वेळ

  1. Time quotes in marathi
  2. Maharashtra Political Crisis What Exactly Is Right Time For Assembly Speaker What Does The Law Say
  3. लग्नासाठी योग्य वेळ कोणती आहे?
  4. 18 सर्व वेळ सर्वोत्तम खेळ
  5. 5 events that indicate bad times are coming
  6. 90 वाईट वेळ स्टेटस
  7. वेळ व्यवस्थापन
  8. *कार्यालयीन वेळ व्यवस्थापनाचे २१ नियम* – RAJU NANDKAR DEPUTY COLLECTOR BLOG


Download: वेळ
Size: 57.45 MB

Time quotes in marathi

Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞 Time quotes in marathi - नमस्कार मित्रांनो, 👍…..आमच्या या नवीन पोस्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे, या नवीन पोस्टमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे मराठी मध्ये Time status in marathi वाचण्यासाठी मिळेल. अतिशय उत्तम आणि छान प्रतीचे status आम्ही येथे दिली आहेत. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही 💝💝 time shayari marathi 💝💝 इंटरनेटवर सर्वत्र वाचण्यासाठी पाहत असाल तर quotes on time सुविचार, स्टेटस in marathi. शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. यामध्ये तुम्हाला उत्तम आणि छान असे सर्व प्रकारचे Time quotes, status, सुविचार, sms मेसेज, स्टेटस in marathi. वाचण्यासाठी मिळतील. आम्ही खूप सुंदर असे खास प्रकारचे तुमच्यासाठी संग्रह तयार करून ठेवला आहे. तुम्ही एकदा अवश्य पहा! आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्या!...🤞🤞 मित्रांनो, तुम्ही हे स्टेटस आणि शायरी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता time suvichar, wishes in marathi . जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा. 👌👌💝👌👌 मित्रांनो Time शायरी, quotes in marathi आम्ही सर्वोत्तम स्टेटस ठेवले आहे, खासकरून तुमच्यासाठी मराठी मध्ये, आमच्या ब्लॉगला भेट देऊन Time thoughts slogan, poem & kavita, sms, स्टेटस मराठी मध्ये वाचा. ❣🌺🌺🌺🌺❣ _______________________________ 🌺 | time shayari marathi | 🌺 _______________________________ Time quotes in marathi | Time shayari, status in marathi | 💯🤞 "वेळ असते सर्वांकरता एक समान तरी एक आहे गरीब आणि एक महान. " ❣😍😍😍❣ _______________________________ Time quotes in marathi | Time shayari, status in marathi |...

Maharashtra Political Crisis What Exactly Is Right Time For Assembly Speaker What Does The Law Say

मुंबई: दहाव्या अनुसूचीनुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षच घेत असतात. सुप्रीम कोर्ट त्यात सहसा पडत नाही. जेव्हा अध्यक्षांचा निर्णय होतो, त्यावरच दाद मागण्यासाठी कोर्ट असतं. कालच्या निकालातही कोर्टानं हेच म्हटलंय. या केसमध्ये कुठलीही अशी अपवादात्मक स्थिती निर्माण होत नाही की ज्यामुळे आम्ही अध्यक्षांच्या अधिकारात अतिक्रमण करावं असं कोर्टानं म्हटलंय. अध्यक्षांसाठी योग्य वेळेत म्हणजे नेमक्या किती वेळेत? मणिपूरमधल्या एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्या. नरिमन यांचा निकाल होता, की अपात्रतेबाबत अध्यक्षांनी 3 महिन्यांत निर्णय घ्यावा याच निकालाच्या आधारे अध्यक्षांसाठी योग्य वेळेत म्हणजे 3 महिने असा दावा होत आहे. पण न्या. नरिमन यांच्या या निकालाला विस्तारित खंडपीठासमोर आव्हान दिलं गेलं होतं. अध्यक्षांना असा कालावधी निश्चित करण्याचा कोर्टाला काहीच अधिकार नाही असा दावा झाला होता. त्यावर विस्तारित खंडपीठाचा निकाल अजूनही आलेला नाही. त्यामुळे ही कालमर्यादा मान्य करण्याचं कुठलंही बंधन अध्यक्षांवर नाही असंही म्हटलं जातंय. महाराष्ट्र विधानसभेच्या नियमांमध्येही असा कुठला मर्यादित वेळेचा उल्लेख नाहीय. अध्यक्ष जेव्हा निर्णय घेतील तेव्हा त्या विरोधात ज्या पक्षावर अन्याय होईल तो कोर्टात दाद मागू शकतो. पण त्याआधी मुळात अध्यक्षांचा निर्णय कधी येतो हे गणित महत्वाचं आहे. कारण आता 2024 ची डेडलाईनही जवळ आली आहे. अध्यक्षांच्या निकालानंतर पुन्हा कोर्टाची प्रक्रिया यातच निवडणुका येऊ नयेत म्हणजे झालं. त्यामुळे आता या योग्य वेळेचा अर्थ नेमका काय लावला जातो हे पाहणं महत्वाचं असेल. Published at : 12 May 2023 01:50 PM (IST) Tags:

