विनम्र अभिवादन म्हणजे काय

  1. Vinamra Abhivadan
  2. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
  3. अभिवादन
  4. {अप्रतिम 60+} पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी
  5. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
  6. Mahaparinirvan Din Quotes Marathi
  7. विनम्र अभिवादन...


Download: विनम्र अभिवादन म्हणजे काय
Size: 21.4 MB

Vinamra Abhivadan

विनम्र अभिवादन Vinamra Abhivadan क्या है? भारत की सभ्यता सदियों पुरानी है। माता पिता द्वारा दिये गये ज्ञान और संस्कृति से वह अपने साथ साथ आने वाली पीढ़ी का भी मार्गदर्शन करता है। बड़ो का आदर – सम्मान के साथ विनम्र अभिवादन (Vinamra Abhivadan) करना और छोटो से प्यार करना यह सभी बाते उस व्यक्ति के संस्कारों को दर्शाता है। प्रणाम करने वाले व्यक्ति में , वृद्ध पुरुषों की सेवा करने वाले पुरुष की आयु, विद्या, र्कीत और शक्ति इन चारों की वृद्धि होती है। हमेशा अपने दोनो हाथों को ऊपर की ओर सीधा रखते हुए दाहिने हाथ से दाहिने पैर का और बाएं हाथ से बाएं पैर का स्पर्श करते हुए अभिवादन करें। वृद्ध पुरुषों को नियमित रुप से प्रणाम करने से वह प्रसन्न होते है और भेंट स्वरुप अपने पूरे जीवन में प्राप्त ज्ञान का दान प्राणान करने वाले को देते हैं। जिसका सदुपयोग करके वह नई बुलंदियों को प्राप्त कर सकता है। इसीलिए वृद्धों के विनम्र अभिवादन (Vinamra Abhivadan) का फल विद्या, आयु, यश और बल की वृद्धि बताया गया है। आज का व्यक्ति अपनी पुरानी सभ्यता को छोड़ कर आज की मॉर्डन सभ्यता को अपनाता जा रहा है। विनम्र अभिवादन Vinamra Abhivadan करना तो मानो भूल सा गया है या यूं कहें की उसे अभिवादन करने में शर्म सी आने लगी है।अपने बड़ों को प्रणाम करने की वजह वो बस दो शब्द HELLO , HI बोल कर वहां से छुटकारा पा लेता है। और पढ़े: Vinamra Abhivadan (Pranam) Benefits and Reason in Hindi ऐसे व्यक्ति के लिए अपनी प्रणाम करने से विद्युत शक्ति के साथ वृद्ध पुरुष के ज्ञान आदि सद्गुणों का भी प्रवेश हो जाता है। इस प्रकार ज्ञानदान द्वारा प्रत्यक्ष रूप में और विद्युत शक्ति प्रवेश द्वारा अप्रत्यक्ष रूप में उनके गुणों की प्राप्ति प्रणाम क...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन By December 7, 2020 04:07 AM 2020-12-07T04:07:45+5:30 2020-12-07T04:07:45+5:30 रिपब्लिकन संघर्ष दल - अध्यक्ष संजय भिमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नितीन बालकी, वसंत मिरपगार, ... महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन अध्यक्ष संजय भिमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नितीन बालकी, वसंत मिरपगार, सुषमा कांबळे, ज्योती मोरे, संजय बनसोडे, कालिंदी नाईकनवरे, जाईदा शेख, लता माकन, मीना साळवी, शंकर जोग, रमेश शिंदे, नरेंद्र भाटिया व निर्मला पारधे उपस्थित होते. रिपब्लिकन मातंग सेना - महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल तुजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विजय वडागळे, विल्सन पाखरे, वत्सला वाघमारे, कुसुम साळवे, गणेश ओव्हाळ, केशव खंडागळे , डेव्हिड मंडलिक, प्रदीप वाघमारे, राजेश वैरागर, विठ्ठल वाघमारे, किरण मोरे, विजय साळवे उपस्थित होते. दलित पँथर ऑफ इंडिया - राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पु भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी इलियास शेख, तन्वीर खान, राहुल भोसले, विजय भालेराव, संघराज गायकवाड उपस्थित होते. क्रांतीगुरु लहुजी महासंघ - अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सनी सोनवणे, एकनाथ चांदणे, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते. झोपडपट्टी सुरक्षा दल - अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, अर्चना वाघमारे उपस्थित होते . अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्ट - अध्यक्ष मधुकर चांदणे यांच्या हस्ते पुष्प...

