भावार्थदीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला

  1. भावार्थदिपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहीला
  2. ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला.
  3. वेताळ पंचविशी


Download: भावार्थदीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला
Size: 51.12 MB

भावार्थदिपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहीला

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : भावार्थदिपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहीला , Options is : 1. संत नामदेव, 2. संत तुकाराम, 3.संत एकनाथ, 4. संत ज्ञानेश्वर, 5. NULL Publisher: mympsc.com & mympsc.com Source: Online General Knolwedge भावार्थदिपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहीला This is a Most important question of gk exam. Question is : भावार्थदिपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहीला , Options is : 1. संत नामदेव, 2. संत तुकाराम, 3.संत एकनाथ, 4. संत ज्ञानेश्वर, 5. NULL Correct Answer of this Question is : 4 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ >कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ? • ☞ >‘चार मीनार’ कहाँ स्थित है ? • ☞ >राष्ट्रीय आय आकलन की तैयारी किस संगठन का दायित्व है ? • ☞ >दुनिया में पहली बार किस कम्पनी ने 3 जी मोबाइल दूरसंचार सेवा लाँच की थी ? • ☞ >आवृत्ति का मात्रक क्या होता है ? • ☞ >भारत में वर्ष 1780 में कौन-सा पहला अंग्रेजी अखबार था ? • ☞ >विश्व में सबसे लम्बा पौधा कौन-सा है ? • ☞ >उपन्यास ‘देवदास’ का लेखक कौन है ? •...

ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला.

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला. , Options is : 1. महात्मा गांधी, 2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 3.जगतगुरू तुकाराम महाराज, 4. साने गुरुजी, 5. NULL Publisher: mympsc.com Source: Online General Knolwedge ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला. This is a Most important question of gk exam. Question is : ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला. , Options is : 1. महात्मा गांधी, 2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 3.जगतगुरू तुकाराम महाराज, 4. साने गुरुजी, 5. NULL Correct Answer of this Question is : 2 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ >‘मीनाक्षी मन्दिर’ कहाँ स्थित है ? • ☞ >भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय कौन भारत का वायसराय था ? • ☞ >उस्ताद बिस्मिल्लाह खाँ का सम्बन्ध किस वाद्ययंत्र से था ? • ☞ >‘लन्दन’ किस नदी के किनारे स्थित है ? • ☞ >सोने की शुध्दता को मापने के लिए ‘कैरेट’ शब्द का प्रयोग किया जाता है। सोने का शुध्दतम रूप क्या है ? • ☞ >दुनिया में पहली बार किस कम्पनी ने 3 ज...

वेताळ पंचविशी

वेताळ पंचविशी हा संस्कृत भाषेतील अद्भुत कथांचा कथासंग्रह आहे. या संग्रहात एकूण पंचवीस कथा आहेत. (म्हणून पंचविशी हे नाव!). या कथासंग्रहाच्या अन्य भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच या कथांवर दूरदर्शन मालिकेची निर्मितीही झाली आहे. वेताळ पंचविशीचे उगमस्थान: गुणाढ्याची बृहत्कथा हा संस्कृत कथावाङ्मयातील कथांचा सर्वात मोठा संग्रह आहे. मात्र आज हा ग्रंथ उपलब्ध नाही. यानंतर सोमदेव कवींनी कथासरित्सागर या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील विविध कथांमधूनं पुढे शुकसप्ततिः, सिंहासनद्वात्रिंशिका, ​बृहत्कथामंजरी इत्यादी स्वतंत्र कथासंग्रह रचले गेले. त्यातीलच एक संग्रह म्हणजे वेतालपंचविंशतिः होय. संस्करणे: आज वेताळ पंचविशीची संस्कृत भाषेत एकूण ३ संस्करणे उपलब्ध आहेत. १) कवी शिवदासाने संपादित केलेला वेताळपंचविशी हा संग्रह गद्य​-पद्यमिश्रित होता. २) वल्लभदासाने देखील या कथांचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बऱ्याच ठिकाणी शिवदासाचे अनुकरण केले. व त्याला कथालेखनाची शैलीदेखील तितकीशी साध्य झाली नाही. ३) जम्भलदत्त या कवीने केलेले या कथांचे संस्करण आज सर्वात प्रसिद्ध आहे. या संस्करणामध्ये श्लोकांची संख्या कमी होऊन केवळ १९ श्लोक राहिले व बाकीचा बहुतांश भाग हा गद्यस्वरूपात लिहिला गेला. जम्भलदत्ताविषयी: जम्भलदत्ताविषयी आज दुर्दैवाने फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याच्या लिखाणावरून आपण त्याच्या आयुष्याविषयी अंदाज बांधू शकतो. जम्भल या शब्दाचा अर्थ होतो कुबेर. व दत्त ही एक पदवी असावी. आपल्या लिखाणामधून त्याने शंकर व विष्णू यांना वंदन केले आहे असे आढळते. मात्र त्याच वेळी त्याने मंजुश्री या बुद्ध देवतेलासुद्धा वंदन केल्याचे आढळून येते. कथानक: कोण्या एका राज्यामध...