अण्णा भाऊ साठे माहिती

  1. The Story Of Anna Bhau Is On The Screen Soon
  2. Annabhau Sathe Biography in Marathi
  3. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज मागविले
  4. Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात; जाणून या लोकशाहीराबद्दल 6 खास गोष्टी!
  5. The Story Of Anna Bhau Is On The Screen Soon
  6. Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात; जाणून या लोकशाहीराबद्दल 6 खास गोष्टी!
  7. Annabhau Sathe Biography in Marathi
  8. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज मागविले


Download: अण्णा भाऊ साठे माहिती
Size: 6.52 MB

The Story Of Anna Bhau Is On The Screen Soon

‘अण्णा भाऊं’ची चित्तरकथा लवकरच पडद्यावर By August 1, 2015 04:34 AM 2015-08-01T04:34:38+5:30 2015-08-01T04:34:38+5:30 सर्जनशील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पहाडी आवाजानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान भरली... पृथ्वी कामगार, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे सांगणाऱ्या अण्णा भाऊ साठे ‘अण्णा भाऊं’ची चित्तरकथा लवकरच पडद्यावर सर्जनशील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पहाडी आवाजानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान भरली... पृथ्वी कामगार, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे सांगणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र आतापर्यंत केवळ पुस्तकांतूनच जगाच्या समोर आलं आहे. मात्र, अण्णा भाऊंच्या जीवनाच्या चित्तरकथेसह त्यांच्या साहित्यिक प्रवाहांची माहिती करून देणारा माहितीपट लवकरच जगाच्या समोर येणार आहे. पुण्यातील तरुण दिग्दर्शक सिद्धार्थ भालेराव यांनी यासाठी कंबर कसली असून, गेल्या अकरा वर्षांपासून ते या विषयावर माहिती-मुलाखती घेण्याचं काम करीत आहेत. आता हे काम अंतिम टप्प्यात आलं असून, अण्णा भाऊ साठे यांच्या पुढच्या जयंतीदिनी माहितीपटाच्या माध्यमातून हा प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. मूळचे चित्रकार, शिल्पकार असेलेले सिद्धार्थ भालेराव यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणण्याचा चंग बांधला आहे. अण्णा भाऊ साठे शाहीर म्हणून जेवढे महान होते... त्याहूनही ते माणूस म्हणून अतिशय संवेदनशील होते... राबणाऱ्या माणसांच्या हातात हात घालून भांडवली व्यवस्थेवर हल्लाबोल करणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचं साहित्यही मोठं होतं... त्याचं विश्लेषण आणि व्यक्तित्व माध्यमातून पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम यानिमित्तानं पुण्यात सुरू आहे. साधारण पस्तीस-चाळिशीत असलेल्या सिद्धार्थ भाले...

Annabhau Sathe Biography in Marathi

ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान चाहते मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये सुझुकी पुण्यात पत्नीसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिरोशी सुझुकी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी पुण्यात मिसळ पावाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एकीकडे सुझुकी कमी मसालेदार पदार्थ पसंत करत असताना, त्यांच्या पत्नीला मसालेदार पदार्थ आवडतात. नवी दिल्ली : हरीण साप खातात का? हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटते? आपण पुस्तकांमध्ये वाचले आहे की हरणे पूर्णपणे शाकाहारी असतात. ते फक्त गवत आणि लहान झाडे खातात. प्राणीसंग्रहालयातील लोकांनीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते गवतावर चरत असतात. पण सोशल मीडियावर 21 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, एक हरिण साप चावताना दिसत आहे. जेव्हा भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'कॅमेरे आम्हाला निसर्गाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करत आहेत. होय, हल्लीच्या काळात लोकं आपल्या आरोग्याप्रती जागरुक झाले आहे तरी महिलांना आपल्या रु...

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज मागविले

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीपैकी असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन वाशिम येथे कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गाभणे यांनी केले. ००००० ५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट बीज भांडवल योजनेतून ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयेपर्यंतच्या १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँकेचे कर्ज ७५ टक्के व ५ टक्के लाभार्थी सहभाग असणार आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रकमेवर ४ टक्के व्याजदर व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर राहील. अनुदान योजने अंतर्गत ४० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. त्यामध्ये महामंडळाचे १० हजार रुपये अनुदान व ४० हजार रुपये बँक कर्जाचा समावेश आहे. Web Title: Annabhau called for applications for Sathe Vikas Mahamandal loan schemes Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात; जाणून या लोकशाहीराबद्दल 6 खास गोष्टी!

Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात; जाणून या लोकशाहीराबद्दल 6 खास गोष्टी! अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) या महाराष्ट्रातील लोककलावंताच्या जन्म शताब्दी वर्षाला आजपासून सुरूवात होते. साहित्यिक, समाजसुधारक, लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहानशा गावात झाला. Annabhau Sathe Birth Anniversary: अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) या महाराष्ट्रातील लोककलावंताच्या जन्म शताब्दी वर्षाला आजपासून सुरूवात होते. साहित्यिक, समाजसुधारक, लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहानशा गावात झाला. अशिक्षित असूनही त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्याचा समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम गौरवास्पद आहे. त्यांच्या योगदानाबद्दल या काही खास गोष्टी! अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार जे आजच्या समाज व्यवस्थेवरही करतात प्रहार कोण होते अण्णाभाऊ साठे? # तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचे मूळ नाव होते. परंतू त्यांची ओळख अण्णाभाऊ साठे अशीच आहे. # शालेय शिक्षणाचे शाळेत जाऊन धडे गिरवले नसले तरीही त्यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. 21 कथासंग्रह आणि 30पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. फकिरा ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. # आपल्या साहित्यातून उपेक्षितांचे दर्शन घडविताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संघर्षाची विद्रोही ठ...