लग्नासाठी योग्य वेळ कोणती आहे?

उत्तरः लग्नाची योग्य वेळ ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये असाधारण असते. परिपक्वतेचा स्तर आणि आयुष्याचे अनुभव हे बदलणारे घटक आहेत; काही लोक लग्नासाठी वयाच्या 18 व्या वर्षी तयार असतात, आणि काही लोक कधीच तयार नसतात. जसे अमेरिकेमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 50 टक्क्याहून जास्त झाले आहे, हे स्पष्ट आहे की, आपल्या समाजातील अनेकजण लग्नाकडे सार्वकालिक वचनबद्धता म्हणून बघत नाहीत. तथापि, हा जगाचा दृष्टीकोन आहे, जो नेहमीप्रमाणे देवाच्या दृष्टीकोनाच्या विरुद्ध आहे (1 करिंथ 3:18). यशस्वी लग्नासाठी एक भक्कम पाया अत्यावश्यक आहे, आणि एखाद्याने संभाव्य जीवन साथीला भेटण्यास किंवा तारीख देण्यास सुरवात करण्याच्या आधीच तो पक्का केला पाहिजे. आपल्या ख्रिस्तामधील चालीमध्ये फक्त दर रविवारी सभेला जाणे आणि पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये सामील होणे यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टींचा समावेश असला पाहिजे. आपला देवाशी व्ययक्तिक संबंध असला पाहिजे आणि तो फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे आणि त्याची आज्ञा पाळण्याद्वारे येतो. आपण लग्नाच्या नात्यात जाण्यापूर्वीच याबद्दल शिक्षण आणि देवाचा दृष्टीकोन जाणून घेतला पाहिजे. लग्नासाठी वचनबद्ध होण्याच्या अगोदर एखाद्या व्यक्तीला हे माहित असायला हवे की, पवित्र शास्त्र लग्नाबद्दल, वचनबद्धतेबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल, पती आणि पत्नीच्या भूमिकेबद्दल, आणि देवाच्या आपल्याकडूनच्या अपेक्षांबद्दल काय सांगते. आदर्श भूमिका असलेली लग्न झालेली कमीत कमी एक ख्रिस्ती जोडी असणे महत्वाचे आहे. यशस्वी लग्नासाठी काय लागते, घानिष्टता कशी निर्माण करावी (शारीरिक संबंधापलीकडे), विश्वास किती अमूल्य आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे एक वयोवृद्ध झालेली जोडी देऊ शकते. ज्यांचे...

