भारताचे पितामह असे कोणाला म्हटले जाते

  1. कसाब ते संजय गांधी – भारतात खळबळ माजविणाऱ्या ८ अजब ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ – InMarathi
  2. भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते
  3. Nelson Mandela Information In Marathi
  4. पितामह
  5. [Solved] खालीलपैकी 'रास्त गोफ्तार’ या वृत्तपत्राचे �


Download: भारताचे पितामह असे कोणाला म्हटले जाते
Size: 74.57 MB

कसाब ते संजय गांधी – भारतात खळबळ माजविणाऱ्या ८ अजब ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ – InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल === जगात मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींबाबत नेहमीच काही ना काही समज -गैरसमज परसलेले असतात. ती व्यक्ती हयात असेल तर आपल्याबद्दलचे गैरसमज खोडून काढते, परंतु हयातीत नसलेल्या व्यक्तींबद्दल असलेले गैरसमज किंवा त्यांच्या मृत्युबद्दलचे गैरसमज खोडून काढणे कठीण असते. आपल्या सर्वांनाच खळबळजनक गोष्टींचे थोडेबहुत आकर्षण असते. अभ्यासकांच्या मते जगात तीन प्रकारच्या कॉन्स्पिरसी थिअरीजबद्दल बोलले जाते. हे तीन प्रकार म्हणजे एखाद्याचा अचानक झालेला मृत्यू, बुडालेला व्यवसाय आणि व्यक्ती, विमाने आणि जहाजे अचानकपणे गायब होणे. — आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : – भारतातही अश्याच काही खळबळजनक कॉन्स्पिरसी थिअरीज सांगितल्या जातात. १. महात्मा गांधी ह्यांचा भगतसिंग ह्यांच्या फाशीमध्ये हात होता? भगतसिंग ह्यांना शहीद ए- आझम असे म्हटले जाते. भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला होता. ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे त्यांचे ध्येय होते. अहिंसात्मक पद्धतीने लढा देऊन नव्हे तर सशस्त्र क्रांती करूनच भारताला स्वातंत्र्य मिळू शकेल असे त्यांचे मत होते. भगतसिंग ह्यांचे नाव आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. त्यांनी नौजवान भारत सभा, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ह्या संघटनांमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य लढा दिला. त्यांनी व बटुकेश्वर दत्त ह्यांनी संसदेत बॉम्ब फोडल्याच्या आरोपावरून तसेच त्यांनी व शिवराम राजगुरू ह्यांनी जॉन सॉंडर्स ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केल्याव...

भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते , Options is : 1. न्या. रानडे, 2. फिरोजशहा मेहता, 3.रविंद्रनाथ टागोर, 4. दादाभाई नौरोजी, 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते This is a Most important question of gk exam. Question is : भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते , Options is : 1. न्या. रानडे, 2. फिरोजशहा मेहता, 3.रविंद्रनाथ टागोर, 4. दादाभाई नौरोजी, 5. NULL Correct Answer of this Question is : 4 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 >स्ट्रैण्ड.1 नामक, विश्व का पहला स्मार्ट फोन नैनोसैटेलाइट किस देश ने तैयार किया ? • 📝 >‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ? • 📝 >भारत में निर्मित प्रथम कम्प्यूटर का क्या नाम है ? • 📝 >‘कामकाजी महिलाओं के लिए प्रत्यावास’ योजना किसके द्वारा संचालित की जाती है ? • 📝 >1939 में कांग्रेस की अध्यक्षता हेतु महात्मा गाँधी ने किसे सुभाष चन्द्र बोस के विरुध्द नामित किया ? • 📝 >सवाना चरागाह कहाँ पाए...

