हणून माणूस नेत्रोपचार करून घेतो; पण काही वेळा औषधातील भेसळ आणि शल्यक्रियेतील हलगर्जीपणा यांमुळे त्याला कायमचे अंधत्व येते. ही भेसळ कोण करतो? अर्थात मानवात दडलेला दानव करतो. प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाचा विचार करणे, ही झाली माणुसकी. पण आजच्या प्रगत काळातही माणसाची कृती अनेकदा दानवाला लाजवणारी असते. स्वतःला मूल व्हावे, म्हणून अनेक निष्पाप बालकांचा बळी देणारे नरराक्षस आजच्या या विज्ञानयुगातही स्वतःला माणूस म्हणवून कसे घेतात? आपण माणूस असतानाही दुसऱयाला गुलामासारखे राबवणारे जमीनदार, सावकार हे खरोखरीचे माणसाचे शत्रू हेत. सत्तास्पर्धेच्या लोभापायी अण्वस्त्रासारख्या भयंकर अस्त्रांची निर्मिती करणारी व लक्षावधी निरपराध लोकांचा क्षणार्धात संहार करणारी ही बड्या राष्ट्रांतील राक्षसी वृत्तीची माणसे सारासार विचार व त्याबरोबर स्वतःमधील माणूसही हरवून बसली आहेत. म्हणून या प्रगत माणसांच्या जगात माणुसकीचा फार मोठा दुष्काळ पडला असावा. अनेकदा माणूस दुसऱ्यास उपदेश करतो; पण स्वतः: तसे आचरण करीत नाही. असा माणूस लोकसेवा कसा करू शकणार? सर्व भेदभाव विसरून माणुसक स्वीकारली तरच मानवधर्माचा विजय होईल.

वाचाल तर वाचाल निबंध मराठी 2023

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण वाचाल तर वाचाल निबंध म्हणजेच Vachal Tar Vachal Marathi Nibandh ह्या बद्दल जाणून घेणार आहोत . हा वाचाल तर वाचाल निबंध म्हणजेच vachal tar vachal essay in marathi language तुम्हाला येथे १०० , ३०० आणि ५०० शब्दात वाचायला मिळेल . ह्यच्या साहयाने तुम्ही हा निबंध अभ्यासात आणि परीक्षेत सहज लिहू शकाल . Table of Contents • • • • • वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachal Tar Vachal Essay In Marathi Language In 100 , 300 And 500 Words वाचाल तर वाचाल निबंध 100 शब्दात | Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 100 Words खरच वाचनाचा महिमा अगाध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल. वाचन हे ज्ञान मनोरंजन व संस्कार देणारे प्रभावी माध्यम आहे वाचन केल्यामुळे आपण रोजच्या जीवनात कसे वागायला हवे याचे ज्ञान आपल्याला होते वाचता येणाऱ्या प्रत्येकाला पुस्तके वर्तमानपत्रे मासिके तसेच आधुनिक युगातील आंतरजाला मुळे हव्या त्या विषयावरील माहिती क्षणात मिळवता येऊ शकते आपले ज्ञान एकाग्रता वाढते. वाचनामुळे रोजच्या तणावपूर्ण जीवनातून घटकाभर करमणूक होते. शिवाय आपल्या कल्पनाशक्तीला ही चालना मिळते . आपल्यात अधिक संवेदनशीलता निर्माण होते . थोरामोठ्यांची चरित्रे त्यांचे आयुष्य त्यांचे संघर्ष आपल्याला प्रेरणा देतात . येणार्‍या परिस्थितीला तोंड देऊन सकारात्मक विचार करण्याचे बळ मिळते. आपला वेळ आनंदात जातो . काही तरी नवीन शिकण्याचा समजून घेण्याचा आनंद मिळतो . मोकळा वेळ सत्कारणी लागतो. प्रकट वाचन केल्याने उच्चारण स्पष्ट शुद्ध व खणखणीत होतात. पुष्कळ वाचन करणारा विद्यार्थी विद्यार्थीमंडळात प्रिय असतो .. सहलीत मोकळ्या तासाला त्याचे कथाकथन रंगत आणते आणि नकळत उत्तम लेखक बनण्याची शक्...

