मनसे आमदार

  1. महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  2. दिव्यातील निधी पेरणीतून मनसे आमदार राजू पाटलांची कोंडी
  3. मदतीला मनसे असते; मतदान पिळवणूक करणाऱ्यांना होते! राज ठाकरे यांची खंत
  4. Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Question To State Government Regarding Cabinet Expansion Marathi News
  5. Raju Patil: आमच्या मागण्या...; मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं विधान
  6. Dombivali News : डोळ्यातील अश्रू त्यांच्या लिखाणात आले; नरेश म्हस्के यांचे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला उत्तर dombivali naresh mhaske raju patil comment aagari koli varkari bhavan politics
  7. Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Question To State Government Regarding Cabinet Expansion Marathi News
  8. Raju Patil: आमच्या मागण्या...; मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं विधान
  9. महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  10. Dombivali News : डोळ्यातील अश्रू त्यांच्या लिखाणात आले; नरेश म्हस्के यांचे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला उत्तर dombivali naresh mhaske raju patil comment aagari koli varkari bhavan politics


Download: मनसे आमदार
Size: 20.58 MB

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाध्यक्ष स्थापना मुख्यालय दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, १ राजकीय तत्त्वे महाराष्ट्राचा आणि मराठीचा सर्वांगीण विकास, मराठी राष्ट्रवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संक्षिप्त: मनसे) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. ध्येय आणि धोरण [ ] १. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. २. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. ३. महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते. ४. जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते. ५. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, य...

दिव्यातील निधी पेरणीतून मनसे आमदार राजू पाटलांची कोंडी

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढत्या संवादामुळे राज्यात नव्या राजकीय समिकरणांची चर्चा एकीकडे जोरात असतानाच मनसेचे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकमेव आमदार राजू पाटील यांची मात्र कोंडी करण्याची व्युहरचना शिंदे यांच्या गोटात आखली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दिवा उपनगरात ६१० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ सोहळा नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांच्या लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दिव्यात यानिमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या जंगी सोहळ्यात ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांना दिले गेलेले महत्त्व हे मनसे आमदार राजू पाटील यांच्या समर्थकांसाठी अस्वस्थतेचे नवे कारण ठरले आहे. दिव्यातील या विकासकामांच्या सोहळ्यापासून आमदार पाटील यांना दूर ठेवताना खासदार शिंदे आणि मढवी हेच दिव्यातील विकासाचे शिल्पकार अशी वातावरण निर्मीती करण्यात शिंदे गट यशस्वी ठरल्याने आमदार पाटील आणि खासदार शिंदे यांच्यातील संघर्षाला आगामी काळात नवे धुमारे फुटण्याची शक्यता अधिक आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… ठाणे महापालिका हद्दीत मोडत असलेल्या दिवा या उपनगरातून आठ नगरसेवक निवडून जातात. दिवा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सहा वर्षांपुर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री डोंबिवलीचा ग्रामीण पट्टा, २७ गाव परिसर, पलावा यासारख्या भागांत वर्चस्व राखणारे राजू पाटील यांनी दिव्यातही म्हात्रे यांना धोबीपछाड देत सहा हजारांच्या फर...

मदतीला मनसे असते; मतदान पिळवणूक करणाऱ्यांना होते! राज ठाकरे यांची खंत

चिपळूणला गेल्या वर्षी पावसाने तडाखा दिला, त्यावेळी इतर कोणताही पक्ष आला नाही. फक्त मनसे मदतीला धावून आली. अशा अनेक प्रसंगात आपण धावून जातो. पण, मला प्रश्न पडतो की ही माणसे मग मतदानाच्या वेळेला कुठे जातात, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत एकेकाळी पाच नद्या होत्या. त्यातील चार मारून टाकल्या. आता पाचवी उरलेली मिठी नदीही मरायला आली आहे. नाले तुंबल्याची रड कायम होत असते. पण मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेरून माणसे येतात. पाइपलाईनच्या बाजूला हजारो झोपड्या उभ्या राहतात, पण आपल्याकडील आमदार-खासदार, प्रशासकीय यंत्रणा केवळ मते आणि पैशांसाठी डोळेझाक करतात, अशा शब्दांत त्यांनी परप्रांतीयांच्या मुद्याकडेही पुन्हा एकदा लक्ष वेधले. मनसेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. पक्ष स्थापन केला तेव्हा नावातच नवनिर्माण होते. निवडणुका या राजकीय पक्षाचा भाग असतोच, पण ज्यावेळेला नवनिर्माण हा शब्द आपण टाकतो त्यावेळेला इतर पक्षांनी जे केले नाही ते आपल्याकडे असले पाहिजे. म्हणून या वेगवेगळ्या शाखा तसेच आपत्कालीन व्यवस्थापन पथक स्थापन केले. महाराष्ट्रासमारे विकास आराखडा म्हणजे ब्ल्यू प्रिंट आणली तो याच योजनांचा भाग आहे. मुंबई अग्निशमन दलाचे जवान कोणत्या परिस्थितीत काम करत असतात ते आपण पाहिले पाहिजे. त्यांचे ज्या प्रमाणात कौतुक व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होत नाही. परवा रायगडावर गेलो होतो. तिथे चिपळूणचे चार-पाच जण आले आणि गेल्या वर्षी पावसाच्या तडाख्यात मनसेने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले. नाशिकलाही गेलो तेव्हा तिथले लोकही तेच म्हणत होते, मनसे मदत करते. प्रश्न सोडविण्यासाठी आमच्याकडे येता, पण मतदानाची वेळ आल्यानंतर ज...

Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Question To State Government Regarding Cabinet Expansion Marathi News

Maharashtra Politics : राज्यातील राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख सुरू असल्यानं सर्व स्तरातून टीका सुरू झाली आहे. केवळ विरोधकच नव्हे तर सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनीही आता सरकारला ट्विटरवरून खोचक सवाल विचारले आहेत. तुमचं सगळं ओके पण लोकांच्या समस्येकडे कोण पाहणार? असा प्रश्न राजू पाटील यानी विचारला आहे. बंड झाले, आता थंड झाले? : राजू पाटील शिंदे फडणवीस सरकारला महिनाभराचा कालावधी उलटला, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यानं विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष केलं आहे. त्या पाठोपाठ सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील सरकारला ट्वीट करत जाब विचारला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचं पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल? असा सवालही ट्विटरवर ट्वीट करून राजू पाटील यांनी विचारला आहे. सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदारांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात? आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्यात मात्र विस्ताराबाबत फायनल निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पा...

Raju Patil: आमच्या मागण्या...; मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं विधान

मुंबईसह राज्याच्या अनेक मुख्य शहरात महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. राज्यातील प्रमुख पक्षातील नेते निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला देखील लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप-शिंदे गट यांच्या युतीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार का? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. अशातच महायुतीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलीय. हे नेते सतत एकत्र आल्याचं दिसून येतं आहे. यावरून आता महापालिका निवडणुकीसाठी भाजप, मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही युतीसाठी तयार असू असं राजू पाटील म्हणाले आहे. पुढे बोलताना राजू पाटील म्हणाले की, काही गोष्टी या राजकारण सोडून बघायला पाहिजे, सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्माक विचार करणार असेल तर सोबत येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार झाला नाही. उलट त्या कशा पूर्ण होणार नाहीत याकडे लक्ष दिलं गेलं असं राजू पाटील म्हणालेत. मागण्याचा सकारात्मक विचार होत असल्यामुळे आमची जवळीक वाढली आहे. मात्र या भेटीगाठीचा कोणीही असा अर्थ काढू नये. कारण काही दिवसांपूर्वीच माननीय राजसाहेबांनी सांगितलं की, आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर युती करायलाही हरकत नाही. राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही त्याला तयार असू, आणि इतरांची पण ...

Dombivali News : डोळ्यातील अश्रू त्यांच्या लिखाणात आले; नरेश म्हस्के यांचे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला उत्तर dombivali naresh mhaske raju patil comment aagari koli varkari bhavan politics

डोंबिवली - गेले कित्येक वर्ष आगरी कोळी वारकरी भवन व्हावं हि आगरी कोळी समाजाची मागणी होती. कदाचित मनसे आमदार समाजाची ही मागणी पूर्ण करू शकले नाही. शिवसेना खासदारांनी ती मागणी पूर्ण केली याच आमदारांना वाईट वाटलं असावं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू लिखाणातून आले असावे असे उत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला दिले आहे. दिवा बेतवडे येथे आगरी कोळी वारकरी भवन उभे राहणार आहे. या आगरी कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन आधीच शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. वारकरी भवन यासोबतच दिव्यातील विकास कामांवरून देखील शिंदे गटाला लक्ष केले जात आहे. उडघटनाच्या पूर्वसंध्येला लोकार्पण होणारी नवीन मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याची घटना घडली. या घटनेवरून कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केले होते. मुख्यमंत्री शिंदे दिव्यात दाखल होण्याआधी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी लिकेज झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करताना म्हटले आहे. "आज मुख्यमंत्री दिव्यातील रस्ते आणि पाणी विकास कामाचे लोकार्पण करण्यास येणार आहेत. हे समजताच दिव्यातील रस्त्याला पाझर फुटला. दिवेकरांनो काळजी नसावी काम चालू आहे...वर्षानुवर्ष". तर दुसरीकडे दिवा भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा टीका करण्यात आली आहे. असे आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले होते.

Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Question To State Government Regarding Cabinet Expansion Marathi News

Maharashtra Politics : राज्यातील राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख सुरू असल्यानं सर्व स्तरातून टीका सुरू झाली आहे. केवळ विरोधकच नव्हे तर सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनीही आता सरकारला ट्विटरवरून खोचक सवाल विचारले आहेत. तुमचं सगळं ओके पण लोकांच्या समस्येकडे कोण पाहणार? असा प्रश्न राजू पाटील यानी विचारला आहे. बंड झाले, आता थंड झाले? : राजू पाटील शिंदे फडणवीस सरकारला महिनाभराचा कालावधी उलटला, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यानं विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष केलं आहे. त्या पाठोपाठ सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील सरकारला ट्वीट करत जाब विचारला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचं पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल? असा सवालही ट्विटरवर ट्वीट करून राजू पाटील यांनी विचारला आहे. सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदारांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात? आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्यात मात्र विस्ताराबाबत फायनल निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पा...

Raju Patil: आमच्या मागण्या...; मनसे आमदार राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं विधान

मुंबईसह राज्याच्या अनेक मुख्य शहरात महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. राज्यातील प्रमुख पक्षातील नेते निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला देखील लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप-शिंदे गट यांच्या युतीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप, शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार का? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. अशातच महायुतीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलीय. हे नेते सतत एकत्र आल्याचं दिसून येतं आहे. यावरून आता महापालिका निवडणुकीसाठी भाजप, मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही युतीसाठी तयार असू असं राजू पाटील म्हणाले आहे. पुढे बोलताना राजू पाटील म्हणाले की, काही गोष्टी या राजकारण सोडून बघायला पाहिजे, सरकार जर आमच्या मागण्याचा सकारात्माक विचार करणार असेल तर सोबत येण्यास काहीच हरकत नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार झाला नाही. उलट त्या कशा पूर्ण होणार नाहीत याकडे लक्ष दिलं गेलं असं राजू पाटील म्हणालेत. मागण्याचा सकारात्मक विचार होत असल्यामुळे आमची जवळीक वाढली आहे. मात्र या भेटीगाठीचा कोणीही असा अर्थ काढू नये. कारण काही दिवसांपूर्वीच माननीय राजसाहेबांनी सांगितलं की, आम्ही स्वबळावर लढणार आहोत. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर युती करायलाही हरकत नाही. राजसाहेबांचे आदेश आले तर आम्ही त्याला तयार असू, आणि इतरांची पण ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाध्यक्ष स्थापना मुख्यालय दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, १ राजकीय तत्त्वे महाराष्ट्राचा आणि मराठीचा सर्वांगीण विकास, मराठी राष्ट्रवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना (संक्षिप्त: मनसे) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. ध्येय आणि धोरण [ ] १. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. २. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता पक्ष बांधील आहे. मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. ३. महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते. ४. जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते. ५. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या विकासासाठी त्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, य...

Dombivali News : डोळ्यातील अश्रू त्यांच्या लिखाणात आले; नरेश म्हस्के यांचे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला उत्तर dombivali naresh mhaske raju patil comment aagari koli varkari bhavan politics

डोंबिवली - गेले कित्येक वर्ष आगरी कोळी वारकरी भवन व्हावं हि आगरी कोळी समाजाची मागणी होती. कदाचित मनसे आमदार समाजाची ही मागणी पूर्ण करू शकले नाही. शिवसेना खासदारांनी ती मागणी पूर्ण केली याच आमदारांना वाईट वाटलं असावं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू लिखाणातून आले असावे असे उत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटला दिले आहे. दिवा बेतवडे येथे आगरी कोळी वारकरी भवन उभे राहणार आहे. या आगरी कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन आधीच शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. वारकरी भवन यासोबतच दिव्यातील विकास कामांवरून देखील शिंदे गटाला लक्ष केले जात आहे. उडघटनाच्या पूर्वसंध्येला लोकार्पण होणारी नवीन मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याची घटना घडली. या घटनेवरून कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केले होते. मुख्यमंत्री शिंदे दिव्यात दाखल होण्याआधी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी लिकेज झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करताना म्हटले आहे. "आज मुख्यमंत्री दिव्यातील रस्ते आणि पाणी विकास कामाचे लोकार्पण करण्यास येणार आहेत. हे समजताच दिव्यातील रस्त्याला पाझर फुटला. दिवेकरांनो काळजी नसावी काम चालू आहे...वर्षानुवर्ष". तर दुसरीकडे दिवा भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा टीका करण्यात आली आहे. असे आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले होते.