18 सर्व वेळ सर्वोत्तम खेळ

जसे आपण सर्व जाणतो, व्हिडिओ किंवा संगणक गेम हे सर्वात जास्त आवडले जाणारे मनोरंजन क्रियाकलाप आहेत. असा अंदाज आहे की जगभरात सुमारे 3 अब्ज लोक व्हिडिओ गेम खेळतात. Nintendo, Playstation आणि Xbox सारख्या काही मोठ्या कंपन्या विश्वासू खेळाडू ठेवण्यासाठी आणि नवीन आकर्षित करण्यासाठी दरवर्षी शेकडो गेम रिलीज करतात. तर बहुतेक लोक कोणते खेळ खेळतात किंवा एकदा खेळण्यास योग्य आहेत? या लेखात, जगभरातील अनेक तज्ञ, गेम डेव्हलपर, स्ट्रीमर, दिग्दर्शक, लेखक आणि खेळाडूंनी शिफारस केलेल्या विविध प्रकारच्या गेममधून आतापर्यंतचे 18 सर्वोत्तम गेम आहेत. आणि शेवटचा देखील सर्वोत्तम आहे. ते वगळू नका, किंवा तुम्ही आतापर्यंतचा सर्वात छान खेळ व्हाल. आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गेमपैकी एक, Pokemon Go, सर्वोत्कृष्ट जपानी गेमपैकी एक, नेहमी शीर्ष 10 व्हिडिओ गेममध्ये राहतो जे आयुष्यात एकदाच खेळले पाहिजेत. 2016 मध्ये पहिल्यांदा रिलीज झाल्यापासून तो लवकरच जागतिक घटना म्हणून व्हायरल झाला. गेम प्रिय पोकेमॉन फ्रँचायझीसह ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) तंत्रज्ञानाची जोड देतो, ज्यामुळे खेळाडूंना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून वास्तविक-जगातील ठिकाणी आभासी पोकेमॉन कॅप्चर करता येतो. जेव्हा ते संघ-आधारित गेमप्लेच्या दृष्टीने सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट खेळाचा उल्लेख करते, किंवा बॅटल एरिना (MOBA), जिथे खेळाडू संघ तयार करू शकतात, रणनीती बनवू शकतात आणि विजय मिळवण्यासाठी एकत्र काम करू शकतात, ते नेहमी लीग ऑफ लीजेंड्ससाठी असतात. 2009 पासून, हा उद्योगातील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी व्हिडिओ गेम बनला आहे. इतिहासात त्याचा #1 रँक व्हिडिओ गेम असूनही, Minecraft आतापर्यंत सर्वाधिक विकल्या गेलेल्या गेममध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा खेळ आतापर्यंतच...

5 events that indicate bad times are coming

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र, राजकारण आणि मुत्सद्देगिरीमध्ये पारंगत होते असे सांगतात. आपल्या नीतिशास्त्राशी संबंधित ग्रंथातून त्यांनी मानवी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबाबत मार्गदर्शन केले आहे. या मार्गदर्शनाचा सुयोग्य वापर केल्यास मानवी जीवन सुखी आणि आनंदी होण्यास मदत होते. याचसाठी जाणून घ्या आचार्य चाणक्य यांनी वाईट वेळ याबाबत केलेले मार्गदर्शन. सावध राहा आणि संभाव्य नुकसान टाळा. Chanakya Niti In Marathi : अर्थशास्त्र, राजकारण आणि मुत्सद्देगिरीमध्ये आचार्य चाणक्य हे पारंगत होते. त्यांनी त्यांच्या नीतिशास्त्राशी संबंधित ग्रंथातून मानवी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबाबत मार्गदर्शन केल्याचे दिसते. या मार्गदर्शनाचा सुयोग्य वापर केल्यास मानवी जीवन सुखी आणि आनंदी होण्यास मदत होते. याचसाठी जाणून घ्या आचार्य चाणक्य यांनी वाईट वेळ याबाबत केलेले मार्गदर्शन. आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडींतून आपल्याला पाच संकेत मिळू शकतात. यातूनच आपल्याला वाईट वेळ जवळ येत असल्याचे लक्षात येते. हे संकेत ओळखले तर संकट टाळणे किंवा त्या संकटाचा मुकाबला करून यश मिळवणे शक्य होते, असे आचार्य चाणक्य सांगतात. प्रतिकूल परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते. पण प्रतिकूल स्थितीतून मार्ग काढणे आणि अनुकूल परिस्थिती तयार करणे हे माणसाला शक्य आहे. यासाठी माणसाला सावध राहण्याची आणि सक्रीय राहण्याची आवश्यकता आहे, असे आचार्य चाणक्य सांगतात. घरात कलह होणे : जर अचानक तुमच्या घरात तणाव वाढला असेल आणि विनाकारण छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊ लागली असतील तर हे सर्व आगामी आर्थिक संकटाचे संकेत समजावे, असे आचार्य चाणक्य सांगतात. या समस्या चर्चेतून शांततेने सोडवाव्या अथवा सामंजस्यातून काही कठोर निर्ण...

