15 ऑगस्ट घोषणा

  1. 15 ऑगस्ट 2022
  2. Independence Day 2022 Live Updates Indian Independence Day 15 August Celebration Flag Hoisting PM Modi Photos
  3. Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?
  4. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन
  5. भारतीय स्वातंत्र्यलढा
  6. 15 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी
  7. 15 ऑगस्ट 2022
  8. Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?
  9. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन
  10. Independence Day 2022 Live Updates Indian Independence Day 15 August Celebration Flag Hoisting PM Modi Photos


Download: 15 ऑगस्ट घोषणा
Size: 29.78 MB

15 ऑगस्ट 2022

•  • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • NEW  • • • • • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • •  • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • 15 ऑगस्ट 2022 हा दिवस एक ऐतिहासिक जीवन आहे जो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण घेऊन येणार आहे कारण, या दिवशी आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्षे पूर्ण होत असताना हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणारा 75 वा स्वातंत्र्यदिन असेल. या 75 वर्षात आपण खूप काही मिळवले आणि खूप काही गमावले पण एक गोष्ट आहे जी आपण कधीच सोडली नाही, ती म्हणजे आपण नेहमी पुढे जाणे आणि देशासाठी मरण्याचा आपला विचार, जो केवळ आपले सैन्य नाही. भारत देशाच्या नागरिकांना महान बनवतो. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वतंत्र भारताच्या कुंडलीच्या माध्यमातून भारताचे आणि भारतातील नागरिकांचे भविष्य कसे असू शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाने भरलेला दिवस आहे आणि या पवित्र प्रसंगी आमचा लेख वाचा आणि जाणून घ्या की, येत्या एका वर्षात भारत कोणत्या परिस्थितीत प्रगती करू शकतो. जर तुमच्या मनात तुमच्या जीवनाबाबत काही विशिष्ट प्रश्न असेल किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर, तुमच्या कोणत्या ही प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आत्ताच येथे क्...

Independence Day 2022 Live Updates Indian Independence Day 15 August Celebration Flag Hoisting PM Modi Photos

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं संपूर्ण देश तीन रंगात रंगला असताना पंचवटी एक्स्प्रेसही अपवाद नाही. चाकरमान्यांची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रोज नोकरी, शिक्षणा निमित्तानं प्रवास करणाऱ्या पास धारकाची बोगी तीन रंगात सजविण्यात आली आहे. बोगीत सर्व सीटवर तीन रंगाचं कव्हर लावण्यात आलं आहेत. झेंडे, पताकांनी बोगी सजविण्यात आली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे सर्वच उत्सव साजरा साजरे केले जातात आणि आता स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव ही साजरा होत असल्याने प्रवाश्यानी उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम राखलीय Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांना तीन हेक्टर पर्यंत वाढीव मदत शासनाकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाचा धोका टळला नसून ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनाही लसीकरण करण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस आशिक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी अतिवृष्टी काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, पंचायत समिती, तहसील, जिल्हा परिषद, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात, पोलीस दलातील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सिंधुदुर्गातील ओरोस येथील पोलीस परेड मैदानावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण स...

Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?

Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली? By August 15, 2022 10:44 AM 2022-08-15T10:44:38+5:30 2022-08-15T10:49:09+5:30 देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच म्हणजे 15 ऑगस्ट दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. Independence Day History : भारत आपला ७5वा म्हणजेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. देशभरात जल्लोष बघायला मिळत आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. पण देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. माऊंटबॅटन यांना दिला होता अधिकार जेव्हा इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेही ठरवले की, लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय असतील. ब्रिटीश संसदेने त्यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतातील लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता. खरंतर या दिवशीच स्वातंत्र्य का दिले गेले याबाबत अनेक मतमतांतरे बघायला मिळतात. एकीकडे महात्मा गांधी भारत छोडो आंदोलन होतं आणि दुसरीकडे फाळणीवरुन गांधी आणि जिना यांच्यात वाद होते. या दोन कारणांमुळे माऊंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहण्याऐवजी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सूत्रसंचालन 15 स्वतंत्रता दिवस कार्यक्रम समारोह 15 august swtntrya din sutra sanchalan|swatntryacha amrut mahotsav sutr sanchaln| indipendance day programme planing | swatntrya din smaroh jankari marathi me आजच्या विशेष लेखातून आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कशा पद्धतीने सूत्रसंचालन याविषयी माहिती पाहणार आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सूत्रसंचालन स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन(toc) यावर्षी भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणून त्याला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन असे देखील म्हणता येईल. चला तर मग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे धमाकेदार सूत्रसंचालन कशा पद्धतीने करता येईल. हे आपण पाहूया मी आपणास 15 ऑगस्ट सूत्रसंचालन नमुना देत आहे. हा नमुना आपल्याला शाळेतील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कामी येईल. याच पद्धतीने आपण 15 ऑगस्ट किंवा इतर शाळेतील कार्यक्रमांचे देखील सूत्रसंचालन अतिशय छान पद्धतीने करू शकता. 15 ऑगस्ट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपरेषा| |15august swtntryadin sutra sanchaln rupresha 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाची रूपरेषा अगोदर आपल्या डोक्यामध्ये हवी.तरच सूत्रसंचालक सूत्रसंचालन चांगले करू शकतो. साधारणपणे 15 ऑगस्ट या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असते .....थोडाफार बदल देखील असू शकतो. मान्यवरांचे स्वागत अध्यक्षांची निवड ध्वजारोहण मान्यवरांचा परिचय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुलांची भाषणे अध्यक्षांचे मार्गदर्शनपर भाषण आभार प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा अशा...

भारतीय स्वातंत्र्यलढा

भारताचा स्वातंत्र्यलढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र , स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स , १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः ; भारताला स्वातंत्र्य मिळाले. ऐतिहासिक पार्श्वभूमी पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला. व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले.त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला. इ.स.१८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी...

