छत्रपती शिवाजी महाराज भाषण

  1. 19 फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज भाषण
  2. शिव जयंती भाषण/निबंध
  3. शिवाजी महाराज मराठी भाषण
  4. शिवछत्रपती रयतेचे राजे
  5. 19 फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज भाषण
  6. शिव जयंती भाषण/निबंध
  7. शिवाजी महाराज मराठी भाषण


Download: छत्रपती शिवाजी महाराज भाषण
Size: 33.66 MB

19 फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज भाषण

शहाजी हे विजापूर सुलतानाच्या सैन्यात अधिकारी होते. जिजाबाईंनी अनेकदा रामायण आणि महाभारताच्या कथा शिवाजींना सांगितल्या. या कारणांमुळे शिवाजी महाराजांचे देशावर नितांत प्रेम होते तसेच त्यांचे कणखर चारित्र्य होते. त्याची आई गुणवान वीर स्त्री होत्या. त्यांच्या माताजींनी त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी इत्यादी शिकवले होते. ते बहुगुणसंपन्न, शूर, बुद्धिमान, दयाळू शासक होते. त्यांच्या सैन्यात मुस्लिम वीर आणि लढवय्ये होते. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. जातीय वादात लोक अडकावे हे त्यांना मान्य नव्हते. स्त्रियांच्या आदराचे ते कट्टर समर्थक होते. हल्ला करताना कोणत्याही महिलेला इजा होऊ नये, अशा कडक सूचना त्यांनी सैनिकांना दिल्या होत्या.

शिव जयंती भाषण/निबंध

अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले. असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या मंगल दिनी शिवनेरीवर झाला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आस्मानात आनंदाची उधळण झाली. या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दिन दलितांचा कैवारी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणा पासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या १४ व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्यनिर्मीतीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.

शिवाजी महाराज मराठी भाषण

शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप | शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी | मित्रांनो,श्री समर्थांनी, हृदयात कोरून ठेवाव्यात अशा या ओळीत ज्या थोर विभूतीचं वर्णन केलेलं आहे, ती महान व्यक्ती म्हणजे, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय. अवघं जग ज्यांच्या कार्यापूढे नतमस्तक होतंय ,अशा आमच्या लाडक्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. सर्वप्रथम, छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो. आजच्या शिवसोहळ्याचे, अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग व माझ्या जमलेल्या बालमित्रांनो, अवघ्या महाराष्ट्राचे मानबिंदू छत्रपती शिवरायांची जयंती आज जगभरात मोठ्या धामधुमीत साजरी केली जात आहे.त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात माझे मनोगत मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासात डोकावले तर सहज लक्षात येईल, या भूमीवर आजपर्यंत अनेक राजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. पण नाव जेव्हा छत्रपतींचे निघते तेव्हा आपसूकच शब्द उमटतात- "झाले बहू, होतील बहू, पण यासम हा". नाव जेव्हा छत्रपतींचे निघते तेव्हा, कुणाला काही सांगावेच लागत नाही, ' छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा दुमदुमली नाही, तरच नवल..! मित्रांनो, जनसामान्यांच्या हृदयात असे अढळ स्थान मिळणे सहज घडणारी गोष्ट आहे का? नाही, मुळीच नाही ! त्यासाठी अवघे जीवन एखाद्या ध्येयाप्रति ओवाळून टाकावे लागते.त्यागाची अंतिम मर्यादा ओलांडावी लागते. आणि मित्रांनो, आपल्या महाराजांचा लढा साधासुधा नव्हता.त्यांच्या अवघ्या जीवनाचे एकच ध्येय होतं - शून्यातून स्वराज्य निर्माण करणे ! असीम त्यागाची मूर्ती म्हणजे आमचे महाराज, शिवाजी महारा...

शिवछत्रपती रयतेचे राजे

शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या | धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार || छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही, भारत देशच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे. जगातल्या साहसी, पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. अलेक्सांडर, नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते, नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य, भुभाग होता. तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही. शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या. देशातले पहीले ' खडे सैन्य ' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल, जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना अधिकाऱ्यांना पगार सुरु केले. शेतकऱ्यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली. शिवाजी महाराज ' रयतेचा जाणता राजा होते हे खरच. शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात, 'कोणी कुणब्याचे येथील दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले. ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आह...

19 फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज भाषण

शहाजी हे विजापूर सुलतानाच्या सैन्यात अधिकारी होते. जिजाबाईंनी अनेकदा रामायण आणि महाभारताच्या कथा शिवाजींना सांगितल्या. या कारणांमुळे शिवाजी महाराजांचे देशावर नितांत प्रेम होते तसेच त्यांचे कणखर चारित्र्य होते. त्याची आई गुणवान वीर स्त्री होत्या. त्यांच्या माताजींनी त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी इत्यादी शिकवले होते. ते बहुगुणसंपन्न, शूर, बुद्धिमान, दयाळू शासक होते. त्यांच्या सैन्यात मुस्लिम वीर आणि लढवय्ये होते. ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. जातीय वादात लोक अडकावे हे त्यांना मान्य नव्हते. स्त्रियांच्या आदराचे ते कट्टर समर्थक होते. हल्ला करताना कोणत्याही महिलेला इजा होऊ नये, अशा कडक सूचना त्यांनी सैनिकांना दिल्या होत्या.

शिव जयंती भाषण/निबंध

आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमितने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती. सुमारे साडेतीशे वर्षानंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराज अवघे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. इ.स ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते, त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले. प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली, शिवाजी महाराज हे मराठी, संस्कृत भाषेचे समर्थक होते, स्रि स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले, स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारलेले. इ.स ३ एप्रिल, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते, स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते, महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण...

शिवाजी महाराज मराठी भाषण

शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप | शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी | मित्रांनो,श्री समर्थांनी, हृदयात कोरून ठेवाव्यात अशा या ओळीत ज्या थोर विभूतीचं वर्णन केलेलं आहे, ती महान व्यक्ती म्हणजे, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय. अवघं जग ज्यांच्या कार्यापूढे नतमस्तक होतंय ,अशा आमच्या लाडक्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. सर्वप्रथम, छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो. आजच्या शिवसोहळ्याचे, अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग व माझ्या जमलेल्या बालमित्रांनो, अवघ्या महाराष्ट्राचे मानबिंदू छत्रपती शिवरायांची जयंती आज जगभरात मोठ्या धामधुमीत साजरी केली जात आहे.त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात माझे मनोगत मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासात डोकावले तर सहज लक्षात येईल, या भूमीवर आजपर्यंत अनेक राजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. पण नाव जेव्हा छत्रपतींचे निघते तेव्हा आपसूकच शब्द उमटतात- "झाले बहू, होतील बहू, पण यासम हा". नाव जेव्हा छत्रपतींचे निघते तेव्हा, कुणाला काही सांगावेच लागत नाही, ' छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा दुमदुमली नाही, तरच नवल..! मित्रांनो, जनसामान्यांच्या हृदयात असे अढळ स्थान मिळणे सहज घडणारी गोष्ट आहे का? नाही, मुळीच नाही ! त्यासाठी अवघे जीवन एखाद्या ध्येयाप्रति ओवाळून टाकावे लागते.त्यागाची अंतिम मर्यादा ओलांडावी लागते. आणि मित्रांनो, आपल्या महाराजांचा लढा साधासुधा नव्हता.त्यांच्या अवघ्या जीवनाचे एकच ध्येय होतं - शून्यातून स्वराज्य निर्माण करणे ! असीम त्यागाची मूर्ती म्हणजे आमचे महाराज, शिवाजी महारा...