90 वाईट वेळ स्टेटस

आयुष्यात माणसाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगाना सामोरं जावं लागतं. वेळ ही प्रत्येक दुःखावरचं औषध आहे असं म्हणतात. त्यामुळे चांगला वेळ भरभर निघून जातो, पण वाईट वेळ जाता जात नाही. वाईट असली तरी वेळ आहे मग ती निघून जाणारच हा विश्वास मनात असायला हवा. लहान असो वा थोर, श्रीमंत असो वा गरीब, ज्ञानी असो वा अज्ञानी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी वाईट वेळ येते. अशा वेळी मनाला खंबीर करणारे आणि जगण्याची प्रेरणादेणारे विचार आणि माणसं सोबत असतील तर कोणतीही वेळ सुसह्य होते. म्हणूनच तुमच्यावरही जर अशी वाईट वेळ आली असेल तर मनाला समजवा, चांगल्या लोकांची साथ सोडू नका आणि वाचा मनाला उभारी देणारे हे वाईट वेळ स्टेटस मराठी (Bad Time Quotes in Marathi), खराब वेळ स्टेटस (Kharab Time Status Marathi) Heart Touching दुखी स्टेटस मराठी, Sad वेळ मराठी स्टेटस, Hard Times वाईट वेळ स्टेटस, Life वाईट वेळ स्टेटस तसंच वाचा Table of Contents • • • • • • • • • • वाईट वेळ स्टेटस – Bad Time Status Marathi Bad Time Status In Marathi वाईट वेळ जीवनात आली की माणसाचं मन भरकटत जातं. भिरभिरलेल्या मनाला नेमकं काय करावं हे कळत नाही, अशा वेळी हे वाईट वेळ स्टेटस (Kharab Time Status Marathi) तुमच्या मनाला नक्कीच उभारी देतील. 1.आज वाईट आहे, उद्या चांगली येईल वेळच तर आहे, बदलून नक्कीच जाईल. Sad वेळ मराठी स्टेटस – Vait Vel Status Marathi Bad Time Status In Marathi दुःख अथवा वाईट काळ हा थोड्यावेळासाठीच असतो, मात्र आयुष्यभराचं सार शिकवून जातो. यासाठीच या वेळेचे नेहमी आभार माना, आणि चांगली वेळ येण्याची वाट पाहा. 1.वेळ चांगली असो वा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच खरी आपली ओळख आहे. 2.वाईट प्रसंगानंतर ...