15 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी

15 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2022) राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ने संभाषणाला होणार सुरुवात : • यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. • मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली. • या निर्णयाची घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले , “वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. • सांस्‍कृतिक कार्यविभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्‍यात येईल, असंही मुनगंटीवारांनी नमूद केलं. Must Read (नक्की वाचा): राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर : • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. • त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग ठेवले आहेत. • याशिवाय शिंदे गटातील नऊ मंत्र्यांनाही वेगवेगळी खाती दिली आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता, बंदरे व खनिकर्म, अन्न व औषध प्रशासन, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग, सार्वजनिक आरोग्...

15 ऑगस्ट 2022

•  • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • NEW  • • • • • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • •  • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • 15 ऑगस्ट 2022 हा दिवस एक ऐतिहासिक जीवन आहे जो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण घेऊन येणार आहे कारण, या दिवशी आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्षे पूर्ण होत असताना हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणारा 75 वा स्वातंत्र्यदिन असेल. या 75 वर्षात आपण खूप काही मिळवले आणि खूप काही गमावले पण एक गोष्ट आहे जी आपण कधीच सोडली नाही, ती म्हणजे आपण नेहमी पुढे जाणे आणि देशासाठी मरण्याचा आपला विचार, जो केवळ आपले सैन्य नाही. भारत देशाच्या नागरिकांना महान बनवतो. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वतंत्र भारताच्या कुंडलीच्या माध्यमातून भारताचे आणि भारतातील नागरिकांचे भविष्य कसे असू शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाने भरलेला दिवस आहे आणि या पवित्र प्रसंगी आमचा लेख वाचा आणि जाणून घ्या की, येत्या एका वर्षात भारत कोणत्या परिस्थितीत प्रगती करू शकतो. जर तुमच्या मनात तुमच्या जीवनाबाबत काही विशिष्ट प्रश्न असेल किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर, तुमच्या कोणत्या ही प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आत्ताच येथे क्...

Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?

Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली? By August 15, 2022 10:44 AM 2022-08-15T10:44:38+5:30 2022-08-15T10:49:09+5:30 देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच म्हणजे 15 ऑगस्ट दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. Independence Day History : भारत आपला ७5वा म्हणजेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. देशभरात जल्लोष बघायला मिळत आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. पण देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. माऊंटबॅटन यांना दिला होता अधिकार जेव्हा इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेही ठरवले की, लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय असतील. ब्रिटीश संसदेने त्यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतातील लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता. खरंतर या दिवशीच स्वातंत्र्य का दिले गेले याबाबत अनेक मतमतांतरे बघायला मिळतात. एकीकडे महात्मा गांधी भारत छोडो आंदोलन होतं आणि दुसरीकडे फाळणीवरुन गांधी आणि जिना यांच्यात वाद होते. या दोन कारणांमुळे माऊंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहण्याऐवजी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सूत्रसंचालन 15 स्वतंत्रता दिवस कार्यक्रम समारोह 15 august swtntrya din sutra sanchalan|swatntryacha amrut mahotsav sutr sanchaln| indipendance day programme planing | swatntrya din smaroh jankari marathi me आजच्या विशेष लेखातून आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कशा पद्धतीने सूत्रसंचालन याविषयी माहिती पाहणार आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सूत्रसंचालन स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन(toc) यावर्षी भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणून त्याला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन असे देखील म्हणता येईल. चला तर मग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे धमाकेदार सूत्रसंचालन कशा पद्धतीने करता येईल. हे आपण पाहूया मी आपणास 15 ऑगस्ट सूत्रसंचालन नमुना देत आहे. हा नमुना आपल्याला शाळेतील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कामी येईल. याच पद्धतीने आपण 15 ऑगस्ट किंवा इतर शाळेतील कार्यक्रमांचे देखील सूत्रसंचालन अतिशय छान पद्धतीने करू शकता. 15 ऑगस्ट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपरेषा| |15august swtntryadin sutra sanchaln rupresha 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाची रूपरेषा अगोदर आपल्या डोक्यामध्ये हवी.तरच सूत्रसंचालक सूत्रसंचालन चांगले करू शकतो. साधारणपणे 15 ऑगस्ट या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असते .....थोडाफार बदल देखील असू शकतो. मान्यवरांचे स्वागत अध्यक्षांची निवड ध्वजारोहण मान्यवरांचा परिचय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुलांची भाषणे अध्यक्षांचे मार्गदर्शनपर भाषण आभार प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा अशा...

Independence Day 2022 Live Updates Indian Independence Day 15 August Celebration Flag Hoisting PM Modi Photos

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं संपूर्ण देश तीन रंगात रंगला असताना पंचवटी एक्स्प्रेसही अपवाद नाही. चाकरमान्यांची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रोज नोकरी, शिक्षणा निमित्तानं प्रवास करणाऱ्या पास धारकाची बोगी तीन रंगात सजविण्यात आली आहे. बोगीत सर्व सीटवर तीन रंगाचं कव्हर लावण्यात आलं आहेत. झेंडे, पताकांनी बोगी सजविण्यात आली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे सर्वच उत्सव साजरा साजरे केले जातात आणि आता स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव ही साजरा होत असल्याने प्रवाश्यानी उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम राखलीय Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांना तीन हेक्टर पर्यंत वाढीव मदत शासनाकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाचा धोका टळला नसून ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनाही लसीकरण करण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस आशिक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी अतिवृष्टी काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, पंचायत समिती, तहसील, जिल्हा परिषद, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात, पोलीस दलातील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सिंधुदुर्गातील ओरोस येथील पोलीस परेड मैदानावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण स...