शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध राजश्री शाहू महाराज

  1. राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण
  2. समतावादी लोकराजा
  3. राजर्षी शाहू महाराज
  4. शाहू महाराज


Download: शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध राजश्री शाहू महाराज
Size: 22.36 MB

राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 3 री ते 5 वी साठी विषय : राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण राजर्षी शाहू महाराज हे केवळ बोलते सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते. हे आपल्याला खालील एका प्रसंगावरून लक्षात येईल. राजर्षी शाहू महाराज एकदा जंगलात शिकारीसाठी गेले असताना त्यांना एक पारधी एका सशाला मारून एका बाजूला हातात धरून उभा असलेलादिसला. महाराजांनी आपल्या नोकराला त्याच्याकडे पाठवून त्याला आपल्याकडे बोलावून घेतलं. तो पारधी महाराजांकडे आला महाराजांना म्हणाला “महाराजा तुमच्यासाठी मी हा ससा आणलाय, याचं कोरड्याच (मटणाची भाजी) करून जेवा. महाराजांनी आपल्या नोकराला त्याची भाजी करायला सांगितली. दुपारी ते सगळेजण जेवायला बसले. इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण आली. मात्र तो पारधी कुठे दिसत नव्हता. म्हणून महाराजांनी आपल्या नोकरांना त्या पारध्याला शोधून आणायला सांगितले. नोकरांनी त्याला शोधून आणलं. महाराज नोकराला म्हणाले “याला पान करून जेवायला बसवा” त्यावर एक नोकर म्हणाला, “महाराज याला त्या झाडाखाली बसवतो” त्यावर महाराज म्हणाले “अरे यानेच दिलेले अन्न मी खात आहे माझ्या बाजूला त्याला बसव” आणि त्या दिवशी एक पारधी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या शेजारी बसून जेवला. ही केवळ महाराजांची आठवणच नाही, तर ती आमच्यासाठी एक शिकवण आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेले एक प्रसंग -निबं...

समतावादी लोकराजा

• WhatsApp • आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय जांनी 1902 साली आपल्या वाढदिवशी घेतला व दलित, वंचित, पीडित, गोरगरीब, शोषित, गावकुसाबाहेरच्या मागास जनतेला एक अनोखी भेट दिली होती. त्या निर्णयाला आता शंभरहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. आज जग परग्रहावर वसाहत करण्याचा प्रयत्न करीत असताना एकविसाव्या शतकातही मागास, दलित, विकलांगांना बरोबरीच्या नात्याने वागवले जात नाही आणि म्हणूनच महाराजांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या या वटहुकुमाचे महत्त्व आणखीनच, नव्हे शतपटीने अधोरेखित होते. असे म्हणतात की प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात आत्मजागृतीचा क्षण येतो, जो त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. त्याला आपण कशासाठी जगायचे, कोणासाठी जगायचे याचे भान देतो. महाराजांच्या आयुष्यातही असाच एक प्रसंग आला. एकदा थंडीच्या दिवसांत भल्या पहाटे महाराज पंचगंगेत स्नान करीत होते, तर गरम कोट घालून, उपरणे, कानटोपी व पायात चामड्याच्या चपला घातलेला आणि स्वतः स्नान न केलेला भटजी काठावर उभा राहून अंघोळ न करताच मंत्र पुटपुटत होता. महाराजांचे पुरोगामी विचाराचे मित्र राजारामशास्त्री भागवत यांनी या बाबत महाराजांना सांगितले आणि महाराजांनी याबाबत पुरोहिताकडे विचारणा केली असता, ‘याची आम्हाला काही गरज नाही, ते केवळ तुमच्यासाठी आहे,’ असे उपमर्दकारक उत्तर मिळाले. पुरोहिताचे वर्णश्रेष्ठत्व दाखविणारे उर्मट उत्तर ऐकून महाराज पंचगंगेतून बाहेर आले. ते समतेची मशाल हाती घेतलेले आणि बंधुभावाचा संदेश घेऊन आलेले वेगळेच महाराज होते. या प्रसंगातून त्यांना जगण्याचे प्रयोजन सापडले. आपले उर्वरित आयुष्य दलित, वंचित, पीडित, शोषित, गावकुसाबाहेरच्या, ज्यांना समाजाने बहिष्कृत करून पशुपेक्षा...

राजर्षी शाहू महाराज

Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहु नावाने प्रसिद्ध हे कोल्हापूरचे राज्याचे इसवीसन अठराशे1884 -1922 दरम्यान छत्रपती व समाज सुधारक होते ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूण सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून सोना सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित पुष्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली महाराजांनी शाहू राज्यश्री(Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) ही पदवी कानपूरच्या कूर्मी समाजाने दिली महाराष्ट्रातील तीन प्रमुख समाजसुधारकांच्या वैचारिक वारसा लाभलेला असल्यामुळे राजा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात त्यांचे पूर्ण छत्रपती शाहू महाराज भोसले असे होते त्यांचा जन्म 26 जून इसवीसन अठराशे 74 चाली झाला लक्ष्मी विलास राजवाडा कोल्हापूर येथे जन्मले. पती राजा भोसले यांचे ते उत्तराधिकारी होते त्यांचे वडील आबासाहेब घाडगे घाडगे आई राधाबाई पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राज्य बिद्र वाक्य जय भवानी असे होते जीवन: शाहू महाराजांचा जन्म 26 जून इस 1874रोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूरचे संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराजांचा (Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi) त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च १884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे ना...

शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या म्हणजे shahu maharaj वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे आडनाव घाटगे असे होते .कोल्हापूर संस्थान चे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात राणी आनंदीबाई यांनी राजषी शाहू म्हणजेच पूर्वाश्रमीचे यशवंतराव घाडगे यांना दत्तक घेतले त्यावेळी राजर्षी शाहू यांचे वय होते केवळ दहा वर्षे यशवंतरावांना दत्तक घेतल्यानंतरराणी आनंदीबाई यांनी त्यांचे नाव शाहू असे ठेवले. राजर्षी शाहू यांच्या कार्याची ओळख | Shahu Mharaj Yanchi Karye एखाद्या व्यक्ती विषयी बोलत असताना ती व्यक्ती किती महान आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नसते. त्यांचे कार्य त्यांची ओळख करून देत असते. असेच महान व्यक्तिमत्त्व म्हणजे राजर्षी शाहू महाराज. चला तर त्यांची काही कार्य पाहूया, म्हणजे ते किती महान होते याचा परिचय आपल्याला येईल. 1. अस्पृश्यता निवारण | Asprushyta Nivarn Kayda राजर्षी शाहू महाराजांचा काळ म्हणजे त्या काळात जाती-पाती मोठ्या प्रमाणात मानल्या जात होत्या. त्यावेळी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव केला जात होता. उच्च जातीतील लोक कनिष्ठ जातीतील लोकांवर अन्याय करीत होते. त्यांना कमी लेखत होते. यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जी अस्पृश्यता पाळली जात होती ती बंद करण्यासाठी प्रयत्न केले.ते स्वतः देखील स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव करत नव्हते थोडक्यात त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी भरपूर प्रयत्न केले. राजा असून त्यांचे हे कार्य समजाप्रति एक समानतेचा भाव प्रकट करणारे आहे. 2. अस्पृश्यांसाठी विविध सुविधा | Asprushya Smajasathi Suvidha पूर्वीच्या काळी अस्पृश्य लोकांना सार्वजनिक नळ,विहिरी,तलाव यात पाणी भरण्यास ...