अभिवादन

१०४ संपादक मंडळ दत्ता भगत भु. द. वाडीकर यदुनाथ थत्ते मालती किर्लोस्कर दोन शब्द नरहर कुरुंदकर प्रकाशन संस्थेद्वारा प्रकाशित होणारे ' अभिवादन ' हे गुरुवर्य कुरुंदकरांचे चौथे पुस्तक आहे. प्रस्तुत पुस्तकात पाच लेख आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीचा आणि वाङमयाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या सर्वच अभ्यासकांबावत कुरुंदकर गुरुजींच्या मनात नितांत आदरभाव होता. त्यासाठी त्या त्या अभ्यासकांची मते त्यांना पटलेलीच असत असे नाही. विविध चिकित्सा-पद्धतींतून येणाऱ्या निष्कर्षांचा, आवश्यकता भासेल तेथे त्यांनी स्वतःच्या अभ्यासविषयासाठी आणि अभ्यासपद्धतीसाठीही आदरपूर्वक स्वीकार केलेला आहे. त्यामुळे प्रसंगी स्वतःचे निर्णय बदलून घेतानाही त्यांना कधीच संकोच वाटलेला नाही. अशा अभ्यासकांशी त्यांच्या अभ्यासपद्धतीची शिस्त न अव्हेरता आपले मतभेद नोंदवतानाही ते कुठे कचरले नाहीत. विचारक्षेत्रातल्या ह्या निर्भयतेसाठी आणि व्यक्तीबद्दलच्या आदरभावासाठी ते प्रसिद्ध होते. वयाने आणि ज्ञानाने ज्येष्ठ असणान्या अभ्यासकांवर अथवा त्यांच्या लेखनावर आपली प्रतिक्रिया नोंदवतानादेखील त्यांची वृत्ती 'अभिवादन' करण्याचीच होती. हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या ह्या लेखसंग्रहास ' अभिवादन' असे नाव दिले आहे. मुक्त-मयूरांची भारते' हा डॉ. नांदापूरकरांचा प्रबंध. ह्या प्रबंधाचा परिचय करून देणारा लेख 'प्रतिष्ठान' ऑगस्ट ५९ च्या अंकात प्रसिद्ध झाला. मध्ययुगीन मराठी वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना हा लेख अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे. ह्या लेखाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ह्या प्रबंधाचे परीक्षण करताना गुरुवर्य कुरुंदकरांच्यासमोर छापील प्रबंधाबरोबरच डॉ. नांदापूरकरांचा टंकलिखित प्रबंधही होता आणि ह्या प्रबंधलेखकाचे आणि गुरुजींचे नाते...

{अप्रतिम 60+} पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी या संदेशाचा वापर करून विनम्र अभिवादन केले जाते. थोर महापुरुषांच्या पुण्यतिथी दिवशी महाविद्यालये, शासकीय, खाजगी संस्था यांच्या कार्यालयामध्ये थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यांच्या प्रतिमेस फुले वाहिली जातात व श्रद्धांजली अर्पित केली जाते. तसेच त्यांचे थोर विचार जनसमुदायापुढे व्यक्त केले जातात. त्यांच्या जीवन प्रवासाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला जातो. समाजप्रबोधनपर भाषणे दिली जातात. पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संदेश मराठी साखर कारखान्याचे तारणहार तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गवासी ….यांना प्रथम पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन. अभिवादन कर्ते: ….यांच्या पुण्यतिथी निमित्त ….संघटनेतर्फे विनम्र अभिवादन. अभिवादन कर्ते: आज या ठिकाणी थोर महापुरुष यांच्या जयंती निमित्त ….समाजातर्फे मोठ्या उत्साहाने जयंती साजरी होत आहे, तरी मी या ….समाजाचा प्रतिनिधी/कार्यकर्ता या जबाबदारीने यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी ….यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी,प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थती प्रार्थनीय आहे. पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. मनी होती कर्तृत्वाची जाणीव, कधी न दिसला मोठेपणा. चेहरा होता सदैव हसरा, सर्वांनाच होता प्रिय न्यारा. फुलू उमल्या अगोदर हृदयात आमच्या कायम तुमचे अस्तित्व राहील, तुम्ही परत येणार नसला तरी आम्ही तुमची वाट पाहतच रहावू. अरे माझ्या मित्रा परत ये तू, काय झालेत हाल तुझ्या मित्राचे येऊन जरा पहा तू. तू गेल्यापासून गाव सारा सुनासुना वाटत आहे, तू गेल्यापासून जगण्यातला आनंद नाहीसा झाला आहे. परत ये रे मित्रा! वाट पाहतोय आम्ही तुझी…. महाराष्ट्राच्या पुण्यभूम...