पुस्तके वाचण्याचे फायदे निबंध मराठी

वाचनाचे महत्व मराठी निबंध | Vachanache Mahatva Marathi Nibandh | पुस्तके वाचण्याचे फायदे काय आहेत? | वाचनाचे महत्व | निबंध मराठी | वाचनाचे फायदे | पुस्तकांशी मैत्री करण्याचे | फायदे तुमच्या शब्दांत लिहा | पुस्तकाचे महत्व | वाचन म्हणजे काय | [वाचनाचे महत्व] वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Importance of Reading Essay in Marathi | वाचनाचे महत्व – मराठी निबंध । vachanache fayde nibandh marathi | Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • पुस्तके वाचण्याचे फायदे निबंध मराठी – importance of reading books essay in marathi मित्रांनो पुस्तक म्हंटल कि आपल्याला झोप यायला लागते .आणि ते सहाजिकच आहे कारण लहानपणापासून आपण काय शिकलो sin ,&cos पायथगोरसचे प्रमेय ,भूमितीचे सिद्धानत ज्यांच्या आपल्या आयुष्यात काहीच उपयोग झाला नाही आणि यापुढेही होईल आसे वाटत नाही . तशे तर पुस्तके वाचण्याचे फायदे खूप आहेत आणि ते सर्वच सांगणे शक्य नाही त्यातील त्यातील महत्वाच्या फायद्यांविषयी मी माहिती देणार आहे . पुस्तके वाचण्याचे फायदे निबंध मराठी 1. स्ट्रेस कमी होतो पुस्तक वाचल्याने स्ट्रेस कमी होतो .आजकालच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये आपन जगायच विसरून गेलो आहोत .यामुळे लोक खुप तणावात जगत आहेत यामुळेच भांडण होणे ,व्यसन करणे ,डीाप्रेशन ,व शेवटचे पाऊल म्हणजे आत्महत्या करणे . पण गोष्टी तुम्ही अनुभवली आहे का ?जे लीक पुस्तक वाचतात ते शांत व रिलॅक्स आसतात कारण पुस्तक वाचल्याने स्ट्रेस कमी होतो. ज्याने हार्ट अटॅक चे चांसेस खूप प्रमाणात कमी होतात. 2. शब्द संग्रहामध्ये वाढ होते मित्रांनो पुस्तक वाचल्याने आपल्याला बऱ्याचश्या नवनवीन शब्दांची ओळख होते .जे आपण कधी वाचलेले नसतात आणि ऐकलेले सुद्धा नसतात .यामुळेआपला शब्द...

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध Mi Mobile Boltoy Marathi Nibandh. मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध आजच्या भागामध्ये पाहणार आहोत मोबाईल ही आपल्यासाठी एक पर्वणी दिलेले आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाच्या सहाय्याने मोबाईल मुळे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी घेणं खूप महत्त्वाचं ठरलं गेलेला आहे ऑनलाइन मुळे महत्त्वाचा विषय सर्व घटना माणसाला चुटकीसरशी एका क्षणात मिळत असतात मोबाईल बोलतोय हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे मोबाईल मुळे मानवाच्या जीवनामध्ये खूप बदल घडून आलेले आहेत. मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | Mi Mobile Boltoy Marathi Nibandh. मोबाईल मुळे मानवाच्या जीवनामध्ये बदल तर घडलेले आहेत पण जीवनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने विकासात्मक एक विकसनशील प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोबाईल ने बदल केलेले आहेत. मोबाईल मध्ये घटना सत्य घटना क्षणात बातम्यांचा साठा क्षणात मोबाईल मुळे मानवा जवळ पोचला गेल्यामुळे इंटरनेटच्या साह्याने त्यामुळे मोबाईल हे प्रत्येकासाठी एक सणाचे अनेक जबाबदारीची साधन झालेला आहे मोबाईल मुळे ज्या घटना सत्य घटना लवकरात लवकर पोहोचण्याचं घटनांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचण्याचे का मोबाईल करत असतो जीवनामध्ये घटनात्मक बदल आणि जीवनाची वाटचाल कोणत्या पद्धत यांनी कशी करावी याबाबत आपल्याला मोबाईल मुळे साधनांमुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडविण्याचे काम हे मोबाईल करत असतो. त्यामुळे सत्य घटना आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा का मोबाईल करत असतो मोबाईल मध्ये शेती विकायची जी अडचणी आहेत त्या क्षणात सुटले गेलेला आहेत त्याचबरोबर विहिरीवरील मोटर हे बदल बंद करण्यासाठी चालू करण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर ते आहे मोबाईल तंत्रज्ञानामुळे कोणकोणते कीड रोग पडतात त्यावर ते कोणते औषध कधी भर...