वेळ व्यवस्थापन

बहुतेक लोक एका वेगवान आणि गोंधळत्या तालबद्ध राहतात. आयुष्याचा या मार्गाने परिणाम म्हणून, थकवा आणि औदासिन्य उद्भवते. मज्जासंस्थेचा बळी न घेण्याकरता, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, ज्याला हे म्हणतात, वेळ व्यवस्थापन वेळ व्यवस्थापनाची मूलभूत माहिती • प्रेरणा या आयटमशिवाय काहीही करणे कठिण आहे. जर स्वयं-प्रेरणा नसेल तर पुढील सर्व पद्धती निष्फळ असतील. हे त्या किंवा इतर अडचणींवर मात करणे आवश्यक होते म्हणून करणे आवश्यक आहे हे करण्यासाठी, आपण स्वप्नांचा परिभाषित करणे आणि लक्ष्य सेट करणे आवश्यक आहे. एकदा हे कार्य पूर्ण झाल्यानंतर, अंतर्गत आग दिसून येईल. • नियोजन वेळ व्यवस्थापनाची ही पद्धत सर्वात महत्त्वाची आहे. सर्वोच्च उत्पादकता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक दिवसाची योजना करणे महत्त्वाचे आहे. प्रथम तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पाच वर्षे, मग एक वर्ष, सहा महिने, तीन महिने, एक महिना, एक आठवडा आणि एक दिवसासाठी योजना करणे आवश्यक आहे. कार्ये नष्ट करून, व्यक्ती जास्त चांगले वाटेल आणि समजून घेईल की तो मुख्य उद्दीष्ट साध्य करण्याच्या जवळ एक पायरी बनले आहे. • द इटर्स ऑफ टाइम बरेच लोक मेल, बातम्या फीड्स आणि सामाजिक संदेश बघण्यासाठी प्रचंड वेळ देतात. नेटवर्क इ. या सवयींपासून मुक्त होण्याकरता तुम्हाला एक खास निवेदन लिहावे लागेल आणि ते सर्वात जास्त दृश्यमान जागी ठेवावे. ती सतत आपणास स्मरण करणार आहे. त्यांच्यासाठी, आपण विशिष्ट वेळ वाटप करू शकता. • जटिल समस्या सोडवणे अक्षरशः सर्व लोक वेळोवेळी जे आवडत नाहीत त्यासह कार्य करतात. अतिशय दुःखाची गोष्ट सकाळी लवकर करायला हवी, म्हणजे ते स्वतःला संपूर्ण दिवस स्मरण करून देत नाहीत आणि भावनिक तणाव निर्माण करू नये. जर काम खूप अवघड असेल तर ते ...

*कार्यालयीन वेळ व्यवस्थापनाचे २१ नियम* – RAJU NANDKAR DEPUTY COLLECTOR BLOG

कार्यालयात कामकाज करत असतांना “मला कामे पूर्ण करण्यासाठी वेळच शिल्लक राहत नाही” ! हे वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये नेहमी ऐकतो. वेळ आणि कामे याचे गणित सोडवणे म्हणजे आपले आयुष्य रूपी घड्याळ सोपे व सुटसुटीत बनवणे असे आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेला कमी वेळ आणि आपल्याला करावयाची खूप कामे यासाठी आपण आपली स्वतची वेळ व्यवस्थापन योजना कशी तयार करायची या बाबतचे विचारमंथन आपण या लेखात करणार आहोत. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळचा योग्य वापर व त्याचे योग्य व्यवस्थापन करून कामांची परिणामकारकता वाढवणे होय. वेळेचे योग्य नियोजन व व्यवस्थापन साधले की आपण तणावमुक्त होतो. आपली कार्यक्षमता वाढते.प्राथमिकता निश्चित करता येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला समाधान लाभते. आपण आपले लक्ष व ध्येय वेळेवर किंवा वेळे पूर्वी गाठता येते. आपल्या कामाची उत्पादकता वाढते. आपला आत्मविश्वास वाढतो. जीवनाचा व जगण्याचा समतोल साधला जातो. आपण आपल्या आयुष्या बाबत अधिक समाधानी व सकारात्मक होतो. वेळेचे व्यवस्थापन करत असतानी आपल्याला कामांची प्राथमिकता निश्चितता करता येणे आवश्यक आहे यासाठी आपण खालील २१ नियमांचा अंगीकार करावा. १. नोंदवही- डायरी :आपल्यासमोर असलेली कामे बहुतांशी आपण आपल्या मेंदू मध्ये ठेवतो आणि जशी ती आठवतील त्या प्रमाणे ती करत जातो. तसेच अचानक उद्भवणारी कामे तर आपल्या समोर असतातच. या साठी आपण आपल्या कामाची एक नोंदवही अथवा डायरी तयार करणे व त्या डायरीत ही कामे लिहून ठेवणे आवश्यक ठरते, त्या मुळे प्रत्येक वेळेस काम आठवण्यासाठी मेंदूवर ताण देण्याची गरज नाही. २. TWM सूत्र: आपल्या नोंदवही अथवा डायरी मध्ये ही कामे लिहून ठेवत असतांनी त्या कामांचे तीन प्रकारे वर्गीकरण करा. त्या वर्गीकरणा...