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारताच्या रत्नास त्रिवार अभिवादन.भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे. गावातले तळे नदी ह्यावर जनावर पाणी पिल तरी कोणाची काही हरकत नसे. मात्र अस्पृश्य पाणी पिला तर मात्र चालत नसे. थोडक्यात त्यांची समाजात इज्जत हि जनावरापेक्षा कमी होती. शतकानु शतके हि परिस्तिथी सुरु होती. देव,धर्म मानणाऱ्या, रूढी परंपरा जपणाऱ्या अस्पृशांच्या जीवनात काडीचाही फरक पडत नव्हता.ज्या देवाला ते भजत त्याचे गुणगान करत पण ह्यांची परिस्तिथी मात्र जैसे थे होती.समाजातील अमानवी रुढींचा बळी हा समाज होता. अशा सामाजिक परीस्तिथीत दलितांचे उद्धारकर्ता भीमराव रामजी आंबेडकर १८९१ मध्ये जन्मास आले. बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा नि मृत्यू १९५६ चा म्हणजे ६५ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. तिसाव्या वर्षापासून ते सामाजिक जीवनात सक्रीय झाले म्हणजेच अवघ्या ३५ वर्षात समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. धर्मग्रंथावर चालणारी मनुची व्यवस्था बदलून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्यांचा संदेश देणारी धर्मनिरपेक्ष राज्य घटना त्यांनी व त्यांच्या सहकारयांनी तयार केली. व नव्या भारताचा उदय झाला. अस्पृश्यता आजही आहे मात्र वेगळ्या स्वरुपात. पूर्वीचे तिचे उघडे-नागडे स्वरूप बदलून आता ती...

Mahaparinirvan Din Quotes Marathi

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम! सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही.. पोटाची भूक तर भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने, शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी.. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की, ज्याने आज भारत देश चालतोय.. अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी.. त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी.. कसे विसरू बाबा तुमचे उपकार, हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त, विनम्र अभिवादन ! आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात आहे.. ना कोण्या खासदाराचा हात आहे.. पण ज्याचा हात आहे, तो सगळ्यांचा बाप आहे.. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपणास कोटी कोटी प्रणाम..! शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे.. जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे.. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे… घासातील घास दुसऱ्याला देणे, ही मराठी माणसाची संस्कृती आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर..! फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही, तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे, आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणज...

विनम्र अभिवादन...

*संयम, कणखरता लवचिकता अन् साधी जीवनशैली, प्रामाणिकपणा अन् निरपवाद चारित्र्य,महत्वाकांक्षी आणि मुत्सद्दीपणा* इ.गुणांमुळे देशाच्या सर्वोच्चपदी म्हणजेच *पंतप्रधानपदी* विराजमान झालेल्या नेत्याची म्हणजेच *लालबहाद्दूर शास्त्री* यांची आज जयंती ... *लालबहाद्दूर शास्त्रीं* बद्दल जनसामान्यांना फारशी माहिती नसल्याचं कारण बघायला गेलं तर ते नि:संदेहपणे त्यांच्या प्रसिद्धीपराड़्मुख स्वभावातच आढळते. स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेऊन ते लढले, अनेकदा तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्योत्तर काळात ते *रेल्वेमंत्री, वाहतूक दळणवळण खात्याचे मंत्री होते, इतकेच नाही तर त्यांनी सव्वा दोन वर्ष ग्रहमंत्री* म्हणूनही अतिशय कार्यक्षमतेने आणि कणखरपणे काम केले. अवघ्या ५ फूट उंचीच्या आणि किरकोळ शरीरयष्टीच्या शास्त्रीजींनी जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतली तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांना त्यात मोठीच संधी दिसली. या ‘खुज्या’ माणसाच्या कार्यकाळात आपल्याला काश्मीरवर कब्जा मिळविता येईल असा दु:साहसी विचार करून त्यांनी भारतावर युद्ध लादलं.तथापि आंतरराष्ट्रीय राजकारणात काय किंवा देशांतर्गत घडामोडीत काय, ज्यांनी ज्यांनी शास्त्रीजींना कमी लेखलं त्यांचा त्यांचा भ्रमनिरास झाल्याचं दिसलं. १९६५ सालच्या युद्धात मानहानीकारक पराभव करून पाकिस्तानच्या साहसवादाला शास्त्रीजींनी सडेतोड उत्तर दिले. तथापि भारत हे युद्धखोर, साम्राज्यवादी राष्ट्र नसून शांततापूर्ण सहजीवनाचं तत्त्व अंगीकारणारा देश असल्याचा संदेश, ताश्कंद करारावर सही करून शास्त्रीजींनी साऱ्या जगाला दिला. हा करार होण्यापूर्वी शास्त्रीजी आणि आयुब खान यांच्यात जवळजवळ आठवडाभर वाटाघाटी चालू होत्या. करारात काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचं कलम अं...