वाचाल तर वाचाल निबंध मराठी

Share Tweet Share Share Email वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachal Tar Vachal Marathi Nibandh नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचाल तर वाचाल मराठी निबंध बघणार आहोत. निरक्षरता हा आपल्या देशाला लागलेला एक मोठा कलंक आहे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा देशातील साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी होते. हळूहळू हे प्रमाण वाढत असले तरीही ते पुरेसे नाही. निरक्षरता कमी करण्यासाठी आपण वेळोवेळी अनेक प्रकल्प/योजना आंखल्या आहेत. त्याचे दृश्य परिणाम मात्र अजून जाणवत नाही. आज फक्त ६५% भारतीयांनाच अक्षर ओळख आहे. आपल्या देशातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात वसलेली आहे. त्यांच्यात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होते. विद्या हे सवश्रेष्ठ धन आहे. विद्येमुळे विनय, विनयामुळे योग्यता आणि योग्यतेमुळे यश मिळते. निरक्षर माणूस अज्ञानी रहातो व जीवनातील अनेक सुखांना मुकतो. तो रोजचे वर्तमानपत्र, चांगली पुस्तके, एवढेच काय पण पत्रही वाचू शकत नाही. त्यांची इतरांकडून फसवणूक होते. विकास होते नाही. सरकारनेत्यांना उपलब्ध करुन दिलेल्या सोयी, योजना, सुधारणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशिक्षितपणा मुळे अंधश्रद्धा वाढतात. याउलट शिक्षणमुळे संपूर्ण जगाशी संपर्क साधता येतो. ज्ञान मिळवून मनुष्य प्रगती करतो. त्याच्या व्यक्तिमत्वास झळाळी येते. शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. तो चांगल्या व वाईटाची निवड करु शकतो. सुसंस्कृत माणसाजवळ योग्य विचारक्षमता व निर्णयक्षमता असतो. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे शिक्षणही अत्यावश्यक आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. देशाच्या सत्तेची जबाबदारी घेणारा नेता जनता मतदान करुन निवडते. पण मतदार जर शिक्षित अस...

Marathi Essay Vachal Tar Vachal

Marathi Essay Vachal Tar Vachal – आज जागतिक जीवनमान खूपच गतिमान झालेले आहे सर्वांसाठी स्वतःचा खांब हे खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी वेळ कमी पडतो आहे म्हणूनच काय किलो साहित्याला पारखे झालेले आहेत प्रत्येकाजवळ आलो वाचायला वेळ नाही आहे मोजकी माणसं वाचत असताना दिसतात ज्यांच्याकडे वेळ आहे ते सुद्धा वाचण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत वाचतांना कंटाळा येतो डोकं दुखतय अशिकाना लोक समोर आणतात पुस्तकांमधून न्याय मिळतो परंतु आजकालच्या परिस्थितीमध्ये ज्ञान किंवा मनोरंजन करण्यासाठी पुस्तकांना अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत जसे की टी व्ही आहे, संगणक आहे, चित्रपट गृह आहेत, हॉटेल्स आहेत, पब्ज आहेत, मोबाईल आहे लॅपटॉप आहे. या सर्वांमुळे आपलं मनोरंजन नक्कीच होतं मात्र ज्ञान फार कमी मिळतो वरील माध्यमांनी पुस्तकांचे जागा नक्कीच घेतली आहे परंतु असंही म्हटलं जातं की हल्ली वाचन संस्कृती उरली नाही. चित्रपट पाहणे आहे इंटरनेट कॅफेवर गर्दी करणे आहे म्हणजेच वाचनालय अपेक्षा आपण ह्या सर्व करमणुकीच्या ठिकाणी आपण गर्दी करत असतो ऐन परीक्षेच्या काळामध्ये टीव्हीवर क्रिकेट असेल किंवा तासन्तास टीव्ही वरील चित्रपट पाहणे गाणे ऐकणे किंवा गाणे पाहणे यामुळे आपण आपले स्वतःचे नुकसान करू हे मात्र निश्चित कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही की टीवी पाहू नको क्रिकेट पाहू नको किंवा चित्रपट पाहू नको तर हे आपण कामापुरते पहायला पाहिजे म्हणजेच ज्ञाना करता आपण जास्त वेळ दिला पाहिजे म्हणजेच वाचन केलं पाहिजे कारण वाचनाने माणसं मोठी झालेली आहेत. आमच्या देशाचे दुर्दैव हेच की राजकारण जर असेल तर ते तासनतास टीव्हीवर बघितल्या जाते किंवा त्याची चिरफाड केल्या जाते. परंतु पुस्तकांमध्ये असलेले ज्ञान ह्याविषयी आम्ही एकमेकांचा विचार कधीच घेणार न...