तुकाराम महाराजांचे बारा अभंग

  1. Essay on Sant Tukaram in Marathi
  2. पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/18
  3. अमोल उंबरकर : संत तुकाराम महाराज अवतार आणि कार्य


Download: तुकाराम महाराजांचे बारा अभंग
Size: 29.10 MB

Essay on Sant Tukaram in Marathi

People Also Read: संत तुकाराम महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Tukaram Information in Marathi: संत तुकाराम हे भारतातील भक्ती चळवळी दरम्यान एक प्रमुख वारकरी संत आणि आध्यात्मिक कवी होते. ते 17 व्या शतकातील हिंदू कवी आणि. “संत तुकाराम” वर निबंध (Sant tukaram essay in Marathi 500 words) संत तुकाराम हे संत आहेत जे जनतेला हा संदेश देऊन देवाच्या भक्तीचा मार्ग दाखवतात की त्यांनाच संत म्हणून ओळखले जावे, तो कुठे आहे हे देवाला माहीत आहे. How to संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती | Sant Tukaram essay in marathi संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती,Sant Tukaram essay in marathi pdf,संत तुकाराम मराठी माहिती pdf,sant Tukaram nibandh marathi pdf,संत तुकाराम निबंध,. आजच्या “माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी Maza Avadta Sant Tukaram Essay in Marathi ” या लेखांमधून आपण माझा आवडता संत तुकाराम निबंध मराठी पाहणार आहोत. तुकाराम महाराजांची कथा (sant tukaram maharaj information in marathi) तुकाराम महाराज जीवन चरित्र (Sant Tukaram Information In Marathi) तुकाराम महाराजांचे बारा अभंग (Sant Tukaram Abhang In Marathi). 10 lines on sant tukaram in Marathi मित्रहो आज आपण या लेखात संत तुकाराम वर 10 ओळी.

पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/18

१० रौरव नरकांत घालीत आहेस. करितां अभंग करणे व कीर्तन करणे सोडून दे.' तुकारास म्हणाले 'बरे आहे, परंतु आजपर्यंत मी जे अभंग रचले आहेत, त्यांची वाट काय?' भट्ट ह्मणले 'ते बुडवून टाक.' घरी येऊन तुकारामबुवांनी अभंगांच्या वह्या फडक्यांत गुंडाळल्या आणि दगड बांधून त्या इंद्रायणीच्या डोहांत टाकल्या. त्यावेळी त्यांना अतिशय दुःख झाले! त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा चालल्या! त्यांनी तेथेंच १३ दिवस धरणे घेतले आणि पांडुरंगाचा धांवा चालविला. हे शोकपर वीस अभंग आहेत. चवदाव्या दिवशी वह्या पाण्यावर तरंगू लागल्या! हा साक्षात्कार पाहून सर्व आश्चर्यचकित झालें! यामुळे तुकारामबुवांची कीर्ति अधिकच पसरली. इकडे पुण्यास नागनाथाचे दर्शनास रामेश्वर भट्ट गेले असतां तेथे जवळच अनघडशा फकिराची बाग होती. तेथील विहिरींत रामेश्वर भट्टानें स्नान केले. तेव्हापासून त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. तो काहींकेल्या शमेना. तेव्हां तो आळंदीस जाऊन ज्ञानेश्वराची आराधना करू लागला. तेथे त्याला तुकारामबुवाकडे जा, असा दृष्टांत झाला. इकडे तुकारामबुवांच्या वया पाण्यावर निघाल्या, हे वृत्त त्याच्या कानी आल्यावर तो पश्चात्तापाने व लज्जने शरमला! त्याने तुकाराम महाराजांचे पाय धरले. तेव्हा त्यांनी त्याला चित्तशुद्धीविषयों ( अभंग ८o ) उपदेश केला तो ऐकून त्याचा दाह शांत झाला. पुढे हाच रामेश्वरभट्ट तुकारामाचा शिष्य झाला. याचप्रमाणे तुकारामाची भक्ति व वैराग्य पाहून कोंडभट्ट पुराणिक नामक एक विद्वान् ब्राह्मण त्याचा शिष्य झाला. एकदां तुकाराम बुवांनी लोहगांवीं नाममहिमा वर्णन करून यज्ञयाग, जपतपादि अनेक खटाटोपांचे ह्यापुढे तेज नाही, असा उपदेश केला. तो ऐकून एक संन्यासी क्रोधाविष्ट होऊन पुण्याचा मोकाशी दादोजी कोंडदेव याजकडे गेला आणि फिर्याद केली ...

अमोल उंबरकर : संत तुकाराम महाराज अवतार आणि कार्य

२५ मार्चला तुकाराम बीज. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि महाराजांचे विविध युगात असलेले अवतार आणि कार्य व तुकाराम बीज दिवशी झालेले चौथे स्वर्गारोहण याविषयी थोडक्यात आढावा घेणारा लेख. तुकारामांचे अवतार पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा पृथ्वीतलावरील अवतार म्हणजे सत्ययुगातील अंबऋषी. अंबऋषी या अवताराबद्दल सांगायचे म्हणाल तर अंबऋषीस्वरूप तुकोबाराय प्रथमत: दुर्वासऋषींचे शिष्य होते. गुरू-शिष्यांमध्ये थोडय़ा प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्तिप्रदर्शन केले. दुर्वासऋषींनी अंबऋषींवर सुदर्शन चक्र सोडले. यातून पळ काढत अंबऋषी ब्रह्मलोकांत पोहोचले; पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. त्यांनी अंबऋषींना दुर्वासांना शरण जा, असे सांगितले. यानंतर दुर्वासऋषींनी सुदर्शन चक्र रोखले, मात्र तुला प्रत्येक अवतारकार्यात गर्भवास सोसावा लागेल, असा शापही दिला. । अंबऋषी कारणे गर्भवास सोसीसी। महाराजांना गर्भवास सोसावा लागला या गर्भवासात महाराजांनी देवाकडे एक मागणी केली होती तो अभंग ।तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी। देवांने यावर प्रश्न विचारला की, महाराज सुख कशात आहे, याचे उत्तर देणारा हा अभंग । सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। । रखुमाईच्या पती सोयरिया। । गोड तुझे रूप गोड तुझे नाम। । देई मज प्रेम सर्वकाळ। । तुका म्हणे काही न मागो आणिक। । तुझे पायी सुख सर्व आहे। महाराजांचे चार युगांप्रमाणे अवतार, पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हादस्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान विष्णू होते. दुस-या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय अंगदस्वरूप होते. तर तिस-या अवतारात द्वापारयुगात तुक...