The Story Of Anna Bhau Is On The Screen Soon

‘अण्णा भाऊं’ची चित्तरकथा लवकरच पडद्यावर By August 1, 2015 04:34 AM 2015-08-01T04:34:38+5:30 2015-08-01T04:34:38+5:30 सर्जनशील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पहाडी आवाजानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान भरली... पृथ्वी कामगार, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे सांगणाऱ्या अण्णा भाऊ साठे ‘अण्णा भाऊं’ची चित्तरकथा लवकरच पडद्यावर सर्जनशील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पहाडी आवाजानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान भरली... पृथ्वी कामगार, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे सांगणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र आतापर्यंत केवळ पुस्तकांतूनच जगाच्या समोर आलं आहे. मात्र, अण्णा भाऊंच्या जीवनाच्या चित्तरकथेसह त्यांच्या साहित्यिक प्रवाहांची माहिती करून देणारा माहितीपट लवकरच जगाच्या समोर येणार आहे. पुण्यातील तरुण दिग्दर्शक सिद्धार्थ भालेराव यांनी यासाठी कंबर कसली असून, गेल्या अकरा वर्षांपासून ते या विषयावर माहिती-मुलाखती घेण्याचं काम करीत आहेत. आता हे काम अंतिम टप्प्यात आलं असून, अण्णा भाऊ साठे यांच्या पुढच्या जयंतीदिनी माहितीपटाच्या माध्यमातून हा प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. मूळचे चित्रकार, शिल्पकार असेलेले सिद्धार्थ भालेराव यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणण्याचा चंग बांधला आहे. अण्णा भाऊ साठे शाहीर म्हणून जेवढे महान होते... त्याहूनही ते माणूस म्हणून अतिशय संवेदनशील होते... राबणाऱ्या माणसांच्या हातात हात घालून भांडवली व्यवस्थेवर हल्लाबोल करणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचं साहित्यही मोठं होतं... त्याचं विश्लेषण आणि व्यक्तित्व माध्यमातून पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम यानिमित्तानं पुण्यात सुरू आहे. साधारण पस्तीस-चाळिशीत असलेल्या सिद्धार्थ भाले...

Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात; जाणून या लोकशाहीराबद्दल 6 खास गोष्टी!

Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात; जाणून या लोकशाहीराबद्दल 6 खास गोष्टी! अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) या महाराष्ट्रातील लोककलावंताच्या जन्म शताब्दी वर्षाला आजपासून सुरूवात होते. साहित्यिक, समाजसुधारक, लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहानशा गावात झाला. Annabhau Sathe Birth Anniversary: अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) या महाराष्ट्रातील लोककलावंताच्या जन्म शताब्दी वर्षाला आजपासून सुरूवात होते. साहित्यिक, समाजसुधारक, लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहानशा गावात झाला. अशिक्षित असूनही त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्याचा समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम गौरवास्पद आहे. त्यांच्या योगदानाबद्दल या काही खास गोष्टी! अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार जे आजच्या समाज व्यवस्थेवरही करतात प्रहार कोण होते अण्णाभाऊ साठे? # तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचे मूळ नाव होते. परंतू त्यांची ओळख अण्णाभाऊ साठे अशीच आहे. # शालेय शिक्षणाचे शाळेत जाऊन धडे गिरवले नसले तरीही त्यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. 21 कथासंग्रह आणि 30पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. फकिरा ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. # आपल्या साहित्यातून उपेक्षितांचे दर्शन घडविताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संघर्षाची विद्रोही ठ...

Annabhau Sathe Biography in Marathi

ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान चाहते मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये सुझुकी पुण्यात पत्नीसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिरोशी सुझुकी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी पुण्यात मिसळ पावाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एकीकडे सुझुकी कमी मसालेदार पदार्थ पसंत करत असताना, त्यांच्या पत्नीला मसालेदार पदार्थ आवडतात. नवी दिल्ली : हरीण साप खातात का? हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटते? आपण पुस्तकांमध्ये वाचले आहे की हरणे पूर्णपणे शाकाहारी असतात. ते फक्त गवत आणि लहान झाडे खातात. प्राणीसंग्रहालयातील लोकांनीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते गवतावर चरत असतात. पण सोशल मीडियावर 21 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, एक हरिण साप चावताना दिसत आहे. जेव्हा भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'कॅमेरे आम्हाला निसर्गाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करत आहेत. होय, हल्लीच्या काळात लोकं आपल्या आरोग्याप्रती जागरुक झाले आहे तरी महिलांना आपल्या रु...

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज मागविले

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाजातील युवक व नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीपैकी असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन वाशिम येथे कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गाभणे यांनी केले. ००००० ५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट बीज भांडवल योजनेतून ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयेपर्यंतच्या १० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँकेचे कर्ज ७५ टक्के व ५ टक्के लाभार्थी सहभाग असणार आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रकमेवर ४ टक्के व्याजदर व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर राहील. अनुदान योजने अंतर्गत ४० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. त्यामध्ये महामंडळाचे १० हजार रुपये अनुदान व ४० हजार रुपये बँक कर्जाचा समावेश आहे. Web Title: Annabhau called for applications for Sathe Vikas Mahamandal loan schemes Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.