Nelson Mandela Information In Marathi

Nelson Mandela Information In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण Nelson Mandela यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत. नेल्सन मंडेला यांना ‘आफ्रिकेतील गांधी’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया नेल्सन मंडेला यांच्या विषयी थोडीशी माहिती. Nelson Mandela Information In Marathi समाजामध्ये असे काही महान व्यक्ती झालेले आहे ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजावर एक वेगळीच छाप सोडलेले आहे. अशातच नेल्सन मंडेला हे सुद्धा खूप मोठे नाव भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा सन्मान केला होता. असेल मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला होता तसेच आफ्रिकेमधील पहिले कृष्ण वर्गीय अध्यक्ष सुद्धा होते अध्यक्ष होण्यापूर्वी ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते. आफ्रिकेमध्ये होणाऱ्या वर्षानुवर्ष वर्णभेदाविरुद्ध त्यांनी लढा दिला होता आणि त्यांच्या या कार्याला आफ्रिकेमध्ये आफ्रिकेतील गांधी या नावाने सुद्धा ओळखले जाते कारण की महात्मा गांधी यांचे विचाराने ते प्रेरित झाले होते तसेच महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांनी कार्य सुद्धा केले होते. वर्णभेदाच्या संघर्षामुळे त्यांना रॉबेन या बेटावर सत्तावीस वर्ष तुरुंगामध्ये कोळशाच्या खाणी मध्ये काम करावे लागले होते. 1990 मध्ये ब्रिटन सरकारबरोबर केलेला करार राम मध्ये त्यांनी नवीन दक्षिण आफ्रिका तयार केली आहे. नेल्सन मंडेला संपूर्ण जगभरामध्ये वर्णभेदाविरुद्ध निषेधाचे प्रतीक बनले आणि याच गोष्टीची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. नेल्सन मंडेला यांचे जीवन चरित्र (Nelson Mandela Biography in Marathi) आफ्रिकेतील महात्मा गांधी म्हणून ओळ...

पितामह

• Aragonés • العربية • ܐܪܡܝܐ • Asturianu • Aymar aru • Azərbaycanca • Boarisch • Žemaitėška • Български • Brezhoneg • Bosanski • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Cebuano • کوردی • Чӑвашла • Dansk • Deutsch • Ελληνικά • Emiliàn e rumagnòl • English • Español • Euskara • Estremeñu • فارسی • Suomi • Français • Frysk • Kriyòl gwiyannen • Galego • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • עברית • Hrvatski • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • Қазақша • ಕನ್ನಡ • 한국어 • Lëtzebuergesch • Lingála • Latviešu • Олык марий • Македонски • Bahasa Melayu • नेपाल भाषा • Nederlands • Norsk bokmål • Occitan • پښتو • Português • Română • Sicilianu • Scots • سنڌي • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenščina • ChiShona • Soomaaliga • Српски / srpski • தமிழ் • తెలుగు • ไทย • Türkçe • Татарча / tatarça • Українська • اردو • Tiếng Việt • Volapük • Walon • 吴语 • ייִדיש • 中文 • 粵語

[Solved] खालीलपैकी 'रास्त गोफ्तार’ या वृत्तपत्राचे �

दादाभाई नौरोजी हे योग्य उत्तर आहे. Key Points • रास्त गोफ्तार हे अँग्लो-गुजराती वृत्तपत्र होते. • याची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1851 मध्ये केली होती. • ते 1854 मध्ये सुरू झाले. • 1851 मध्ये एका चित्राच्या छपाईवरून पारशी आणि मुस्लिमांमधील झालेली दंगल हे रास्त गोफ्तार वृत्तपत्राच्या स्थापनेचे तात्कालीक कारण होते. Important Points • दादाभाई नौरोजी हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत. • दादाभाई नौरोजी यांना "भारताचे पितामह" असे संबोधले जाते. • त्यांनी निस्सारण सिद्धांत मांडला. • 'पोव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रुल इन इंडिया'हे प्रसिद्ध पुस्तक त्यांनी लिहिले. • भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याचा प्रयत्न करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. • 1886 मध्ये त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. • 1886,1893 आणि 1906 मध्ये ते तीन वेळा INC चे अध्यक्ष म्हणून निवडून आले. • 1906 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज हा शब्द सर्वप्रथम दादाभाई नौरोजींनी वापरला होता. Additional Information • गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक होते. • सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे ते संस्थापक होते. • त्याला "महाराष्ट्राचे सॉक्रेटिस" असे म्हणतात. • ते गांधीजींचे राजकीय गुरु होते. • बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि शिक्षक होते. • त्यांना ‘ लोकमान्य’ असे संबोधले जात होते. • "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही बाळ गंगाधर टिळकांची प्रसिद्ध घोषणा आहे. • त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. • सी वाय चिंतामणी हे भारतीय पत्रकार होते. • त्यांना "भारतीय पत्रकारितेचे पोप" अस...